Breaking News

Recent Posts

IAS अधिकाऱ्यांच्या बदलीत मंत्र्यांचा हस्तक्षेप : जिल्हाधिकाऱ्यांची बदली रोखली

वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची नियुक्ती नाशिक महानगरपालिका आयुक्तपदी करण्यात आली होती. ही बदली रद्द करत शासनाने आता या पदावर नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या आयुक्त मनिषा खत्री यांची नियुक्ती केली. खत्री या नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या पत्नी आहेत. कर्डिले यांची सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती झाली. मनपा आयुक्तांच्या बदलीनाट्यात राजकीय राजी-नाराजीचा पदर असल्याची चर्चा आहे. भूसंपादनात विशिष्ट विकसकांना् झुकते …

Read More »

मोदींनी नव्हे तर डॉ. मनमोहन सिंगांनी केले विदर्भातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त

१ जुलै २००६ रोजी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी विदर्भात येऊन नागपूरमध्ये विदर्भातील सर्वाधिक दुष्काळग्रस्त , शेतकरी आतम्हत्याग्रस्त अशा सहा जिल्ह्यांसाठी शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी ३७५० कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले होते. त्यात ७१२ कोटी रुपयांचे थकीत कर्जावरील व्याज माफी आणि ३-५ वर्षांसाठी १,३०० कोटी रुपयांचे कृषी कर्ज एक वर्षाच्या स्थगितीसह पुनर्निर्धारित करण्यासह अनेक उपाययोजनांचा समावेश होता. ग्रामीण भागातील कर्जबाजारीपणाच्या …

Read More »

मनुष्य बिना मुहूर्त के जन्म लेता है और बिना मुहूर्त के मर जाता है

मनुष्य बिना मुहूर्त के जन्म लेता है और बिना मुहूर्त के मर जाता है टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   मनुष्य बिना मुहूर्त के जन्म लेता है, बिना मुहूर्त के मर जाता है. मनुष्य हर समय मुहूर्त में अटका रहता है।दरअसल में मनुष्य जन्म के बबाद और मरने के बाद कार्यक्रम मुहूर्त देखकर करता है। जबकि मनुष्य का जन्म बिना …

Read More »