Breaking News

प्रशासन

महसूल अधिकाऱ्यांनी मागितले पैसे?: वाळू तस्करी रोखण्यासाठी गेलेल्या उपजिल्हाधिकाऱ्याच्या पथकावर हल्ला

वाळू तस्करी रोखण्यासाठी शासनाने कठोर उपाययोजना केल्याने तस्कर चवताळले आहेत. ते अधिकाऱ्यांना घाबरवण्याचे प्रयत्न करू लागले आहेत. नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात वाळू तस्करी रोखण्यासाठी गेलेल्या पथकातील कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली आहे. वाळू तस्करी रोखण्यासाठी शासनाने प्रत्येक जिल्ह्यात वाळू डेपो सुरू करून माफक दरात वाळू उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे चोरटी वाळू विक्री रोखण्यासाठी कारवाई सुरू केली. …

Read More »

‘PWD’ परीक्षेत घोळ : ‘TCS’ कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्लूडी)काही दिवसांपूर्वी झालेल्या परीक्षेत ‘टीसीएस’ कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांनी लातूरच्या एका परीक्षा केंद्रावर कॉपी पुरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. प्राथमिक तपासातून ही धक्कादायक बाब समोर आली असून त्यामुळे संपूर्ण नोकरभरती प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. विशेष म्हणजे, तलाठी भरतीच्या गुणवत्ता यादीत ‘टीसीएस’च्याच एका कर्मचाऱ्याच्या जवळच्या नातलगांची नावे असल्याचे नुकतेच निदर्शनास आले होते. लातूर जिल्ह्यात डिसेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या …

Read More »

शासकीय कार्यालयात वास्तुशांतीसाठी केले होम हवन

भूमी अभिलेख कार्यालयात वास्तुशांतीसाठी पुजाऱ्याकडून होम हवन केल्याचा प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्र हे जादूटोणाविरोधी कायदा लागू करणारे पहिले राज्य आहे. मात्र, याच राज्यात चंद्रपूरातील शासकीय कार्यालयात होम हवन केल्या जात असल्याने सर्वत्र टीका होत आहे. राज्याला फुले, शाहू, आंबेडकरांचा वारसा आहे. असे असताना या कटिबद्धतेला शेंदूर फासून चक्क शासकीय कार्यालयात होमहवनचे थोतांड करण्यात आले. प्रशासकीय भवन येथील भूमी अभिलेख …

Read More »

महिला तहसीलदारांना लाच घेताना अटक : कर विभाग प्रमुख दीड लाख घेताना पकडला

ठाण्यातील भिवंडी महापालिकेचे कर विभाग प्रमुख सुदाम जाधव यांच्यासह तिघांना दीड लाख रुपयांची लाच घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. विना परवाना बांधकामाचा मालमत्ता क्रमांक कायम करू देण्यासाठी त्यांनी लाच मागितल्याचे समोर आले आहे. मंगळवारी सुदाम जाधव यांनी म्हैस आणि रेड्याच्या चरबीपासून बनावट तूप बनविण्याचा प्रकार उघडकीस आणला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांच्यावर लाचेची कारवाई झाल्याने खळबळ उडाली. …

Read More »

तलाठ्यांनी केले २६ महिला अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल : प्रकरण वाचा?

चमतदार पुनर्निरीक्षण कार्यक्रमात दिरंगाई आणि टाळाटाळ केल्याचा ठपका ठेवत चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घूस येथील २६ मतदान केंद्रस्तरीय महिला अधिकाऱ्यांवर (बीएलओ) तलाठ्यांच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या कारवाईनंतर प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. १ जानेवारी २०२४ या अहर्ता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत मतदार पडताळणी करणे, स्थानांतरित, मय्यत, दुबार मतदारांचे …

Read More »

यंदा १३२ दिवस नागपूर हायकोर्टाची दारे असतील बंद : कारणे काय?

मुंबई उच्च न्यायालयाची दारे २०२४ सालातील ३६५ दिवसांपैकी १३२ दिवस बंद राहतील. टक्केवारीनुसार बघितले तर वर्षातील ३६ टक्के दिवस उच्च न्यायालयात कामकाज होणार नाही. ब्रिटिशकालीन परंपरेचे पालन करत यंदाही उच्च न्यायालय प्रशासनाने सुट्टया जाहीर केल्या आहेत. अलिकडेच न्यायालयीन प्रशासनाने २०२४ सालच्या सुट्ट्यांची दिनदर्शिका प्रकाशित केली आहे. मुंबई उच्च न्यायालयातील सर्व खंडपीठात ही दिनदर्शिका लागू राहणार आहे. यानुसार, उच्च न्यायालयाला ग्रीष्मकालीन …

Read More »

राज्य सरकारचा अजब कारभार : ९ वर्षांपासून एकाच विभागात कार्यरत अधिकारी

बदली अधिनियमानुसार राज्य शासनाच्या कोणत्याही विभागातील वर्ग अ, ब आणि क दर्जाचे अधिकारी व कर्मचारी यांना कमाल तीन वर्षे एका विभागाचा कारभार पाहता येतो. त्यानंतर त्यांची इतर विभागात बदली करणे क्रमप्राप्त आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने नियमाला तिलांजली दिली आहे. मंत्रालयातील सामाजिक न्याय विभागासह अनेक विभागात कक्ष अधिकाऱ्यापासून सहसचिव पदापर्यंत अनेक अधिकारी …

Read More »

गैस सिलेंडर ब्लास्ट: मामलें में कई अधिकारियों पर गिरी गाज

गैस सिलेंडर ब्लास्ट: मामलें में कई अधिकारियों पर गिरी गाज टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट खंडवा। मध्य प्रदेश के खंडवा में गैस सिलेंडर ब्लास्ट मामले में अब प्रशासन ने कड़ी कार्रवाई शुरु कर दी गई है। इस संबंध में अवैध गैस रिफिलिंग करने वाले संबंधित युवक के खिलाफ केस दर्ज कर लिया गया है मध्य प्रदेश के खंडवा में गैस …

Read More »

भारत में रहकर पाकिस्तान की ओर टकटकी क्यों लगाए हैं IPS रिबेरो साहब! एजेंडे की भी हद होती है

भारत में रहकर पाकिस्तान की ओर टकटकी क्यों लगाए हैं IPS रिबेरो साहब! एजेंडे की भी हद होती है टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट विगत 2014 में नरेंद्र मोदी के प्रधानमंत्री बनने के साथ देश में रुदाली गैंग भी बन गया जिसका दिनोंदिन विस्तार हो रहा है। खासकर चुनावों के वक्त इस रुदाली गैंग का कोई ना कोई सदस्य ऐसी …

Read More »

शेत रस्त्यांचे वाद : तहसीलदारांकडे अर्ज कसा करावा?

वहिवाटीचा रस्ता म्हणजेच गावातील येण्याजाण्याचा रस्ता… जमिन मालकाने अडविण्याचे अनेक प्रसंग गावच्या ठिकाणी झाल्याचे ऐकण्यात येते. अनेकवेळा हे वहिवाटीचे रस्ते बेकायदेशीर मार्गाने किंवा काठीचा धाक दाखवून बंद केले जातात. अशावेळी तेथील नागरिकांनी नेमके काय केले पाहिजे किंवा कोणकोणत्या कायदेशीर तरतूदी तेथील ग्रामीण नागरिकांना माहित असणे आवश्यक आहे. याबाबत आज आपण माहिती घेणार आहोत. वहिवाटीचा रस्ता अडविल्यास काय करावे हे अनेकांना …

Read More »