जगभर तांदळाचे अनेक प्रकार असून बहुतांश लोकांच्या आहारात भात असतोच. चव व सुगंधाप्रमाणे तांदळाच्या किमतीही कमी-जास्त असतात. जगातील सर्वात महागडा तांदूळ अरब देशांमध्ये पिकवला जातो. या तांदळाची किंमत एक हजार रुपये प्रतिकिलो असते. हा तांबडा तांदूळ तिकडे विशेषतः बिर्याणीसाठी वापरला जातो. वाळवंटात पिकणारा तांदूळ चवीला अतिशय स्वादिष्ट व भरपूर पोषणमूल्यांचा असतो असे मानले जाते. जगभरातील श्रीमंत लोक असा तांदूळ मागवत …
Read More »तुम्हाला पाणीपुरी आवडतेय?ही बातमी वाचा
पाणीपुरी खायला अनेकांना प्रचंड आवडते. काही जण तर पाणीपुरीशिवाय राहूच शकत नाहीत. पाणीपुरी हा पदार्थ कॉलेजच्या गॅदरिंगपासून, घरच्या घरी बनवण्यापर्यंत ते अगदी लग्नात खाण्यापर्यंत सगळ्यांनाच आवडतो. त्यामुळे आपणही पाणीपुरीचा बेत कधीच चुकवत नाही. परंतु तुम्हाला माहितीये का, पाणीपुरी खाण्याचे अनेक फायदे आहेत,त्यातून फक्त फायदेच नाहीत तर त्याचे अनेक तोटेही आहेत. चला तर मग जाणून घेऊया की आपण खातो ती टेस्टी …
Read More »नागपुरात कोरोना वाढतोय : H3N2 चे रुग्ण जास्त,आरोग्ययंत्रणा सतर्क
कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढत आहे. राज्यात 226 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर राज्यात 926 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईतील दादर माहीम भागात रुग्ण वाढल्याचं महापालिकेने सांगितले. देशात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होतेय. राज्यात पंचसूत्री राबवण्याच्या सूचना आता केंद्रीय आरोग्य सचिवांनी दिल्या आहेत. महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटकच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून सतर्क राहण्याचे केंद्रीय …
Read More »नागपुरात संपामुळे 150 शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी बेमूदत संप पुकारला आहे. आज संपाचा दुसरा दिवस आहे. तब्बल 18 लाख शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी कालपासून संपावर गेले आहेत. या संपाचा सर्वाधिक फटका रुग्णालयांना बसला असून संपामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. नागपूरात आरोग्य कर्मचारी संपावर असल्याने सर्वसामान्यांना फटका बसला आहे. नागपुरात संपामुळे 150 शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या आहेत. मेयो, मेडिकलमधील तपासण्यांना ब्रेक देण्यात आला आहे.
Read More »लक्ष द्या!थंड चहा पुन्हा-पुन्हा गरम करून पिताय?आजारांचा धोका
घरात पाहुणे आले, कधी पाऊस पडला, थंडी, थकवा, डोकेदुखी किंवा आळस येत असेल तर या सर्वांसाठी एकच पर्याय सुचतो, तो म्हणजे चहा…जणू चहा म्हणजे सर्व आजारांवरच औषधच! त्यातच दुधाच्या चहाची इतकी क्रेझ की, सकाळी उठल्याबरोबर अनेकजण रिकाम्या पोटी चहा लागते. पण रिकाम्या पोटी चहाचे सेवन कधीही करू नये. कारण रिकाम्या पोटी चहा शरीरासाठी घातक ठरू शकतो. त्यात कहर म्हणजे अनेकजण …
Read More »आईने दिली किडनी,मुलाला मिळाले जीवनदान : वर्धा जिल्ह्यातील घटना
आई-वडील अर्थात जमिनीवरील परमेश्वरच. आपल्या लाडक्या मुलांसाठी ते वाट्टेल ते करायला तयार असतात.मुलाच्या गंभीर रोगावर फुंकर मारण्यासाठी आई धावून आली. आईने मुलाला किडनी देऊन जीवदान दिले. विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) येथे १९वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाली. ६३ वर्षीय आईने ३७ वर्षीय मुलाला आपली किडनी देऊन त्याला एकप्रकारे पुनर्जन्मच दिला आहे. राज्य शासनाच्या महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य …
Read More »तुम्ही साखर किती खाताय?आजच थांबवा…!
आयुष्यात किती साखर खातो हे कधी तुम्ही मोजलय का ? काहीजण तर गोड खाल्ल्याशिवाय राहूच शकत नाहीत. पण जर तुम्हीसुद्धा प्रमाणापेक्षा जास्त साखर खात असाल तर सावधान व्हा!तुम्ही ही बातमी पूर्ण वाचा आणि वेळीच सावध व्हा. साखर ही अशी गोष्ट आहे जी न खाता कोणीच राहू शकणार नाही. साखरेचा वापर प्रत्येक गोड पदार्थात केलाच जातो. दररोज बरेच जण कोणत्या ना …
Read More »सावधान!5 पदार्थ लिव्हर आणि किडनीसाठी घातक
जे पदार्थ खातो, त्याबाबत बऱ्याचवेळा आपल्याला माहिती नसते की, याचा आरोग्यावर काय परिणाम होईल. बर्याच लोकांना हे माहित नसेल की अमोनिया अन्नपदार्थांमध्येही आढळतो. बहुतेक प्रक्रिया केलेल्या मांसामध्ये अमोनिया आढळतात. परंतु अशा अनेक भाज्या आहेत, ज्यामध्ये अमोनिया आधीपासूनच आहे. जर ते जास्त प्रमाणात सेवन केले तर ते शरीराला मोठा धोका पोहोचवतात. त्यामुळे आरोग्याची काळजी घ्यायची असेल तर आहारावर नियंत्रण सर्वात महत्त्वाचे …
Read More »कँसर से बचने का उपाय क्या है⁉️ कँसर कैसे तयार होता है⁉️ कँसर का पहला लक्षण क्या है⁉️व्हिडीओ देखे…
पोहे खाणाऱ्यांनो काळजी घ्या…मोठे नुकसान
पोषणतज्ञच्या माहितीनुसार, अनेक नाश्त्याच्या अनेक पर्यायांपेक्षा पोहे पौष्टिक मानले जातात. पण त्यामध्ये कार्बोहायड्रेटच्या प्रमाणामुळे तुमचे वजन वाढवू शकते. ✳️रोज पोहे खाल्ल्याने वजन वाढण्यासोबतच लठ्ठपणाची समस्याही निर्माण होऊ शकते. पोह्यांमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण खूप जास्त असते, ज्यामुळे वजन वाढू शकते. याशिवाय शेंगदाणे, बटाटे यांचाही वापर पोहे बनवण्यासाठी केला जातो. त्यामुळे या पदार्थांमुळे शरीरातील चरबी आणि लठ्ठपणा वाढू शकतो. ✳️पोहे साधारणपणे पांढऱ्या तांदळापासून …
Read More »
विश्वभारत News Website