Breaking News

राज्य

ओबीसींचे स्वतंत्र सर्वेक्षण होणार : चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ओबीसीवर अन्याय!

राज्य सरकारच्या निर्णयामुळे ओबीसी समाजावर अन्याय होतो का? हे तपासून घेऊ, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथे माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. विरोधी पक्षाचे नेते संभ्रम निर्माण करत आहे, अशी टीकाही त्यांनी केली.सरकारक़डे नोंदी होत्या, मात्र प्रमाणपत्र मिळाले नाही, अशा नोंदी सापडल्या आहेत, त्यांना न्याय देण्याची भूमिका आहे. अधिसूचना जाहीर होऊ द्या, काही आक्षेप असेल तर त्यावर सुनावणी …

Read More »

मराठा-कुनबी जैसे खानाबदोस लोगों की जनगणना की मांग को लेकर राज्य पिछड़ा वर्ग आयोग को सौंपा ज्ञापन

मराठा-कुनबी जैसे खानाबदोस लोगों की जनगणना की मांग को लेकर राज्य पिछड़ा वर्ग आयोग को सौंपा ज्ञापन टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक नागपुर ।बेलदार समाज संघर्ष समिति पदाधिकारी राजेंद्र बाधिये के नेतृत्व में राज्य पिछड़ा वर्ग आयोग को। मांगो का ज्ञापन सौंपा गया जिसमें मांग की है कि राज्य में चल रहे मराठा-कुनबी जनगणना सर्वेक्षण में खानाबदोशों को भी जनगणना में …

Read More »

“वीर सावरकर (भगौडे)पळपुटे, आम्ही..”, खासदार इम्तियाज जलील यांची टीका

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी भाषणातून टीका केली आहे. त्यामुळे नवा वाद होण्याची चिन्हं आहेत. खासदार इम्तियाज जलील हे परभणी या ठिकाणी संविधान गौरव सोहळ्याला उपस्थित होते. या सोहळ्यात त्यांनी वीर सावरकर यांचा उल्लेख भगौडे म्हणजेच पळपुटे असा केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाची चिन्हं निर्माण झाली आहेत. तसंच इम्तियाज जलील यांनी जे वक्तव्य केलं. …

Read More »

भाजप व्यापारी प्रदेशाध्यक्ष विरेंद्र कुकरेजा यांच्या पाठपुराव्याला यश: नागपुरात १४० कोटींची ‘सिंधू आर्ट गॅलरी’…काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

जगातील सर्वात जुनी संस्कृती असलेल्या सिंधू समाजाच्या प्राचीन परंपरेची महती सर्वांपर्यत पोचविण्यासाठी नागपूर येथे लवकरच ‘सिंधू आर्ट गॅलरी’ स्थापन करण्यात येईल. यासाठी जागा निश्चित करण्यात आली असून १४० कोटी रुपयाचा प्रस्ताव मंजुरीसाठी प्राप्त झाला आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात जाहीर केले. महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमीद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित सिंधी सांस्कृतिक कार्यक्रमात फडणवीस बोलत …

Read More »

मराठ्यांची एक मागणी मान्य होऊ शकत नाही : देवेंद्र फडणवीस रोखठोक

मागील सहा महिन्यापासून मनोज जरांगे पाटील यांच्या सुरु असलेल्या आंदोलनाला यश आलं आहे. शुक्रवारी (२६ जानेवारी) मध्यरात्री सरकारच्या शिष्टमंडळातील मंत्री दीपक केसरकर आणि मंगलप्रभात लोढा यांनी मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य केल्याचं राजपत्र मनोज जरांगे यांच्या हाती सुपूर्द केलं. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः वाशी (नवी मुंबई) येथे आंदोलनस्थळी जाऊन मनोज जरांगे यांचं उपोषण सोडवलं. राज्य सरकारने मनोज …

Read More »

कार चार वेळा पलटली आणि आमदार…!

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार (शरद पवार गट) राजू तिमांडे यांच्या गाडीचा शुक्रवारी सायंकाळी जोरदार अपघात झाला. त्यांची पत्नी नंदा, पुत्र सौरव तिमांडे तसेच कारचालक हे अमरावती-वर्धा रस्त्याने येत होते. ते सर्व देवगाव फाट्याजवळ असणाऱ्या एका मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून परतीच्या प्रवासासाठी हिंगणघाटकडे निघाले होते. वर्धेजवळील दहेगाव स्टेशनजवळ असताना त्यांची गाडी एकाएकी उसळली. गाडी चार वेळा पलटली. काचा फुटल्या. …

Read More »

राज्यात सर्वत्र थंडी : पारा दहा अंशांच्या खाली

उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा जोर वाढल्यामुळे राज्यात किमान तापमानात घट झाली आहे. राज्याच्या बहुतेक भागात कमाल आणि किमान तापमानात घट झालेली दिसून येत आहे. किमान तापमान दहा अंश सेल्सिअसच्या खाली गेले आहे. दिवसाही गार, बोचरे वारे वाहत असल्यामुळे राज्यभरात थंडी जाणवत असून, आबालवृद्धांना हुडहुडी भरली आहे. दिवसभरात सर्वांत कमी ८.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद पुण्यात झाली. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, …

Read More »

राज्यात ऍम्ब्युलन्सची संख्या वाढणार : नवजात शिशू रुग्णवाहिका सेवा

नागरिकांसाठी १०८ रुग्णवाहिका जीवनदायिनी ठरली आहे. या सेवेत नवजात बालकांसाठी विशेष रुग्णवाहिका व ‘बोट’ रुग्णवाहिकांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. सद्यस्थितीत १०८ सेवेद्वारे ९३७ रुग्णवाहिका राज्याच्या विविध भागात कार्यरत असून त्यात आणखी ८१९ रुग्णवाहिकांची वाढ केली जाणार आहे. १७५६ रुग्णवाहिका राज्याच्या विविध भागात सेवा देणार आहेत. गेल्या १० वर्षात राज्यातील असंख्य रुग्णांना १०८ रुग्णवाहिकेचा लाभ झाला. अनेक नवजात बालकांचा जन्म …

Read More »

भूकंपाने नागरिक हादरले : कोणता तालुका? वाचा

मकर संक्रांती सणादिवशी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. आज (दि.१५) सायंकाळी ५ वाजून २३ मिनिटाच्या सुमारास धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यात धक्का जाणवला. दिल्ली येथील भूकंप मापन केंद्रात २. ३ रिस्टर स्केलचा भूकंप झाल्याची नोंद झाली आहे. लोहारा तालुका हा भूकंपग्रस्त तालुका असून भुकंप प्रवण क्षेत्रात येतो. १९९३ साली झालेल्या महाप्रलंयकरी भूकंपाच्या कटू आठवणी अजून नागरिक विसरलेले नाहीत. अधूनमधून तालुक्याला भुकंपाचे धक्के …

Read More »

श्री राम : २२ जानेवारीला राज्यात सुट्टी जाहीर होणार?

अयोध्या येथील श्री राम मंदिर लोकार्पण, प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने देशभरात कार्यक्रम होत आहेत.त्याच धर्तीवर राज्यात २२ तारखेला सुट्टी जाहीर करावी, यावर विनंती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांना करणार आहे, अशी महिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबा मंदिरात सहा हजार किलोचा शिरा करण्यात येणार आहे. प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर हा शिरा बनवतील. यानिमित्ताने मोठे आयोजन महालक्ष्मी …

Read More »