Breaking News

राज्य

पीएच.डी.चाळणी परीक्षेचा पेपर फुटला : नागपूर/संभाजीनगर केंद्र

राज्य शासनाच्या ‘बार्टी’, ‘सारथी’, ‘महाज्योती’ या संस्थांच्या माध्यमातून पीएच.डी.धारक विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या अधिछात्रवृत्तीसाठी बुधवारी दुसऱ्यांदा घेतलेल्या चाळणी परीक्षेचा पेपर सुरू होण्याआधीच फुटल्याचा आरोप करीत परीक्षार्थीनी छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथील केंद्रावर आंदोलन केले. सरकार पारदर्शक परीक्षा घेऊ शकत नसल्याने चाळणी परीक्षा रद्द करून सर्व अर्जदारांना सरसकट अधिछात्रवृत्ती लागू करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, परीक्षा घेणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे …

Read More »

तलाठी भरती : ‘टीसीएस’ कंपनीच्या कर्मचाऱ्याचे नातलग गुणवत्ता यादीत?

तलाठी भरती परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर अनेक नवे प्रकार समोर येत आहेत. परीक्षा घेणाऱ्या टीसीएस कंपनीतील एका कर्मचाऱ्याची पत्नी आणि बहिणीचा पती गुणवत्ता यादीमध्ये पहिला आल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केला आहे. तलाठी भरती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. त्यात अनेक उमेदवारांना एकूण २०० गुणांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. ‘नॉर्मलायझेशन’नंतर गुणवाढ झाल्याचे सांगितले जात आहे. परंतु, तलाठी …

Read More »

निव्वळ चर्चा आणि आरोप : तलाठी भरती रद्द केल्यास चुकीचा संदेश जाणार

तलाठी भरतीची गुणवत्ता यादी जाहीर होताच रोज नवीन गोंधळ समोर येत आहे. गुणवत्ता यादीमध्ये जळगाव जिल्ह्यातील दोघा सख्ख्या भावांना जवळपास सारखे गुण असल्याचे उघड झाले आहे. तसेच अहमदनगर येथील एका कुटुंबातील तिघा भावांनाही सारखे गुण आहेत. राज्य सरकार जाणीवपूर्वक याचा तपास न करता उलट आमच्याकडेच पुरावे मागत असल्याचा आरोप उमेदवारांनी केला आहे. तलाठी भरती घोळ झाल्याचा पुरावा असल्यास द्यावा, असे …

Read More »

अयोध्या धाम में लगने वाले भंडारा (लंगर) सामग्री संकलन केंद्र का उद्घाटन समारोह संपन्न हुआ

अयोध्या धाम मे लगने वाले भंडारा (लंगर) सामग्री संकलन केंद्र का उद्घाटन समारोह संपन्न हुआ प्रभु राम जी की कृपा से श्रीराम रामजन्मभूमि पर मंदिर निर्माण प्रगति पर है सोमवार 22 जनवरी 2024 को गर्भ गृह मे श्री रामलला के नूतन विग्रह की प्राण-प्रतिष्ठा होंने जा रही है इस पावन पर्व पर अयोध्या धाम मे संपूर्ण भारतवर्ष से 25 भंडारे …

Read More »

विदर्भ?महाराष्ट्रात पाच जानेवारीनंतर हलका पाऊस? अंदाज

महाराष्ट्रात पाच जानेवारीनंतर हलका पाऊस? अंदाज अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे बंगाल उपसागरातून बाष्पयुक्त वारे राज्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आठवड्याच्या अखेरीस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता आहे.हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आग्नेय अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र आहे. या कमी दाबाच्या क्षेत्राची वाटचाल उत्तर दिशेने सुरू आहे. त्यामुळे बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याचा वेग वाढून राज्यात …

Read More »

वनविभाग भरती : राज्य सरकार जाणार सर्वोच्च न्यायालयात

पेसा कायद्याअंतर्गत येणाऱ्या गावातील वनरक्षकपदे सोडून इतर पदे तत्काळ भरण्यासाठी राज्याचा वन विभाग सर्वोच्च न्यायालयाला विनंती करणार आहे. हजारो उमेदवारांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळावा या दृष्टीने वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य वन विकास महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीनंतर मुनगंटीवार यांनी वनबल प्रमुख शैलेश टेंभुर्णीकर यांच्याशी चर्चा करून भरती प्रक्रियेचा आढावा …

Read More »

MP में बड़ा घोटाला! समर्थन मूल्य की खरीदी में किया गया भ्रष्टाचार

मध्यप्रदेश में हुआ एक और बड़ा घोटाला! समर्थन मूल्य की खरीदी में किया गया भ्रष्टाचार टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट जबलपुर: मध्य प्रदेश के जबलपुर जिले में न्यूनतम समर्थन मूल्य (MSP) पर धान खरीदी में गड़बड़ी पर सरकार ने एक और बड़ी कार्रवाई की है. जिले के फूड कंट्रोलर के बाद मार्कफेड के डीएम रोहित सिंह बघेल को भी सस्पेंड …

Read More »

मटणाची नळी नाही मिळाल्याने लग्न मोडले

हुंड्यामुळे लग्नं मोडल्याच्या असंख्य घटना आपण पाहिल्या आहेत. त्याचबरोबर अलीकडे एखाद्या क्षुल्लक कारणावरून लग्नं मोडल्याची प्रकरणंदेखील पाहायला मिळाली आहेत. कधी लग्नात आईसक्रीम, पनीर किंवा गुलाबजामूनवरून भांडण होऊन लग्न मोडल्याच्या घटनादेखील घडल्या आहेत. असंच एक प्रकरण तेलंगणात पाहायला मिळालं आहे. परंतु, मटणामुळे लग्न मोडलं आहे. मटणावरून वर पक्षातील मंडळींनी वाद घातला, हा वाद इतक्या विकोपाला गेला की लग्नच मोडलं आणि वऱ्हाड …

Read More »

4 लाख करोड़ रुपए कर्ज में डूबी मध्यप्रदेश सरकार, चुनावी वादों को पूरा करने के लिए फिर मांगा लोन

4 लाख करोड़ रुपए कर्ज में डूबी मध्यप्रदेश सरकार, चुनावी वादों को पूरा करने के लिए फिर मांगा लोन टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट भोपाल। शपथ ग्रहण करने के दो हफ्ते के भीतर मध्य प्रदेश के मुख्यमंत्री मोहन यादव ने राज्य के खर्चों को पूरा करने के लिए भारतीय रिजर्व बैंक (आरबीआई) से 2,000 करोड़ रुपये का ऋण मांगा है. …

Read More »

शेत रस्त्यांचे वाद : तहसीलदारांकडे अर्ज कसा करावा?

वहिवाटीचा रस्ता म्हणजेच गावातील येण्याजाण्याचा रस्ता… जमिन मालकाने अडविण्याचे अनेक प्रसंग गावच्या ठिकाणी झाल्याचे ऐकण्यात येते. अनेकवेळा हे वहिवाटीचे रस्ते बेकायदेशीर मार्गाने किंवा काठीचा धाक दाखवून बंद केले जातात. अशावेळी तेथील नागरिकांनी नेमके काय केले पाहिजे किंवा कोणकोणत्या कायदेशीर तरतूदी तेथील ग्रामीण नागरिकांना माहित असणे आवश्यक आहे. याबाबत आज आपण माहिती घेणार आहोत. वहिवाटीचा रस्ता अडविल्यास काय करावे हे अनेकांना …

Read More »