गुलाबी थंडी वाढतेय. लोकांना हिवाळा तसाही खूप आवडतो. या ऋतूमध्ये विविध प्रकारची फळे आणि भाज्यांचे सेवन आरोग्यासाठी चांगले असते. हिवाळ्यात शिंगाडा म्हणजेच वॉटर चेस्टनटचा आनंद घेणे कोणाला आवडत नाही. पाण्यात उगवणारी ही भाजी चवीला गोड असते. चला तर जाणून घेऊया शिंगाड्याचे फायदे… शिंगाड्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यात कॅलरी कमी आणि न्यूट्रिशन जास्त आहे. तसेच हा फायबरचा चांगला स्रोत आहे. …
Read More »लघवीतील बदल, किडनीचे मोठे नुकसान
किडनी आजारांनी त्रस्त रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ होत आहे. अशावेळी रुग्णांना डायलिसिसची मदत घ्यावी लागते. एका संशोधनातून समोर आलेल्या माहितीनुसार, क्रॉनिक किडनी डिसीजच्या रुग्णांनी वेळेवर उपचार न केल्यास त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. हे कदाचित प्राणघातकही ठरू शकते. किडनी डिजीज क्वालिटी ऑफ लाइफ स्टडीमध्ये किडनीच्या २७८७ रुग्णांचा समावेश करण्यात आला होता. या अभ्यासामध्ये भाग घेणाऱ्या जवळपास ९८% लोकांना आपल्या …
Read More »डोळ्याची दृष्टी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी काय कराल?वाचा…
खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आणि धावपळीमुळे रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होत चालली आहे. हिवाळा सुरु झाला असून वातावरण बदललं की आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्या सुरु होतात. रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यास अनेक संसर्गजन्य रोगांचा धोका वाढतो. ज्याचा डोळ्यांवर देखील दुष्परिणाम होतो. आयुर्वेदिक आवळ्याचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत. ज्याचा वापर करून तुमची दृष्टी आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवू शकतात. ✳️रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आवळ्याचा रस खूप फायदेशीर आहे. …
Read More »कलाकारांचा लढा ‘कॅन्सर’सोबत
बदलत्या जीवनशैलीमुळे कॅन्सरचे प्रमाण वाढल्याचे लक्षात येते. तुमच्या आजुबाजूला पाहिलं तर एक-दोन रुग्ण कॅन्सरची पाहायला मिळतील. मनोरंजन विश्वातही असे बरेच कलाकार आहेत ज्यांना कॅन्सर झाला होता. अलिकडचं उदाहरण द्याचयं म्हणजे ‘परदेस‘ फेम महिमा चौधरी हिला कॅन्सर झाला होता. बऱ्याच कलाकारांनी दुर्धर अशा कॅन्सर वर मात करत नव्याने मनोरंजन विश्वात आपल्या कलेने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. आज आहे जागतिक कॅन्सर जनजागृती …
Read More »मीठ कसे आणि किती खावे? तुमच्यासाठी कोणते मीठ योग्य
मीठ हे आयोडीन आणि सोडीयमचा प्रमुख स्त्रोत मानला जातो. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो, त्याचप्रमाणे सोडियम आणि आयोडीनचा अतिरेक हानीकारक ठरू शकतो. अनेकदा याची कमतरता समस्या निर्माण करते. पेशींच्या योग्य कार्य आणि इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन तसंच रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी सोडियम आवश्यक आहे. त्यामुळे एकंदरीतच मीठ शरीराचा आवश्यक भाग आहे, पण मिठाचं प्रमाण किती असलं पाहिजे. टेबल सॉल्ट किंवा सामान्य मीठ …
