Breaking News

Recent Posts

उच्च रक्तचाप संतुलित करने के लिए रामबाण है आवला

उच्च रक्तचाप संतुलित करने के लिए रामबाण है आवला टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट नई दिल्ली। भारतीय आयुर्विज्ञान संस्थान के विशेषज्ञों के कथनानुसार आंवला उक्त रक्तचाप को संतुलित करने के लिए एक प्रकार की अमृतोषधीय है. आयुर्विज्ञान के अनुसार दरअसल में आंवला रक्तचाप संतुलन के लिए बहुत मदद कर सकता है। यह विटामिन सी, एंटीऑक्सिडेंट और पोटेशियम से भरपूर होता …

Read More »

आषाढी एकादशीला पंढरपूरसाठी नागपूरवरून चार विशेष रेल्वेगाड्या

आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे होणाऱ्या वारी मेळ्यादरम्यान भाविकांची वाढणारी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातर्फे नागपूर आणि मिरज दरम्यान चार विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.   नागपूर – मिरज विशेष गाडी ४ आणि ५ जुलै २०२५ रोजी सकाळी ८.५० वाजता नागपूर स्थानकावरून प्रस्थान करेल व दुसऱ्या दिवशी सकाळी ११.५५ वाजता मिरज स्थानकावर पोहोचेल.   मिरज – नागपूर …

Read More »

राज्यातील धोकादायक पर्यटनस्थळे बंद ठेवा : मुख्य सचिव सुजाता सौनिक यांचे आदेश

राज्यातील धोकादायक पर्यटनस्थळे तात्पुरती बंद करण्याचे आदेश मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दिले आहेत. पोलीस, महापालिका, रेल्वे, मेट्रो आदी यंत्रणांनी नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन दुर्घटना टाळण्यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे काम करावे, असे त्यांनी स्पष्ट केले. पावसाळ्यात आणि धोकादायक ठिकाणी जाणाऱ्या पर्यटक आणि रेल्वे प्रवासात होणाऱ्या दुर्घटना टाळण्याकरिता प्रवाशांसाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्याची सूचना त्यांनी केली.   मुख्य सचिवांनी रेल्वे, मेट्रो, …

Read More »