राज्यात दोन दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढत असून शुक्रवार (दि.१२) व शनिवारी नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, ठाणे, पालघर, मुंबई या जिल्ह्यांत उष्णतेची लाट राहणार आहे. भारतीय हवामान विभागाने येथे यलो अलर्ट जाहीर केला आहे. गुरुवारी (दि.११) राज्यातील सर्वाधिक ४४.८ तापमान जळगाव येथे नोंदविण्यात आहे. २१ जिल्ह्यांतील पारा चाळिशीपार होता. नाशकात पारा ४०.७ तर मालेगावात ४३.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. गुरुवारी …
Read More »सोनिया की राह में रोड़ा, उद्धव का पाला बदल कर शरद पवार ने सियासत का रुख मोडा
नई दिल्ली। एनसीपी नेता शरद पवार ने जैसे ही पार्टी अध्यक्ष पद से इस्तीफा दिया तो एनसीपी में भी इस्तीफों की होड़ लग गई. पवार सियासत के उन चुनिंदा नेताओं में एक हैं जिनका लोहा विपक्षी दल के नेता भी मानते हैं. राजनीति में कई ऐसे मौके आए हैं जब शरद पवार ने अपनी पावर पॉलिटिक्स के जरिए सियासत का …
Read More »गोरोचन के चमत्कारिक लाभ और रामबाण दैविक फायदे
नई दिल्ली। तांत्रिक ग्रंथों में अक्सर एक वस्तु का नाम कई जगह पढ़ने-सुनने को मिलता है। वह वस्तु है गोरोचन। क्या आप जानते हैं यह गोरोचन है क्या? और इसकी इतनी चर्चा क्यों होती है? यह किस काम आता है? आइए आज जानते हैं गोरोचन के बारे में। गोरोचन दरअसल एक ऐसी सिद्ध वस्तु है जिसका उपयोग अनेक कर्मों में …
Read More »महाराष्ट्राच्या राजकारणात आज भूकंप : सरकार कोसळणार की राहणार?नेमक्या शक्यता काय?वाचा…!
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टातले 5 न्यायमूर्तींचे घटनापीठ निकाल देणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदेंसह 16 आमदारांचं काय होणार ? लक्ष लागलंय.निकालातला सर्वात महत्वाचा मुद्दा असेल, 16 आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण नेमकं कोणाकडे येणार? घटनातज्ज्ञांच्या मते, सुप्रीम कोर्ट आमदारांना थेट अपात्र घोषित करणार नाही. त्यामुळं प्रकरण सध्याचे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे येणार की तत्कालीन उपाध्यक्ष आणि ज्यांनी 16 आमदारांना अपात्रतेची नोटीस पाठवली त्या …
Read More »नागपूर विमानतळावर कोटींचे सोने जप्त : खळबळ
नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवार (दि.१०) कतार एअरवेजच्या विमानाने आलेल्या एका आंतरराष्ट्रीय तस्कराकडून ३.३६ किलो सोने जप्त करण्यात आले. या सोन्याची किंमत १.८० कोटी रुपये आहे. मुंबई एनसीबीच्या पथकाला याविषयीची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी मंगळवारी (दि.९) रात्रीपासून विमानतळावर निगराणी ठेवली होती. हा प्रवासी विमानातून उतरल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. यावेळी त्याच्या जीन्स पॅन्टच्या आत सात …
Read More »मुख्यमंत्री शिंदे देणार राजीनामा?: हा सगळा मुर्खांचा बाजार, फडणवीस काय म्हणाले?
सर्वोच्च न्यायालय उद्या गुरुवारी महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील बहुप्रतीक्षित निकाल देणार आहे. न्यायालय काय निर्णय देणार? याकडे सर्वांचं लक्ष आहे. सत्तासंघर्षाच्या निकालावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांकडून विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सत्तासंघर्षाचा निकाल लागण्याआधीच राजीनामा देतील, असा दावा काही कायदेतज्ज्ञांकडून आणि विरोधी पक्षाकडून केला जात आहे. फडणवीस काय म्हणाले? सत्तासंघर्षाच्या संभाव्य निकालावर चर्चा सुरू असताना उपमुख्यमंत्री व …
Read More »जब एक साथ आए 3 ‘शेर’, पैंथर’ ढसाल, विदर्भ शेर धोटे और ‘टाइगर’ बालासाहब
मुंबई। चूंकि शिवसेना प्रमुख ने 1975 में इंदिरा गांधी द्वारा लागू की गई नीतियों का समर्थन किया, इसलिए देश में अधिकांश लोग उनके खिलाफ हो गए थे। हालकि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ने1975 में इंदिरा गांधी द्वारा लागू की गई नीतियों का समर्थन किया, इसलिए देश में अधिकांश लोग उनके खिलाफ हो गए। और जब प्रतिबंध हटाने के बाद 1977 के …
Read More »बिना लाईसेंस के शराब बेचने, पीने और खरीदने वालों को सजा और जुर्माना का प्रावधान
नागपुर। बिना लाईसेंस धारकों को शराब बेचना,बिना लाईसेंस शराब पीना और बिना लाईसेंस के शराब खरीदना कानून के मुताबिक अपराध माना गया है। फिर भी नागपुर शहर एवं ग्रामीण क्षेत्रों मे बिना लाईसेंस धारकों को धडल्ले से शराब बेची जा रही है। जबकि शराब की लत मे अनेक गरीब तथा जन सामान्य परिवार के होनहार युवकों का भविष्य तबाह हो …
Read More »मन और तन को शुद्ध करने का बेहतरीन तरीका है विपश्यना ध्यान
विपश्यना एक मानसिक व्यायाम है जो मन और तन दोनों के लिए उपयोगी है। विपस्सना ध्यान खुद को जानने में आपकी मदद करता है। यह भारत की सबसे प्राचीन मेडिटेशन तकनीक है जिसे लगभग 2600 साल पहले महात्मा बुद्ध ने फिर से बदलते और बिगड़ते खान-पान ने हमारी शरीर को कम उम्र में ही कई बीमारियों का शिकार बना दिया …
Read More »इडीची नोटीस?जिल्हाधिकारी पांडेय मुख्य सचिवांच्या भेटीला : संभाजीनगर घरकुल घोटाळा
छत्रपती संभाजीनगरमधील घरकुल प्रकरणात ईडीने यापूर्वी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना नोटीस देवून चौकशी केली होती. याबाबत जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे यांनाही ईडीची नोटीस आल्याची चर्चा होती. मात्र, अशा प्रकारची कुठलीही नोटीस आली नसल्याची माहिती आस्तिककुमार पांडेय यांनी दिली. पांडेय काय म्हणाले? नवीन मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्या भेटीसाठी मुंबईत आलो आहे. त्यामुळे अद्याप अशी कुठलीही नोटीस मिळाली नसल्याचे त्यांनी सागितले. घरकुल घोटाळा प्रकरणामुळे …
Read More »
विश्वभारत News Website