हिवाळा सुरु झाला आहे. अशात अनेक लोक सूप पितात. वेगवेगळ्या भाज्यांचे सूप चवदार आणि पोषक तत्वाने भरलेले असतात. हिवाळ्यात भाज्यांचे सूप उबदारपणासाठी फायदेशीर असतात. हे केवळ चवीलाच चांगले नसतात, तर त्यामध्ये असलेले अनेक पोषक घटक आपल्या आरोग्यासाठीही फायदेशीर असतात. मोठे किंवा लहान मुले सर्वांना सूप प्यायला आवडते. अशाच 5 सूप रेसिपी सांगणार आहोत ज्या तुम्ही हिवाळ्यात घरच्या घरी बनवू शकता. …
Read More »कमेंट्री करताना दिग्गज क्रिकेटरला हार्ट अटॅक : रुग्णालयात दाखल
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज रिकी पाँटिंगची तब्येत अचानक बिघडली असून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पर्थमध्ये ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात कसोटी सामना सुरू आहे. पहिल्या कसोटी सामन्यावेळी रिकी पाँटिंग कमेंट्री करत होते. मात्र अचानक छातीत दुखायला लागल्यानतंर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. पाँटिंग यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे. रिकी पाँटिंग चॅनेल ७ साठी कमेंट्री करतात. …
Read More »थंडीमध्ये गुळ खायलाच पाहिजे… मिळतील अनेक फायदे
थंडीत अनेक लोकं आजाराने त्रस्त होतात. हिवाळ्यात थोडसाही निष्काळजीपणा आजारांना कारणीभूत ठरू शकतो. या ऋतूमध्ये आपण खाण्यापिण्याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. हिवाळ्यात शरीराचे तापमान सामान्य ठेवणे आवश्यक असते. शरीराचे तापमान कमी झाल्यास अनेक शारीरिक समस्या निर्माण होतात. यासाठी हिवाळ्यात गरम पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. गरम पदार्थांमध्ये गूळ हे अतिशय आरोग्यदायी अन्न आहे. ✳️अॅसिडिटी दूर गॅस आणि अॅसिडिटीच्या समस्येने त्रस्त …
Read More »आजपासून थंडीचा कडाका जाणवणार
थंडीचा प्रभाव वाढत आहे. हिमालयीन भागात एक डिसेंबरपासून पश्चिमी चक्रावात पूर्णपणे सक्रिय होणार आहे. परिणामी राज्याच्या सर्वच भागात डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून थंडीचा कडाका वाढणार आहे. दरम्यान बुधवारी राज्यात थंडीचे प्रमाण वाढले असून, किमान तापमानाचा पारा सरासरीच्या 3.3 अंश कमी झाला आहे. हवामान विभागानुसार, 2 आणि 3 डिसेंबर रोजी कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत तुरळक ठिकाणी पाऊस हजेरी लावणार …
Read More »कॅन्सर होऊ नये, यासाठी काय कराल…
कर्करोग हा शब्द जरी काढला तरी धडकी भरते. कर्करोग हे जगभरातील मृत्यूचे सर्वात मोठे कारण आहे. जे अनेक कारणांमुळे असू शकते. यापैकी काहींवर आपले नियंत्रण नसते, परंतु अनेक कर्करोगांमागे आपल्या काही सवयी आणि जीवनशैली पूर्णपणे जबाबदार असल्याचे दिसून आले आहे. आजच्या काळात, लोक त्यांच्या करिअरच्या प्रगतीसाठी अधिक परिश्रम घेतात. तर ते त्यासाठी तडजोडही करण्यास मागेपुढे बघत नाही. बदलेल्या जीवनशैलीनुसार व …
Read More »तुमचा जोडीदार विवाहबाह्य संबंधात अडकला तर नाही ना? यावरून लागेल पत्ता
लग्न करताना नवरा-बायको एकमेकांवर खूप प्रेम करण्याची आणि एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतात. त्यासाठी तसा प्रयत्न देखील करतात. पण असं असलं तरी देखील बऱ्याचदा अशा काही गोष्टी घडतात, ज्यामुळे लोक लग्न झालं असलं तरी देखील दुसऱ्या पर्यायांकडे वळतात. म्हणजेच दुसरा जोडीदार शोधतात किंवा नकळत त्याच्या प्रेमात पडतात. बहुतेक लोकांच्या मनात अनेकदा नसलं तरी देखील असे काही प्रसंग उद्भवतात, जेव्हा एखाद्या व्यक्तीबद्दल …
Read More »स्वतः ला आनंदी कसे ठेवाल ? फार्मुला वाचा
आनंद कुठे मिळतोय, माहित आहे का…तुमची जी सर्वस्वी धडपड सुरु आहे, ती आनंद मिळविण्यासाठीच. तर हा आनंद कसा आणि कुठून घ्याल… वाचा आनंदी राहण्यासाठी काही विशेष अटी असाव्यात, तरच आपण आनंदी राहू शकतो, असे तुम्हालाही वाटते का? पण तसे नाही. काही सवयी अंगीकारल्या तर आपण नेहमी आनंदी राहू शकतो. काही वैज्ञानिकांनी पद्धत सांगितली आहे. ✳️हळू,खोल श्वास घ्या अमेरिकन नॅशनल लायब्ररी …
Read More »जेवताना टीव्ही पाहत असाल तर सावधान! लठ्ठपणाचा धोका
जेवताना टीव्ही पाहत असाल तर सावधान… तुमचे वजन वाढू शकते. सकाळच्यावेळी नाष्टा करताना टीव्ही अजिबात पाहू नये. खातांना टीव्ही पाहण्याने तुमचे लक्ष टीव्हीवरच राहते. त्यामुळे तुम्ही किती खात आहात यावर नियंत्रण राहत नाही. यामुळे तुमचे वजन वाढू शकते. असं म्हणतात की, जर सकाळची सुरुवात चांगली असेल तर तुमचा संपूर्ण दिवस चांगला जातो. दिवसाची चांगली सुरूवात झाल्याने आरोग्य तंदुरुस्त आणि चपळ …
Read More »रोज रात्री बेंबीत टाका फक्त थोडेसे तेल; नेहमी दिसाल तरुण
पोटाची बेंबी ही आपल्या शरीराच्या सर्वात नाजूक भागांपैकी एक आहे. लहान मुलांच्या बेंबीची तर खूप काळजी घ्यावी लागते. बेंबी ही शरीराचा केंद्र बिंदू आहे; शरीराच्या सगळ्या नाड्या ह्या नाभीशी सलग्न असतात, रोज रात्री दोन थेंब तेल बेंबीत टाकून मालिश केल्याने खूप फायदे होतात. ✳️रोज रात्री बेंबीला ओल्या कपड्याने स्वच्छ पुसून त्यावर तेलाचे दोन ते तीन थेंब टाकून हलक्या हाताने क्लॉक …
Read More »आजपासून दूध – दही महागले
सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसला आहे. जर तुम्ही दूध आणि दही घेण्यासाठी घराबाहेर पडणार असाल तर तुमच्या खिशाला कात्री लागणार आहे. कारण मदर डेअरी नंतर अजून एका कंपनीने दुधाचे दर वाढवले आहेत. कर्नाटक मिल्क फेडरेशनने नंदिनी ब्रँडचे दूध प्रति लिटर आणि दही प्रति किलो यांच्या दरात 2 रुपयांची वाढ जाहीर केली आहे. आजपासून हे नवीन दर लागू होणार आहे. विशेष दूध, …
Read More »