Breaking News

विदर्भ

गडचिरोलीत 13 नक्षलवाद्यांचा ‘खात्मा’ – पोलीस, सी ६० पथकाला मोठे यश

गडचिरोलीत 13 नक्षलवाद्यांचा ‘खात्मा’   – पोलीस, सी ६० पथकाला मोठे यश गडचिरोली, पोलीसनामा ऑनलाइन – नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात पोलीस, सी ६० पथक आणि नक्षलवादी यांच्यात मध्यरात्रीपासून चकमक सुरु असून त्यात आतापर्यंत १३ नक्षलवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती समोर आली आहे. याशिवास अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे. एटापल्ली तालुक्यातील कोटमी पोलीस मदत केंद्रांच्या हद्दीतील पैदी जंगल परिसरात ही चकमक उडाली आहे. …

Read More »

चक्रीवादळाचे कोकणात थैमान, महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस

चक्रीवादळाचे कोकणात थैमान, महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस मुंबई- रौद्र रूप धारण केल्यानंतरर टौकते चक्रीवादाळाने दिशा बदलत, मुंबईला टाळून थेट कोकण किनारपट्टी गाठली. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोकण आणि गोव्यासह रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि अन्य भागांमध्ये थैमान घातले. या सर्वच परिसरांमध्ये 60 ते 70 किमी अशा वेगाने आलेल्या वार्‍यांनी प्रचंड नुकसान केले आहे. सोलापूर, पुणे, औरंगाबाद, मराठवाड्याचा बहुतांश भाग, नाशिक, सिंधुदुर्ग, गोवा, रायगड, …

Read More »

शिक्षकांसाठी राज्यस्तरीय निबंध स्पर्धा ; महिला शिक्षक भारतीचे आयोजन

शिक्षकांसाठी राज्यस्तरीय निबंध स्पर्धा ; महिला शिक्षक भारतीचे आयोजन मालेगाव :  येथील शिक्षक भारती संघटनेच्या महिला आघाडीतर्फे पर्यावरण दिनानिमित्त शिक्षकांसाठी राज्यस्तरीय निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती संयोजक नुतन चौधरी यांनी दिली. या स्पर्धेसाठी :कोरोनाची शिकवण..वाचवा पर्यावरण, वृक्षवल्ली आम्हां सोयरे”,ऑक्सिजनसाठी वृक्ष संवर्धन असे तीन विषय देण्यात आले आहेत. निबंध स्वहस्ताक्षरात लिहिलेला अथवा वर्ड फॉरमॅट मध्ये असावा, बाराशे शब्द मर्यादा …

Read More »

मोरचूल चकमकीत मारल्या गेले नक्षली राजा मडावी व रनिता गावडे : दोघांवर होते 14 लाखांचे बक्षीस

मोरचूल चकमकीत मारल्या गेले नक्षली राजा मडावी व रनिता गावडे : दोघांवर होते 14 लाखांचे बक्षीस धानोरा उपविभागातील सावरगाव पोमके अंतर्गत येणाऱ्या मोरचूल जंगल परिसरात आज सकाळी नक्षलवादी व सी-60 जवानांत झालेल्या चकमकीत मोरचूल निवासी टीपागड एरिया प्लाटून-15 चा कमांडर राजा उर्फ रामसाय नेहरू मडावी व धानोरा तालुक्यातील बोटेझरी निवासी, कसनसूर एलओएस सदस्य रनिता उर्फ पुनीता चिंपळूराम गावडे या दोन …

Read More »

मानवतेचे मसीहा बाबा हरदेवसिंहजी यांना समर्पित – समर्पण दिवस

मानवतेचे मसीहा बाबा हरदेवसिंहजी यांना समर्पित – समर्पण दिवस बाबा हरदेवजी यांनी मानवीयतेने युक्त होऊन जीवन जगायला शिकवले- सद्गुरु माता सुदीक्षा जी महाराज        दिल्ली, 13 मे, 2021: “बाबा हरदेवसिंहजी यांनी मानवीयतेने युक्त होऊन जीवन जगण्याची कला शिकवली.” असे उद्गार सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी निरंकारी बाबा हरदेवसिंहजी यांचे दिव्य जीवन व शिकवणूकीतून प्रेरणा घेण्यासाठी व्हर्च्युअल रूपात आयोजित करण्यात आलेल्या …

