शेतजमिनीच्या कामासाठी 41 लाखांची मागणी; 23 लाख घेतले, 5 लाख घेताना रंगेहात अटक छत्रपती संभाजीनगरचे निवासी उपजिल्हाधिकारी यांना लाच घेताना एसीबीने अटक केली आहे. आरडीसी महोदयांनी शेतजमिनीच्या कामासाठी 41 लाखांची मागणी केली होती. यातील 5 लाख रुपये घेताना एसीबीने निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांना रंगेहाथ ताब्यात घेतले. या कारवाईमुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. यापूर्वीही त्यांनी अनेक प्रकरणात …
Read More »शेतीची मोजणी थांबली : भूमि अभिलेख कर्मचारी बेमुदत संपावर
विदर्भातील भूमि अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांनी २६ मेपासून तांत्रिक वेतन श्रेणी व अन्य प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संप सुरू केला आहे.अमरावती व नागपूर विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने या संपात सहभागी झाल्यामुळे मोजणी व अन्य दैनंदिन कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यापूर्वी पुणे विभागातील कर्मचारी १५ मेपासून याच मागण्यांसाठी संपावर गेले असून, त्या विभागातील सर्व कामकाज ठप्प झाले आहे. आता विदर्भातही …
Read More »३५८ पदावर नौकरी लावून देण्यासाठी लाखोंचा व्यवहार : CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक अधिसूचनेकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले असतानाच बँकेतील ३५८ पदांच्या नोकरभरतीची विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. यासंदर्भातील मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी असलेले पत्र निघाल्याने बँकेच्या विद्यमान संचालक मंडळात खळबळ उडाली आहे. ‘एसआयटी’ चौकशीसाठी आमदार सुधीर मुनगंटीवार आग्रही होते, तर मुख्यमंत्र्यांच्या काकू माजी मंत्री शोभा फडणवीस यांनी मात्र ही चौकशी लागू नये …
Read More »नागपुरात १०० कोटींच्या घोटाळ्यात भाजपच्या बड्या नेत्याचा भाऊ फरार
शालार्थ आयडी घोटाळ्यात नागपुरचे निवृत्त विभागीय शिक्षण उपसंचालक अनिल पारधी, नागपूर विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व तत्कालीन शिक्षण उपसंचालक चिंतामण वंजारी, छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय शिक्षण मंडळाच्या सचिव व नागपूरच्या तत्कालीन विभागीय शिक्षण उपसंचालक वैशाली जामदार यांना बेड्या ठोकल्यानंतर आता विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) रडारवर तत्कालीन विभागीय शिक्षण उपसंचालक सतीश मेंढे असल्याची विश्वसनीय माहिती आहे. सतीश मेंढे हे भाजपाचे भंडारा …
Read More »नागपूर जिल्ह्यात वाळू माफियांचा हैदोस : महसूल, पोलीस अधिकाऱ्यांचे संबंध कारणीभूत
अवैध वाळू उत्खनन प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून, नागपूरसह शेजारील जिल्ह्यांमध्ये वाळू माफियांचे प्राबल्य वाढले आहे. गेल्या काही दिवसांपासून नागपूर ग्रामीण भागात वाळू माफियांचा हैदोस सुरु असून कोट्यवधीची वाळू तस्करी केल्या जात आहे. ग्रामीण पोलिसांनी वाळू माफियांवर अंकुश ठेवत गेल्या सव्वादोन वर्षांत १४५५ वाळू तस्करांना अटक केली असून वाळूसह १६२ कोटी रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. नागपूर ग्रामीणमध्ये वाळू …
Read More »जिल्हाधिकारी खासदाराच्या पत्राची दखलच घेत नाही
गडचिरोली, चंद्रपूर व गोंदिया या तिन्ही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तसेच विविध विभागाचे अधिकारी खासदाराने पत्र दिल्यावर देखील त्याची दखल घेत नाही, खासदाराच्या पत्राला उत्तर दिले जात नाही. साधी पोचपावती दिली जात नाही. राज्य शासनाचाही खासदारासोबत अशाच प्रकारचा व्यवहार आहे. दिल्ली पासून तर मुंबई पर्यंत अशाच प्रकारे काम सुरू असून कोट्यवधींचा गैरव्यवहार, घोटाळ्याची चौकशी केली तरी कुठलीही चौकशी होत नाही अशी खंत …
Read More »बिजली चोरी मामले में इलेक्ट्रिसियन निलंबित
बिजली चोरी मामले में इलेक्ट्रिसियन निलंबित टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट रायपुर।छत्तीसगढ राज्य विद्युत निर्माण कंपनी लिमिटेड कॉलोनियों में बिजली चोरी के प्रकरणों पर विजिलेंस डिपार्टमेंट ने सख़्ती दिखाई है। अवैध विद्युत कनेक्शन की शिकायत पर कंपनी के जमुना-कोतमा क्षेत्र के दो इलेक्ट्रिक फोरमैन को एरिया प्रबंधन ने आज निलंबित कर दिया है। विदित हो कि पिछले कुछ दिनों …
Read More »जिल्हा अंतर्गत बदल्या अडकल्या
शिक्षकांच्या जिल्हा बदली प्रक्रियेला २४ एप्रिल पासून सुरुवात झाल्यानंतर बदली पात्र गुरुजींनी सुटकेचा श्वास सोडला होता, असे असतानांच काही शिक्षकांनी बदली प्रकियेच्या अनुषंगाने न्यायालयात धाव घेतली असता, न्यायालयाने याचिका स्विकारुन बदली प्रकियेला तात्पुरती स्थगिती दिली, असा मेसेज इंसी कंपनीच्या पोर्टलवर झळकल्याने शिक्षकांचा हिरमोड झालेला दिसून आला. या प्रकरणात आता ५मे रोजी सुनावणी होणार आहेत. आता न्यायालयाच्या निर्णयाकडे गुरुजीचे चातकाप्रमाणे …
Read More »शेतकऱ्यांची लूट! जिल्हाधिकाऱ्यांची थेट धडक
खरीप हंगामासाठी जिल्ह्यात कृषी निविष्ठांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्याबरोबरच विक्री व्यवहारात पारदर्शकता ठेवण्याचे प्रशासनापुढे आव्हान आहे.बियाणे, खतांचा काळाबाजार होऊन शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट होते. ती रोखण्यासाठी भरारी पथके नियुक्त केले. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज शहरातील काही कृषी केंद्रांवर थेट धडक देऊन तपासणी केली.कृषी निविष्ठांची सार्वत्रिक मुबलक उपलब्धता ठेवण्यासह कुठेही चढ्या दराने विक्री, साठेबाजी होता कामा नये, …
Read More »शंभर कोटींची रेती तस्करी : मुख्यमंत्र्यांच्या पालक जिल्ह्यात प्रकार
जिल्ह्यात वैनगंगेसह इतर नदीपात्रातून बेसुमार रेती तस्करी होत आहे. यातून शासनाचा शंभर कोटी रुपयांचा महसूल बुडाल्याचा खळबळजनक दावा माजी आमदार व भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांनी २१ एप्रिल रोजी येथे केला. सध्या राज्यात मुख्यमंत्री व पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार आहे. भाजपच्या माजी आमदारांनी गौप्यस्फोट करून सरकारला घरचा अहेर दिल्याची चर्चा आहे. माजी आ. डॉ. होळी …
Read More »