Breaking News

राज्य

आंदोलन की आड़ में महाराष्ट्र का माहौल बिगाड़ने का घिनौना प्रयास?CM एकनाथ शिंदे का कथन

आंदोलन की आड़ में महाराष्ट्र का माहौल बिगाड़ने का घिनौना प्रयास?CM एकनाथ शिंदे का कथन टेकचंद्र सनोडिया शास्त्री:सह-संपादक की रिपोर्ट मुंबई ।महाराष्ट्र के जालना में इस वक्त मराठा आरक्षण को लेकर सियासी माहौल गरमा गया है. लाठीचार्ज के बाद घायल हुए प्रदर्शनकारियों से आज राज ठाकरे ने मुलाकात कर बड़ा बयान दिया है. डिप्टी सीएम देवेंद्र फडणवीस ने कहा कि …

Read More »

विदर्भ, मराठवाड्यात पाऊस कोणत्या तारखेला येणार? वाचा

३ ते ७ सप्टेंबर या कालावधीत राज्यातील कोकण आणि गोव्यात हलक्या ते मध्यम मेघगर्जना, विजांचा कडकडाटांसह मुसळधार पावसाचा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे. ५ ते ७ सप्टेंबरच्या कालावधित राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाची दाट शक्यता असल्याचेही हवामान विभागाने सांगितल्याचे हवामान तज्ज्ञ डॉ.के. एस.होसाळीकर यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. राज्यातील बहुतांशी भागात पुढील ४ ते ५ दिवस ‘यलो अलर्ट’ …

Read More »

महाराष्ट्र में मोदी के नाम पर लड़ेंगे चुनाव? महायुति का ‘मिशन 48’ तैयार

महाराष्ट्र में मोदी के नाम पर लड़ेंगे चुनाव? महायुति का ‘मिशन 48’ तैयार टेकचंद्र सनोडिया शास्त्री:सह-संपादक की रिपोर्ट मुंबई । महाराष्ट्र में लोकसभा चुनाव 2024 की तैयारी पक्ष-विपक्ष दोनों ने शुरू कर दी हैं। मुंबई में एक ओर जहां विपक्ष के इंडिया की बैठक हुई, वहीं बीजेपी ने भी बैठकें की। महायुति के घटक दलों ने महाराष्ट्र की 48 सीटों …

Read More »

शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्याला घरी पाठविणार : फडणवीसांचा महावितरण अधिकार्‍यांना ईशारा

महिनाभरापासून लातूर जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे. पावसाअभावी उभी पिक हातची जाण्याची वेळ आली आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही पिकांना विहिरीतील पाण्यावर जगवावे, तर महावितरणाकडून वीजपुरवठा सुरळीत होत नाही. याबरोबर महावितरणकडून आवश्यक साहित्याचा पुरवठा केला जात नसून या दृष्टचक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांनी आपली व्यथा आमदार अभिमन्यू पवार यांनी (दि. ३१) रोजी आयोजित केलेल्या औसा येथील महावितरणच्या बैठकीत मांडली. …

Read More »

सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस : दुष्काळाचे सावट

देशात सर्वच भागात सप्टेंबर महिन्यात पडेल. मात्र, तो एकसारखा राहणार नाही. सरासरी 91 ते 109 टक्के पाऊस पडेल असा अंदाज असला तरी बहुतांश भागात सरासरीपेक्षा 9 ते 10 टक्के कमीच राहील, तसेच यावेळी ऑगस्टमध्येच तापमानात मोठी वाढ झाल्याची माहिती हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी गुरूवारी दिली. दरम्यान यंदाच्या ऑगस्टमध्ये शंभर वर्षातील सर्वात नीचांकी पाऊस झाल्याचेही त्यांनी सांगितले. भारतीय …

Read More »