Read More »

महाराष्ट्र, केरळ, गोवा, कर्नाटक या राज्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे

चक्रीवादळ वळले, पण मुसळधार पावसाची शक्यता पुणे,- अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा सक्रिय होऊन त्याचे रूपांतर चक्रीवादळात झाले असले, तरी त्याचा फटका आता महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक आणि गोव्याच्या किनारपट्ट्यांना बसणार नाही. हे चक्रीवादळ ओमानकडे सरकत असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. हे चक्रीवादळ मान्सूनसाठी मात्र पोषक असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. या चक्रीवादळाने आपली दिशा बदलली असून, ते ओमानच्या दिशेने …

Read More »

शेतकऱ्यांसाठी कृषी पास सवलत देण्याची व्यवस्था करा – आमदार देवरावजी होळी

शेतकऱ्यांसाठी कृषी पास सवलत देण्याची व्यवस्था करा – आमदार देवरावजी होळी जिल्हा बंदीमुळे अनेक शेतकऱ्यांना आपल्या जिल्ह्याबाहेरील शेतीवर जाण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली असल्याने शेतकऱ्यांची मागणी वैनगंगा नदीकाठावर जिल्ह्यातील अनेकांची शेती मात्र जिल्हाबंदिमुळे अडचण गडचिरोली- शेतीच्या हंगामाला सुरुवात होत असून गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्याला जोडणाऱ्या वैनगंगा नदीच्या या-त्या काठावर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची शेती असून जिल्हाबंदी मुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतीवर जाण्यास अडचण …

Read More »

पाचवी, आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली

पाचवी, आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली पुणे- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारी पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. 23 मे रोजी ही परीक्षा होणार होती. यापूर्वी 25 एप्रिल रोजी होणारी परीक्षा कोरोनाच्या संसर्गामुळे 23 मे रोजी घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही कायम असल्याने शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पाचवी आणि …

Read More »

आशास्थान’ की  ‘कबरस्थान’ ?

आशास्थान’ की  ‘कबरस्थान’ ? *गेले वर्षभरापासून जनता कोरोनाच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी हर त-हेचे प्रयत्न करत आहेत.कोरोनाचा तर एका राज्यातून दुसऱ्या राज्यात संगीत    खुर्चीचा खेळ सुरूच आहे.कोरोनाने इतकं अक्राळविक्राळ रूप धारण केले आहे की, गर्दीमुळे कोरोनाचा प्रसार होतो असे सरकारी सूचना आणि आदेश दिल्यामुळे ते टाळून आपला जीव वाचवण्यासाठी लोक आपापली उद्योग व्यवसाय बंद करून कुलुपबंद झाली तरी कोरोना लोकांचा …

Read More »

आरक्षण लाभार्थी कामगार कर्मचारी अधिकारी यांना संघर्ष हा पर्याय असेल.

७ मे २०२१ च्या जी आर ने मागासवर्गीय कर्मचार्‍यांच्या पदोन्नतीवर होणारे दूरगामी परिणाम आरक्षण लाभार्थी कामगार कर्मचारी अधिकारी यांना संघर्ष हा पर्याय असेल. कोरोनाने जगातील सर्व मानव जात आर्थिक संकटात असतांना. कष्टकरी बहुजन, मागासवर्गीय, ओबीसी,आदिवासी आणि अल्पसंख्याक मजूर,शेतमजूर,कामगार असणाऱ्यांना मांगीतल्याने काही मिळणार नाही,त्यांना संघर्षा शिवाय पर्याय नाही.आपना सर्वांना माहीत आहे की डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला हा महान संदेश होता.शिक्षणात व नोकरीत आरक्षण …

Read More »