Breaking News

कृषिसंपदा

शेतकऱ्यांसाठी महत्वाचे : पीएम किसान योजनेत मोठा बदल

विश्व भारत ऑनलाईन : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत कोट्यवधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपयांचे 11 हप्ते केंद्र सरकारकडून हस्तांतरित करण्यात आले आहेत. आता शेतकरी पुढील हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. या योजनेतील सततच्या बदलांमुळे 12 वा हप्ता मिळण्यास विलंब होत आहे. अनेक राज्यांमध्ये लाभार्थी शेतकऱ्यांची पडताळणी अजूनही सुरू आहे. पीएम किसान योजनेचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांची …

Read More »

भंडारा : धान घोटाळा करणाऱ्यावर कारवाई-फडणवीस

विश्व भारत ऑनलाईन : भंडारा जिल्ह्यात धान खरेदीमध्ये मोठा घोटाळा झाला आहे. जे पैसे शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे होते, ते काही धनदांडग्यांनी मिळून लाटले. असे प्रकार खपवून घेतले जाणार नसून दोषीवर कडक कारवाई करू, असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय. भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता ते बोलत होते. जिल्ह्यात धान घोटाळा झाला आहे. बोगस माल एफसीआयला देण्यात आला. शेतकऱ्यांचीही फसवणूक …

Read More »

7/12 वर नोंदवा विहीर, झाडे ‘ई-पीक’अँपद्वारे

विश्व भारत ऑनलाईन : आता शेतकऱ्यांना विहीर, बोअरवेल लावण्यासाठी तलाठी कार्यालयाचे हेलपाटे खाण्याची आवश्यकता नाही. शासनस्तरावर शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाकडे जाण्यासाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जात आहेत. पीक विमा योजना, नुकसानभरपाई पंचनामा, शासकीय मदत किंवा इतर शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी ई-पीक पाहणी ॲप महत्त्वाचे ठरत आहे. याचसोबत आता या ॲपमध्ये शेतकरी आपल्या शेतातील विहीर, बोअरवेल, झाडांचीही नोंद करू शकेल. ई-पीक पाहणी …

Read More »

लम्पीचा धोका कोंबडे, वाघांनाही? खरं काय आहे?

विश्व भारत ऑनलाईन : लम्पी रोगाचा प्रसार होऊ लागल्यापासून विविध अफवा उडू लागल्या आहेत. कोंबड्यांमध्ये हा रोग पसरतो आहे, वाघांना प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे, अशा अनेक चर्चा सुरू आहेत. मात्र, आजघडीला असा कोणताही धोका नसल्याचे पशुवैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले आहे. सध्या केवळ गोवंशावर हा रोग दिसून येतो आहे. म्हशी किंवा बकऱ्यांमध्ये तसेच श्वानांमध्येही याची कोणतीच लक्षणे अद्याप आढळलेली नाही. तरी, …

Read More »

शेतकऱ्यांवर दिशाभूल करणाऱ्या सहसचिवाला मंत्र्याचा झटका… विदर्भाशी कनेक्शन काय आहे?

विश्व भारत ऑनलाईन : शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळातील एका मंत्र्याने काळाबाजार करणाऱ्या अधिकाऱ्याला चांगलाच हायव्होल्टेज झटका दिलाय. सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी सहसचिवाने हेतूपरस्परपणे केलेल्या कृतीची गंभीर दखल घेत अधिकाऱ्याची रवानगी मूळ विभागात करण्याचे आदेश दिले. त्यासोबतच संबंधित अधिकाऱ्याविरूद्ध कारवाई करण्याचेही फर्मान चव्हाण यांनी अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाच्या सचिवांना दिले आहेत. विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर मंत्री चव्हाण यांनी कोणत्याही …

Read More »

