महिलेच्या नशिबी विधवेचे जीवन वाट्यास यायला नको, अशी सामाजिक भावना चालत आली आहे. एक तर कोणाचा आधार नसल्याने स्वकष्ट आले व परत गैरफायदा घेण्याची वृत्ती. पण या अशा विधवा, परित्यक्ता म्हणजेच एकल महिलांबाबत आता त्यांना संरक्षण देण्याची भूमिका मांडल्या जात आहे. त्यांना सानुग्रह अनुदान देण्याचा विचार बळावत आहे. हीच भूमिका घेत ऊर्जा एकल महिला संघटना पुढे आली आहे. अश्या …
Read More »कर्जमाफीसाठी हजारो शेतकऱ्यांची कोर्टात धाव
कर्जमाफीसाठी पात्र असूनही लाभ न मिळालेल्या यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने २ मे २०२४ रोजी स्पष्ट आदेश देत शासनाने सहा आठवड्यांत निर्णय घ्यावा, असे सांगितले होते. परंतु एक वर्ष उलटूनही कर्जमाफी मिळाली नसल्याने शेतकरी आता शासनाविरोधात अवमान याचिका दाखल करणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत राष्ट्रीयकृत व जिल्हा बँकांचे मिळून …
Read More »भारत का पाकिस्तान के खिलाफ वाटर स्ट्राइक!पाक में मचा हाहाकार
भारत का पाकिस्तान के खिलाफ वाटर स्ट्राइक!पाक में मचा हाहाकार टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट नई दिल्ली। जम्मू-कश्मीर के सलाल डैम से पानी छोड़े जाने के बाद चिनाब नदी का जलस्तर काफी बढ़ गया है. नतीजतन सलाल नदी तटीय पाकिस्तान मे हाहाकार मचा हुआ हैं. दरअसल में भारी कचरा साफ करने के उद्देश्य से सलाल डैम के गेट खोलने …
Read More »अन्न उत्पादन बढ़ाएं : सरकार खरीदेगी अनाज!CM डॉ.यादव का बयान
अन्न उत्पादन बढ़ाएं : सरकार खरीदेगी अनाज!CM डॉ.यादव का बयान टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट भोपाल। तुअर उत्पादक किसानों को अच्छे बीज, खाद और उत्पादन वृद्धि के लिए भी प्रोत्साहन देना होगा. सभी मंडियों का विभागीय अधिकारियों से विजिट करायें, प्रबंधन पर दें विशेष ध्यान मुख्यमंत्री ने की किसान -कल्याण तथा कृषि विकास विभाग की समीक्षा की है. मुख्यमंत्री …
Read More »नागपुरातील मुख्यमंत्र्यांचा जनता दरबार देखावा! नाराज नागरिक म्हणाले, हे कसले गतिमान सरकार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गृह जिल्हा असलेल्या नागपुरातील हैदराबाद हाऊस येथे शनिवारी (१७ मे रोजी) जनता दरबार पार पडला. त्यात नागरिकांनी मोठी गर्दी करत तक्रारींचा अक्षरक्ष: पाऊस पाडला. समस्या मांडण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा अर्धाही मिनिट मिळाला नाही, अशी नाराजी काही तक्रारदारांनी व्यक्त केली व हे सरकार गतिमान कसे, हा प्रश्नही उपस्थित केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जनता दरबारात सकाळी नागरिकांना क्रमांकानुसार टोकन …
Read More »Opertion Sindur के बाद CM उमर अब्दुल्ला, उठाया बड़ा कदम
आप्रेशन सेंदुर के बाद CM उमर अब्दुल्ला, उठाया बड़ा कदम टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट जम्मू-कश्मीर। भारत सरकार की ओर से ऑपरेशन सिंदूर के बाद जम्मू-कश्मीर के मुख्य मंत्री उमर अब्दुल्ला ने आपातकालीन बैठक बुलाई है. संभवत: यह बैठक पाकिस्तान से सटे इलाकों में मौजूदा स्थिति को देखते हुए बुलाई गई है. पहलगाम हमले का बदला लेते हुए …
Read More »सिर्फ अवैध मदरसों पर कार्रवाई : अल्पसंख्यक मंत्री अंसारी का बयान
सिर्फ अवैध मदरसों पर कार्रवाई : अल्पसंख्यक मंत्री अंसारी का बयान टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट लखनऊ ।’बिना मानक के अवैध मदरसों पर ही अतिक्रमण उन्मूलन कार्रवाई हो रही है. उत्तरप्रदेश के अल्पसंख्यक मंत्री दानिश अंसारी ने कहा कि उत्तरप्रदेश सरकार सिर्फ सरकारी भूमि पर अवैध निर्माण पर ही अतिक्रमण उन्मूलन कार्यवाई की जा रही है. उत्तरप्रदेश में मदरसों …
Read More »नागपूर महानगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात मोठी बातमी
नागपूर जिल्ह्यात भाजपने सध्या महापालिका, जिल्हा परिषद आणि अन्य विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विरोधी पक्षाच्या आजी- माजी सदस्यांना पक्षात प्रवेश देण्याची मोहीम हाती घेतली आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार किंवा नाही हे निश्चित नाही. पण भाजपने मात्र पक्षात धडाक्यात इनकमिंग सुरू केल्याने वातावरण निर्मिती झाली आहे. ओबीसींच्या आरक्षणाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबल्या. त्या कधी …
Read More »पहलगाम आतंकी हमले पर काँग्रेस विधायकों के बिगड़े बोल
पहलगाम आतंकी हमले पर काँग्रेस विधायकों के बिगड़े बोल टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट नई दिल्ली । कर्नाटक के मंत्री आरबी तिम्मापुर के बाद महाराष्ट्र कांग्रेस के नेता और विधायक विजय वडेट्टीवार ने धर्म पूछकर हत्या के मामले में विवादित बयान दिया है। इस पर भाजपा ने कांग्रेस पर हमला बोला है। पहलगाम आतंकी हमले को लेकर देश भर …
Read More »भर उन्हाळयात गारपीट! आज, उद्या पावसाचा अंदाज
विदर्भात तापमानाचा पारा चांगलाच चढला होता. विदर्भातील तापमान ४६ अंश सेल्सिअसपर्यंत जाऊन पोहोचले होते. तब्बल तीन शहरे ४५ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तर अधिकांश शहरांमध्ये पारा अंश सेल्सिअसवर गेला होता. मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यात देखील तापमानाने बरेच रेकॉर्ड मोडले होते. याठिकाणीदेखील अनेक शहरांमध्ये पारा ४४ अंशापर्यंत जाऊन पोहोचला होता. संपूर्ण राज्यच उष्णतेत होरपळत असताना हवामान खात्याने आता दिलासा देणारा अंदाज …
Read More »