‘विश्व भारत’चे मुख्य संपादक आणि अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे अमेरिकेच्या दौऱ्यासाठी …
Read More »मुजोर रिक्षा चालकांवर कारवाई
रिक्षाचालकांच्या मनमानीचा फटका प्रवाशांना वारंवार बसत असतो. कधी भाडे नाकारणे तर कधी मीटर न टाकता सरसकट भाडे आकारणे अशी प्रकरणे नेहमीच घडत असतात. नवी मुंबई उप प्रादेशिक कार्यालयाकडून एप्रिल २०२४ ते डिसेंबर २०२४ पर्यंत एकूण १८८१ रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. नवी मुंबई शहरातील कोपरखैरणे, घणसोली, वाशी, नेरुळ, इत्यादी ठिकाणी रिक्षाचालकांचा बेशिस्तपणा सुरू असतो. रिक्षा चालकांच्या मनमानी आणि आडमुठे पणामुळे …
Read More »