Breaking News

विश्व भारत

शेतकऱ्यांच्या खात्यात राज्य सरकारकडून 2 हजार रुपये कधी जाणार? कृषीमंत्री धनंजय मुंडे काय म्हणाले…!

प्रधानमंत्री किसान योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने जाहीर केलेल्या ‘नमो शेतकरी महा’सन्माननिधी योजनेतील पहिला हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकर जमा होणार आहे. या दृष्टीने चालू असलेल्या कार्यवाहीचा आढावा आज कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी घेतला. हा पहिला हप्ता लवकरच वितरित करण्यात येईल, अशी माहिती यावेळी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. कृषी मंत्री मुंडे म्हणाले की, पावसाळी अधिवेशन 2023-24 मधील पूरक मागण्यांमध्ये …

Read More »

राज्यातील लाखाे शिक्षक जाणार सामूहिक रजेवर

राज्य शासन शिक्षकांवर अशैक्षणिक कामे लादत असल्याने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने शिक्षकांनी सामूहिक रजेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. आंदाेलन संपुर्ण राज्यात छेडणार आहे. प्रमोद तौनकर (शिक्षक समिती, जिल्हाध्यक्ष) आणि जोतिराम पाटील (शिक्षक समिती) म्हणाले शिक्षक भरती करण्याकडे शासन दुर्लक्ष करीत आहेत. शिक्षक कमी आणि विद्यार्थी जास्त यामुळे शिक्षकांची अपूरी संख्या भरली पाहिजे. त्यातच शिक्षकांनी वृक्षाराेपण करणे, मतदार नाेंदणी …

Read More »

लालू प्रसाद यादव CBI से परेशान

  ✍️टेकचंद्र सनोडिया शास्त्री:सह-संपादक की रिपोर्ट पटना : मुख्यमंत्री नीतीश कुमार ने गत शुक्रवार को मीडिया से बातचीत की और सवालों का खुलकर जवाब दिया। उन्होंने I.N.D.I.A. मीटिंग से अलावा जातीय जनगणना, राजभवन विवाद के साथ राजद अध्यक्ष लालू प्रसाद पर भी बात की। बिहार की महागठबंधन सरकार के सबसे बड़े दल राष्ट्रीय जनता दल (RJD) से जनता दल यूनाईटेड …

Read More »

गोंदियात 3 बिबट्यांची शिकार

वीज प्रवाह सोडून तीन बिबट्यांची शिकार करण्यात आल्याची घटना गोंदिया जिल्ह्यातील देवरी-आमगाव मार्गावरील बिसेन यांच्या राईस मिलला लागून असलेल्या जंगलात घडली. सोमवारी रात्री गावकऱ्यांना हे बिबट मृतावस्थेत आढळून आले. दरम्यान या प्रकाराची गावकऱ्यांमध्ये चर्चा सुरू झाली. वडेगाव येथील काही गावकऱ्यांनी या घटनेची माहिती रात्री ९:३० वाजताच्या सुमारास वनखात्याला दिली. माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. विद्युत प्रवाहाला स्पर्श झाल्याने …

Read More »

123 वर्षांतील सर्वात कोरडा ऑगस्ट : काही ठिकाणी टँकर सुरू, सप्टेंबरकडे लक्ष

जूनपाठोपाठ यंदाचा ऑगस्ट महिनादेखील गत १२३ वर्षांतील सर्वात कोरडा महिना ठरणार आहे. संपूर्ण देशात ऑगस्ट महिन्याच्या २३ दिवसांत फक्त ११५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. याआधी सर्वात कमी पाऊस ऑगस्ट २००५ मध्ये १९०.१ मिलिमीटर इतक्या सर्वात कमी पावसाची नोंद होती. तो विक्रम २०२३ च्या ऑगस्ट मोडीत काढला आहे. गत दीडशे वर्षात सहावेळा भारतात अल निनो सक्रिय होता. त्यात पाचवेळा भारताला दुष्काळाचा …

Read More »

