Breaking News

आरोग्य

हिवाळ्यात सकाळचं ऊन महत्वाचेच : कधी केव्हा अन् किती वेळ घ्यावं?

हिवाळ्याला सुरुवात झालीय.आता हळू हळू थंडी वाढतच चालल्याचे दिसते. हिवाळ्यात परत परत ऊन घ्यावीशी वाटते. त्यामुळे शरीराला ऊब मिळते. ऊन्हात व्हिटॅमिन डी असते. मात्र ऊन्हात कुठल्या वेळी कुठले जीवनसत्व असते याची कल्पना तुम्हाला आहे काय? जाणून घेऊया सकाळचे ऊन नेमके कधी घ्यावे. व्हिटॅमिन डी घेण्याची योग्य वेळ कोणती? जर तुम्हाला सकाळी व्हिटॅमिन डी घ्यायचे असेल तर तुम्ही सकाळी 8 वाजता …

Read More »

तेलाने मालिश करणे चांगलेच ; पण योग्य वेळ कोणती ?

ऋतू कोणताही का असो,तेलाने मालिश करणे चांगलेच. पण, थंडीचा ऋतू असेल तर त्याचे महत्त्व आणखी वाढते. तेलाने शरीराला मसाज केल्याने हाडे तर मजबूत होतातच, पण आपले स्नायूही चांगले राहतात. भारतातील तेल मसाजची परंपरा शतकानुशतके जुनी आहे. आयुर्वेदातही शरीरावर तेल मालिश करण्याच्या अनेक पद्धती आणि फायदे सांगितले आहेत. तेलाच्या मसाजमुळे त्वचेवर चमक येते आणि मृत पेशी बाहेर पडून नवीन पेशी तयार …

Read More »

पोटदुखी, अपचनकडे दुर्लक्ष नको : पोट, जठर कॅन्सरची लक्षणे बळावतात

कर्करोग हा एक प्राणघातक आजार आहे. पोटाचा कर्करोग म्हणजेच जठराचा कर्करोग हा त्यातील एक प्रकार आहे. पोटाच्या कर्करोगाचे मुख्य कारण म्हणजे काही कारणामुळे पेशी पोटात असामान्यपणे पसरतात आणि वाढू लागतात. पूर्वी असे मानले जात होते की, पोटाचा कर्करोग मोठ्या वयाच्या लोकांनाच होतो, परंतु आता 30 आणि 40 वर्षांचे लोक देखील या आजाराला बळी पडू लागले आहेत. चुकीच्या जीवनशैलीमुळे त्याचा धोका …

Read More »

मटक्यात शिजणारे बिहारचं फेमस ‘चंपारण मटण’ आता नागपुरातही

बिहारच्या मांसाहार डिश देशात लोकप्रिय आहे. याबद्दल बोलायचं झालं तर त्यातील अग्रगण्य नाव म्हणजे ‘चंपारण मटण’. खास बिहारी मसाला, तूप आणि विशिष्ट पद्धतीने तयार होणाऱ्या मातीच्या भांड्यातील हे मटण सर्वत्र प्रसिद्ध आहे.मात्र, नागपुरी सावजी म्हणून देशभर लौकिक प्राप्त असलेल्या नागपूरच्या धर्तीवर या बिहार स्पेशल चंपारण मटणाचा स्वाद मांसाहार प्रेमींना नागपुरात चाखण्यास मिळत आहे. ओळख कुठून मिळाली? चंपारण मटणाची सुरुवात प्रथम …

Read More »

डेंग्यू-मलेरियाला ठेवा लांब, मच्छरांपासून ‘हे’ तेल करेल संरक्षण

हिवाळा येताच डास वाढतात. यामुळे डेंग्यू-मलेरियासारखे मोठ्या आजारांचा धोका वाढतो. डासांना दूर करण्यासाठी, लोक बाजारात उपलब्ध असलेल्या रसायनयुक्त उत्पादनांचा वापर करतात. ही उत्पादनं मानवी शरीरासाठी अत्यंत धोकादायक आहेत. त्या सगळ्या गोष्टींच्या धुराचा फुफ्फुसावर आणि श्वसन नलीकेवरही वाईट परिणाम होतो. तज्ञांच्या माहितीनुसार, इसेंसियल ऑइल या सगळ्या उत्पादनांच्या जागी वापरायला हवे. याने तुमची डासांची समस्या दुर होईल. यासोबतच शरीराला इतरही अनेक फायदे …

Read More »