Read More »तरुण वयातच म्हातारपण : हाडे मजबूत करा…
निरोगी आरोग्य ठेवणे अर्थातच तारेवरची कसरत आहे. यासाठी व्हिटॅमिन्स खूप महत्त्वाचे असतात. कारण व्हिटॅमिन्सशिवाय आपल्याला उत्तम आरोग्य मिळू शकत नाही. व्हिटॅमिनमध्येही अनेक प्रकार आहेत. मात्र बहुतेकांना वय झाल्यावर किंवा तरूणपणातच हाडे दुखण्याचा त्रास होतोय. हाडं मजबुत करण्यासाठी विविध पदार्थ सेवन केल्यास त्याचा लाभ होतो. व्हिटॅमिन बी-12 चे दोन प्रकार ज्यामध्ये मिथाइलकोबालामीन आणि एडेनोसिलकोबालामिन हे जर आपल्या शरीरात असतील तर आपण …
Read More »डेंग्यूच्या रुग्णांनी काळजी घ्यावी : ज्यूस प्यावेत, वाढतील प्लेटलेट्स
यंदा अनेक शहरात डेंग्यूने डोकं वर काढलं आहे. त्यामुळे अनेक शहरात डेंग्यूचा आकडा वाढत आहे. रूग्णांमध्येही या आजाराची भीती वाढत आहे. डेंग्यू ताप आल्यावर शरीरातील प्लेटलेट्स कमी होतात. जर रुग्णाच्या प्लेटलेट्स सतत कमी होऊ लागल्या तर मृत्यू देखील होऊ शकतो. डेंग्यू तापात प्लेटलेट्स कमी होणे कठीण होऊ नये. यासाठी आम्ही असे काही घरगूती उपाय सांगणार आहोत, ज्याचा वापर करून तुम्ही …
Read More »तुळशीच्या बिया पानासोबत खा : इम्युनिटी बूस्ट होईल, पचन सुधारेल, सर्दीपासूनही आराम
पान खाण्याचे शौकीन अनेक आहेत. सुपारी, कात आणि चुना मिसळून पान खातात. हे आरोग्यासाठी खूप हानिकारक मानले जाते, परंतु असे म्हणतात की प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. त्याचप्रमाणे पान खाण्याचे अनेक फायदे आहेत. परंतु याचे सेवन कात-चुना टाकून न करता तुळशीच्या बिया टाकून करणे फायदेशीर ठरते. विड्याची पाने थोडी कडवट, तुरट असली तरी आरोग्यासाठी कोणत्याही औषधापेक्षा कमी नाहीत. अनेक रोगांचे …
Read More »मुलांपेक्षा मुली अधिक तणावाखाली : लुक्सबाबत चिंतित ; आई-वडील नेहमी बोलतात
मुलांपेक्षा मुली जास्त तणावाखाली दिसतात. बालपणापासून किशोरवयीन होईपर्यंत तर किशोरवयीनपासून तारुण्यापर्यंत अनेक मानसिक दडपणातून मुली जातात. या कालखंडात ते साहजिकच कदाचित सर्वात जास्त तणावग्रस्त असल्याचे दिसून आले आहे. एकंदरीत मुलींमध्ये नैराश्य आणि चिंता मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, असे न्यूरोसायंटिस्टचे म्हणणे आहे. ‘गर्ल्स ऑन द ब्रिंक: हेल्पिंग अवर डॉटर्स थ्राईव्ह इन एरा ऑफ इन्क्रिज्ड अॅन्झायटी, डिप्रेशन अँड सोशल मीडिया’ या पुस्तकात …
Read More »हिवाळ्यात गुडघेदुखीचा त्रास : ‘या’ 3 गोष्टी उपयोगात आणा
सांधेदुखीच्या रुग्णांसाठी हिवाळा त्रासदायक असतो. थंडीमुळे हाडे आणि गुडघे दुखू लागतात. हाडांच्या सांध्यांमध्ये युरिक अॅसिड वाढल्याने सांधेदुखी सुरू होते. तज्ज्ञांच्या मते, भारतात दर पाचपैकी एकाला संधिवात आहे. पूर्वी हा आजार फक्त वयोवृद्ध लोकांमध्ये दिसून येत होता, पण आता तरूणांनाही सांधेदुखी आणि सांधेदुखीचा त्रास होत आहे.त्यामुळे चालणे सर्वात कठीण होते. त्यामुळे चला जाणून घेऊया हिवाळ्यात सांधेदुखीच्या रुग्णाने कोणत्या गोष्टी खाव्यात. लसूण …
Read More »