अखिल भारत हिंदू महासभा और ब्रह्मकिर्ती रक्षक दल की दिल्ली में बैठक संपन्न

मंदिर मार्ग, नई दिल्ली स्थित हिन्दू महासभा भवन में अखिल भारत हिन्दू महासभा और ब्रह्मकिर्ती रक्षक दल के राष्ट्रीय पदाधिकारियों की बैठक हुई,जिसमें हिन्दू माताओं, बहनों और बेटियों की रक्षा करने का संकल्प लिया गया। बैठक में अखिल भारत हिन्दू महासभा के राष्ट्रीय अध्यक्ष श्री मुन्ना कुमार शर्मा जी, राष्ट्रीय महामंत्री श्री सुनील कुमार जी, राष्ट्रीय कार्यालय मंत्री श्री वीरेश …

Read More »

(भाग-74) प्रकृति परब्रम्ह परमात्मा अनन्त अगोचर अविनाशी और सर्व व्यापक ब्रह्म स्वरूप है

भाग:74) प्रकृति परब्रम्ह परमात्मा अनन्त अगोचर अविनाशी और सर्व व्यापक ब्रह्म स्वरूप है टेकचंद्र सनोडिया शास्त्री:सह-संपादक की रिपोर्ट तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम् । ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते ॥ १०-१०॥ उन निरंतर मेरे ध्यान आदि में लगे हुए और प्रेमपूर्वक भजने वाले भक्तों को मैं वह तत्त्वज्ञानरूप योग देता हूँ, जिससे वे मुझको ही प्राप्त होते हैं॥ अथ दशमोऽध्याय:- …

Read More »

नागपूरमध्ये दगडी कोळसा काढण्यासाठी केला स्फोट : बाप-लेकीचा जागीच मृत्यू

नागपूरमध्ये दगडी कोळसा काढण्यासाठी केलेल्या स्फोटामुळे बसलेल्या हादऱ्यात घर कोसळले. या दुर्घटनेमध्ये बाप-लेकीचा दुर्दैवी मृत्यू झाला. नागपूर जिल्ह्यातील कांदरी-कन्हान येथे ही घटना घडली आहे. या घटनेनंतर स्थानिक गावकरी आक्रमक झाले असून त्यांनी ब्लास्टिंग बंद करण्याची मागणी केली आहे. जिल्ह्याच्या कांदरी-कन्हान येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. वेकोलीच्या ब्लास्टिंगमुळे घर कोसळून याठिकाणी बाप-लेकीचा मृत्यू झाला आहे. या परिसरातील जमिनीतील दगडी कोळसा …

Read More »

2024 में मोदी बनेंगे फिरसे PM : लोकसभा चुनाव में गठबंधन दल को कितने सीट मिलेंगे?

  टेकचंद्र सनोडिया शास्त्री:सह-संपादक की रिपोर्ट नई दिल्ली। इंडिया टुडे-सी वोटर का सर्वे कहता है कि देश में लोकसभा चुनाव में ममता बैनर्जी पैटर्न अपनाया गया तो एनडीए को 40से 45 फीसदी वोट मिलेंगे जबकि विपक्षी INDIA गठबंधन को 40 से 42 फीसदी और अन्य को 14 से 16 फीसदी वोट मिलेंगे. सीटों की बात की जाए तो एनडीए को …

Read More »

राज्यात कृत्रिम पाऊस पाडण्याच्या हालचाली, मंत्र्याने दिले संकेत

जळगाव जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे दुष्काळसदृश परिस्थिती आहे. रोज आकाशात ढग गर्दी करतात, पावसाचे वातावरण तयार होते, मुसळधार पाऊस होईल असे वाटते. मात्र पाऊसच पडत नाही. पावसाळ्यात २१ पेक्षा अधिक दिवसांचा खंड पडला आहे. त्यामुळे कशीबशी उगवलेली पिके करपू लागली असून, संपूर्ण खरीप हंगामच धोक्यात आल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कृत्रिम पाऊस पडण्याचे संकेत …

Read More »