हेडफोनमुळे कानाचा कॅन्सर : मोठ्या आवाजात गाणी ऐकताय, बहिरेपणाचाही धोका

संगीत थिरकायाला लावते. संगीत मनाला स्पर्श करते. मात्र, संगीत ऐकताना तुमच्या कानालाही त्रास होऊ शकतो. सतत मोठ्या आवाजात गाणी ऐकण्याची ज्यांना सवय आहे, त्यांच्यासाठी धक्कादायक माहिती आहे. मोठ्या आवाजात गाणी ऐकल्याने जगभरातील १२-३४ या वयोगटातील तब्बल १३५ कोटी लोकांना बहिरेपणाचा येण्याची शक्यता आहे. दैनंदिन जीवनातील अविभाज्य घटक असलेल्या मोबाईल फोनचे डिवाईस हेडफोन्स आणि ईयरबड्स तुमच्या बहिरेपणाच्या समस्येला कारणीभूत ठरू शकतात. …

Read More »

थंडीत मेथी अन् डिंकाच्या लाडूंना मागणी… विविध रोग करा दूर

हिवाळ्यातील थंडी वाढली की, अनेकांना मेथी आणि डिंकाच्या लाडूचे वेध लागतात. आरोग्यवर्धकतेसाठी हिवाळ्यात मेथी आणि डिंकाचे लाडू फायदेशीर आहे. त्यामुळे थंडी वाढली कि, अनेक घरात डिंकाचे लाडू करण्यासाठी महिलांची लगबग सुरू होते. मात्र इतर खाद्य पदार्थांप्रमाणेच डिंकाच्या लाडूसाठी लागणारा सुका मेवा देखील यंदा महाग झाला आहे. त्यामुळे डिंकाचा लाडू यंदा महाग होणार आहे. मागील वर्षीच्या तुलनेत सुकामेव्याच्या दरात यंदा सुमारे …

Read More »

गव्हापेक्षा चढा दर : ज्वारीला सोन्याचे दिवस

ताटातून गायब झालेल्या भाकरीला पुन्हा मागणी वाढू लागल्याने जुने ते सोने म्हणण्याची वेळ आली आहे.मागील अनेक वर्षांपासून ज्वारीचे पीक हद्दपार झाल्याने भल्याभल्यांच्या जीभेला पाणी सुटणाऱ्या हुरड्यालाही अनेकांना मुकावे लागत आहे. पूर्वी घराघरात दिसणारा हुरडा आता डोळ्यांनीही दिसेनासा झाला आहे, तर गरिबाची म्हणून ओळखली जाणारी त्यांच्या ताटात दिमाखात मिरवणारी भाकरी कालौघांत गरिबांच्याही ताटातून बाद झाली आहे. ती आता थेट हॉटेल, भोजनालयांमधील …

Read More »

हिवाळ्यात मुलांची घ्या काळजी!त्यांना ठेवा ‘उबदार’

ऋतुमानाचा परिणाम हा मानवी जीवनावर होतो. याचा सर्वात पहिला आणि अधिक परिणाम मुलांवर होतो. थंड हवा आणि वातावरणाचा मुलांच्या आरोग्यावर परिणाम होऊन सारखे आजारी पडू शकतात. म्हणून वेळीच योग्य काळजी घेतल्यास, तुमच्या मुलांना सुरक्षित ठेवणे शक्य आहे. कडाक्याच्या थंडीत खालील टीप्स फॉलो करुन तुम्‍ही मुलांना उबदार वातावरण देवू शकता. मुलं पाणी पितात का? याकडे आवर्जून लक्ष द्या थंडीच्या दिवसात मुलांना …

Read More »

अ‍टॅकचे सर्वात मोठे कारण एकटेपणा : भावना व्यक्त करा, दीर्घ श्वास घ्या

एकटेपणा कधी आनंद तर कधी निराशेत घेऊन जाऊ शकतो. तसेच एकटेपणा हे पॅनिक अ‍ॅटॅकचे सर्वात मोठे कारण आहे. सतत चिंताग्रस्त व तणावग्रस्त राहिल्याने पॅनिक अ‍ॅटॅकचा धोका वाढतो. मनाची भीती किंवा मनातील भावना व्यक्त करू न शकल्यामुळे तो फोबिया किंवा ध्यास बनतो. याचे रुग्ण झपाट्याने वाढले आहेत. विशेषतः बालके व किशोरवयीन मुलांना, मुलींना धोका जास्त असतो. विशीपर्यंत पॅनिक अ‍ॅटॅकचा धोका सर्वाधिक …

Read More »