तुमचा 7/12 बघितलाय का? मोठा बदल… जाणून घ्या आजच

विश्व भारत ऑनलाईन : शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची बातमी आहे. 7/12 उताऱ्यात मोठा बदल करण्यात आला आहे. आता प्रत्येक 7/12 उताऱ्याला वेगळा क्रमांक देण्यात आला आहे. तर, वरच्या बाजूला बारकोड असणार आहे. फसवेगिरी थांबणार यातून 7/12 उताऱ्यावर होणारी हेराफेरी, खाडाखोड, फसवेगिरी थांबणार आहे. शेतकऱ्यांना याचा लाभ होईल. तसेच एका शेतकऱ्याची नेमकी कुठे किती शेतजमीन आहे, याची माहिती याद्वारे मिळण्यास मदत होईल. …

Read More »

संत्रा उत्पादनात घट, द्राक्ष आगमन लांबणीवर… कारण वाचा

  विश्व भारत ऑनलाईन : यंदा द्राक्ष हंगाम दोन महिन्यांनी लहरी हवामानामुळे लांबणीवर पडणार आहे. दुसरीकडे, कडाक्याच्या उन्हामुळे मृग आणि अतिपावसामुळे अंबिया असे संत्र्यांचे दोन्ही बहर झडल्याने यंदा संत्री उत्पादनात ६० टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. अतिवृष्टी, खराब हवामान आणि हवामानात वेगाने होत असलेल्या बदलांमुळे यंदा द्राक्षांचा हंगाम महिनाभराने लांबणीवर गेला आहे. नाशिक जिल्ह्यातील सटाणा, मालेगाव परिसर वगळता राज्यभरात कुठेही …

Read More »

कॅन्सर, मधुमेहासह 10 रोगांवर रामबाण भाजी… कोणती ?

विश्व भारत ऑनलाईन : मल्टीविटामिन, लोह आणि अनेक पौष्टिक घटक कंटोला किंवा कटूर्ला या भाजीत असतात. कटोला जो कारल्यासारखा दिसतो, या भाजीमध्ये भरपूर व्हिटॅमिन सी असते, तिला सर्वोत्तम भाजी म्हणतात. वेगवेगळ्या भागात त्याला वेगवेगळे नाव आहे. जेवणात ती चविष्ट लागते. त्यात आरोग्याचा खजिनाही आहे. लठ्ठपणापासून ते मधुमेह, बीपी नियंत्रण, कॅन्सर, फ्लू यांसारख्या अनेक मोठ्या आजारांवर ती रामबाण उपाय ठरते. बरेच …

Read More »

पंतप्रधान पीक विमा योजनेत नियमबाह्य नियुक्ती? : शेतकऱ्यांची चौकशीची मागणी

विश्व भारत ऑनलाईन : नागपूर जिल्ह्यातील सावनेर आणि नरखेड तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी आयसीआयसीआय लोंबार्ड कंपनीने योग्य शिक्षण नसलेल्या तरुणांची निवड केल्याची माहिती समोर आली आहे. कंपनीने केलेल्या बोगस भरतीची चौकशी करावी, अशी मागणी निवेदनातून काही शेतकऱ्यांनी केली आहे. सन 2022-23 साठी पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी तालुका प्रतिनिधी नेमताना मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. त्यात पदवीधारक असणे आवश्यक आहे. मात्र, …

Read More »

‘कोथिंबीर’चे भाव गगनाला

विश्व भारत ऑनलाईन : कोणतीही भाजी असो की बिर्यानी किंवा चौपाटीवर मिळणारी भेळ असो, या सर्व पदार्थांची चव वाढते ती कोथिंबिरीमुळे. सकाळच्या नाशत्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत कोथिंबिरीचा वापर हा होतोच. आज हिच कोथिंबिर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे ती तिच्या वाढलेल्या किंमतीमुळे. नाशिक बाजारसमितीत कोथिंबिरीचे भाव कमालीचे कडाडले आहेत. आज लिलावामध्ये कोथिंबिरीला शेकडा 16 हजार रुपये भाव मिळाला आहे. म्हणजेच, …

Read More »