‘विश्व भारत’चे मुख्य संपादक आणि अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे अमेरिकेच्या दौऱ्यासाठी …
Read More »भंडारा वन विभागाकडून शेकडो झाडांची कत्तल
मागील चार महिन्यांपूर्वीच राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत वन विभागाने एक महत्वपूर्ण निर्णय जाहीर केला, एक झाड तोडल्यास ५० हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार, असा हा निर्णय. एकीकडे वृक्षतोड रोखण्यासाठी विभागाकडून असे कठोर नियम तयार केले जात असताना दुसरीकडे स्वतःच्या अधिकाराचा गैरवापर करीत वन विभागाकडूनच वृक्षांची सरसकट कत्तल केली जाते. असाच एक धक्कादायक प्रकार भंडारा शहरात उघडकीस आला आहे. भंडारा वन …
Read More »