123 वर्षांतील सर्वात कोरडा ऑगस्ट : काही ठिकाणी टँकर सुरू, सप्टेंबरकडे लक्ष

जूनपाठोपाठ यंदाचा ऑगस्ट महिनादेखील गत १२३ वर्षांतील सर्वात कोरडा महिना ठरणार आहे. संपूर्ण देशात ऑगस्ट महिन्याच्या २३ दिवसांत फक्त ११५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. याआधी सर्वात कमी पाऊस ऑगस्ट २००५ मध्ये १९०.१ मिलिमीटर इतक्या सर्वात कमी पावसाची नोंद होती. तो विक्रम २०२३ च्या ऑगस्ट मोडीत काढला आहे. गत दीडशे वर्षात सहावेळा भारतात अल निनो सक्रिय होता. त्यात पाचवेळा भारताला दुष्काळाचा …

Read More »

औरंगाबाद लोकसभा सीट से भाजपा की जीत सुनिश्चित? केंद्रीय मंत्री दानवे का दावा

औरंगाबाद लोकसभा सीट से भाजपा की जीत सुनिश्चित? केंद्रीय मंत्री दानवे का दावा टेकचंद्र सनोडिया शास्त्री:सह-संपादक की रिपोर्ट जालना। केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे ने कहा कि औरंगाबाद संसदीय सीट से भाजपा की जीत सुनिश्चित है। उन्होने कहा कि ‘इम्तियाज जलील के साथ हमारी अलग तरह की दोस्ती है. चाहे वह भागवत कराड हों या कोई और, हमें यह सुनिश्चित …

Read More »

तुकाराम मुंढे म्हणतात, अन्नपदार्थात भेसळ करणाऱ्याची आता खैर नाही!

अन्नपदार्थात भेसळ होण्याचे प्रमान दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे भेसळ करणाऱ्यावर कायदाचा बडगा उगारणे आवश्यक आहे. दुधात भेसळ करणाऱ्यांविरूद्ध आता राज्यावर मोहिम राबवली जाणार आहे. पशूसंवर्धन दुग्धविकास विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी या संदर्भात आदेश दिला आहे. मोहिमेचा अहवाल रोजच्या रोज पाठवण्याचा आदेश देखील देण्यात आला आहे. दुधामध्ये भेसळ करणाऱ्यांवर आता चाप बसणार आहे. या पार्श्वभूमीवर नंदूरबारमध्ये दुधात भेसळ करणाऱ्यांवर कारवाई …

Read More »

तलाठी ऑनलाईन परीक्षेची होणार चौकशी : परीक्षा घेणाऱ्या कंपनीचे ढिसाळ नियोजन

तलाठी पदासाठीच्या ऑनलाइन परीक्षेचे ‘सर्व्हर’ सकाळी बंद पडल्यामुळे राज्यभर विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. या प्रकाराची दखल आमदार बच्चू कडू यांनी घेतली. यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे बच्चू कडूंनी सांगितले. अमरावतीमध्ये पत्रकारांशी बोलताना आमदार कडू म्हणाले, या परीक्षा प्रामाणिकपणे घेतल्या गेल्या पाहिजे. त्यामध्ये जर कुणी बेईमानी करत असेल, तर त्याच्यावर कारवाई होणे अपेक्षित आहे. कारवाई करण्यासाठी सरकारने जरी मागेपुढे पाहिले. तर …

Read More »

उद्धव ठाकरेंना शोभते का?: सामनात देवेंद्र फडणवीसांवर खालच्या भाषेत टीका : भाजपमध्ये रोष

ठाकरे गटाचं मुखपत्र असलेल्या सामनातून उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीसांवर खालच्या भाषेत टीका केल्यावर आता भाजप कार्यकर्त्यात संतापाची लाट उसळलीय. भाजप कार्यकर्त्यांनी सामनाविरोधात मुंबईत जागोजागी आंदोलन केलं जात आहे. भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी आक्रमक झालेत. मुंबईतल्या भाजपच्या नरिमन पॉईंटमधल्या कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन करण्यात आलं. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी सामना वृत्तपत्राची होळी केली. सामना आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात …

Read More »