Breaking News

प्रादेशिक

नव – नियुक्त पोलीस अधीक्षक अरविंद साळवे जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश लावतील काय ?

चंद्रपूर : एकेकाळी चंद्रपूर – यवतमाळ जिल्हा हा कोळसा तस्करी व त्यातून होणाèया गोळीबार, खून, गुन्हेगारी व टोळी युद्धामुळे पंचकोशीत प्रसिध्द होते. मात्र कोळसा खाणीत सुरक्षा कडक झाली व कोळसा तस्करीत नियंत्रण आले. असे म्हणतात की एक दरवाजा बंद तर दुसरा उघडतो तसेच काही या तस्करां सोबत झाले कोळसा बंद झाले असतांना चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदीच्या निर्णयामुळे तस्करांच्या हातात सोन्याची अंडी …

Read More »

वर्धेचे पोलीस अधिक्षक बसवराज तेली यांचे जागेवर नवे पोलीस अधिक्षक प्रशांत होळकर यांची वर्धेत बदली

वर्धा : राज्याच्या गृह विभागाने २२ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे काल सांयकाळी १७ सप्टेंबर रोजी आदेश पारीत केले . वर्धेचे पोलीस अधिक्षक बसवराज तेली यांचे जागेवर प्रशांत होळकर यांची बदली करण्यात आली आहे . प्रशात होळकर सध्या अमरावती येथे पोलीस उपायुक्त ( मुख्यालय ) पदावर कार्यरत आहे.यापुर्वी मुंबई मध्ये राज्य गुप्तवार्ता विभागात उपायुक्त पदावरुन त्यांची बदली अमरावती येथे झाली होती , …

Read More »

वर्धा: कोरोना ब्रेकिंग : आज जिल्ह्यात कोरोनाबाधित 115 तर मृत्यू 5

वर्धा : जिल्हा प्रतिनिधी :- गुरुवार दि.17 रोजी आज 553 कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले आहे.ज्यामध्ये जिल्ह्यात 115 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे.यामध्ये 66 पुरुष तर 49 महिलांंचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांंच्या मृत्यू संख्या वाढतीवर असून आज 5 रुग्णांंचा मृत्यू झाला आहे . आज मृत्यू झालेल्यांंमध्ये (वर्धा-  62, 67,72, 56,67  )यांचा समावेश असून जिल्ह्यात एकूण मृत्यू संख्या 73 झाली असून यामध्ये कोरोनामुळे मृत्यू -72 …

Read More »

वर्धा: कोरोनाचा कहर सुरुच : आज जिल्ह्यात कोरोनाबाधित 132 तर मृत्यू 7

वर्धा : जिल्हा प्रतिनिधी :- बुधवार दि.16 रोजी आज 706 कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले आहे.ज्यामध्ये जिल्ह्यात 132 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे.यामध्ये 87 पुरुष तर 45 महिलांंचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांंची सर्वात मोठी मृत्यू संख्या आज सलग दुसऱ्या दिवशीही  झाली आहे . आज जिल्ह्यात 7 रुग्णांंचा मृत्यू झाला आहे.यामध्ये (वर्धा- पुरुष 35,  60, 52, 50, 75,महिला 28, हिंगणघाट महिला 34 )असून जिल्ह्यात एकूण …

Read More »

वर्धा :- सोयाबीन उत्पादक शेतक-यांचा प्रश्न लोकसभेत खासदार रामदास तडस यांनी उपस्थित केला मुद्दा

* खासदार रामदास तडस यांनी अतारांकित प्रश्न संख्या 428 व नियम   377 अंतर्गत  उपस्थित  केला मुद्दा. * केन्द्रीय कृषि एवं किसान कल्याण मंत्री श्री. नरेन्द्र सिंह तोमर जी   यांनी दिले  अतारांकित  प्रश्नाला उत्तर. * नियम 377 अंतर्गत सोयाबीन उत्पादक शेतक-यांना हेक्टरी रु. 50   हजार रुपये मदत  करण्याची मागणी दिल्ली/वर्धा : शेतात पिकणारे धान्य हेच शेतक-याच्या उदरनिर्वाहाचे साधन असते. महाराष्ट्रात कापसानंतर सर्वात जास्त …

Read More »

आय.टी.आय. उर्त्तीण व्यवसाय ऑनलाईन परीक्षेचे वेळापत्रक जाहिर

वर्धा प्रतिनिधी : दि.16 : –  शिकाऊ  उमेदवारी योजने अंतर्गत सप्टेंबर 2020 मध्ये घेण्यात होणा-या 110 व्या अखिल भारतीय  व्यवसाय ऑनलाईन परीक्षेचे वेळापत्रक जाहिर करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी हॉलतिकिटवर दिलेल्या तारीख व वेळेनुसार   परीक्षेच्या 45 मिनिट आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे असे आवाहन  मुलभुत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्राचे सहाय्यक सल्लागार (तंत्र)  यांनी केले आहे. ट्रेड थेअरी, येम्लायबीलीटी स्कील (ES), वर्कशॉप कॅलकुलेशन आणि विज्ञान  या विषयाचे लिखित …

Read More »

कारंजा पंचायत समितीचे वादग्रस्त गटविकास अधिकारी उमेश नंदागावळी यांची बदली

वर्धा प्रतिनिधी :-  कारंजा पंचायत समितीचे वादग्रस्त गटविकास अधिकारी उमेश नंदागावळी यांची बदली गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली येथे करण्यात आली असून ग्रामविकास विभागाने नांदगावळीसह राज्यातील पंचायत समितीत कार्यरत असलेल्या 46 गट विकास विकास अधिकारी यांची बदली करण्यात आली आहे.कारंजा घाडगे येथील गटविकास अधिकारी यांना तातडीने कार्यमुक्त करण्याचे सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आली असल्याचे माहिती मिळाली आहे.

Read More »

कोविड-19 प्रार्दुभावाच्या काळात केन्द्रसरकारने शेतीकरिता व जोडधंदयाकरिता भरिव तरतुद

खासदार रामदास तडस यांच्या प्रश्नाला केन्द्रीय कृषी मंत्री श्री.नरेन्द्र सिंग तोमर जी यांचे उत्तर दिल्ली/वर्धा: लोकसभेचे अधिवेशन प्रारंभ झाल्यानंतर वर्धा लोकसभा कोविड-19 च्या प्रादुर्भावा अंतर्गत केन्द्रशासनाने शेतक-यांना कोणती विशेष मदत उपलब्ध करुन दिली याबाबत वर्धा लोकसभा मतदार संघाचे खासदार रामदास तडस यांनी अतरांकित प्रश्न संख्या 233 अंतर्गत प्रश्न उपस्थित केला.        या प्रश्नाला उत्तर देतांना केन्द्रीय कृषी मंत्री श्री. नरेन्द्र …

Read More »

वर्धा : जिल्हाभर राबविली जाणार “माझे कुटुंब-माझी जबाबदारी” मोहिम – जिल्हाधिकारी

वर्धा प्रतिनिधी : दि.15 : – कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव  रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न होत आहे. असे असले तरी कोरोनावर हमखास असा तोडगा सापडून संपूर्ण नियंत्रण येईपर्यंत जीवनशैलीमध्ये काही बदल करणे आवश्यक झाले आहे. मास्कचा उपयोग, सुरक्षित अंतर, निर्जंतुकीकरणाचा वापर याच्यापलीकडे जाऊन आता वैयक्तिक, कौंटुंबिक तसेच सार्वजनिक आयुष्यात नवीन बदलांचा अवलंब करणे आवश्यक झाले आहे. अशा बदलांचा स्विकार करून, त्या माध्यमातून कोरोनावर प्रभावी …

Read More »

वर्धा : कोरोना ब्रेकिंग : आज जिल्ह्यात 112 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 7 रुग्णांचा मृत्यू

वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- मंगळवार दि.15 – जिल्ह्यात कोरोना रूग्ण वाढीचा कहर थांबण्याच नाव घेत नसून त्यासोबतच आता दिवसेंदिवस मृत्यू संख्या ही वाढत आहे.मंगळवारी जिल्ह्यात पुन्हा नवीन 112 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यासोबतच आज जिल्ह्यात 7 कोरोनाबाधित रुग्णांंचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे जिल्ह्यातील मृत्यू संख्या 61 वर जाऊन पोहचली आहे.तसेच आज 56 व्यक्ती कोरोनातून मुक्त झाले आहे. आज जिल्ह्यात …

Read More »