Breaking News

Vishwbharat

खोब्रामेंढा चकमकीत नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडले,पाच नक्षलवाद्यांना कंठस्नान,43 लाख रुपये होते बक्षीस

गडचिरोलीत नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडले ; खोब्रामेंढा चकमकीत डीकेएसझेडसी सदस्य भास्कर व सुजातासह पाच नक्षलवाद्यांना कंठस्नान नक्षल्यांच्या रक्ताने सी – 60 जवानांनी खेळली होळी ; शस्त्रास्त्रांसह मोठ्या प्रमाणावर नक्षल साहित्य जप्त  * 43 लाख रुपये होते बक्षीस  गडचिरोली पोलीसांच्या विशेष नक्षल विरोधी अभियान पथक सी -60 ने खोब्रामेंढा पहाडीवर काल  अभियानादरम्यान झालेल्या चकमकीत दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीचे सदस्य जहाल नक्षली भास्कर …

Read More »

चंद्रपूर महापालिकेचे ३५१.१५ कोटींचे अंदाजपत्रक सादर

चंद्रपूर महापालिकेचे ३५१.१५ कोटींचे अंदाजपत्रक विविध विकासकामांचा समावेश; मा. सभापती श्री. रवी आसवानी सादर केला अर्थसंकल्प चंद्रपूर : चंद्रपूरकर जनतेवर कोणत्याही प्रकारच्या करात वाढ न करता विविध विकासकामाचा समावेश करणारा लोकहितकारी अर्थसंकल्प सभापती रवी आसवानी यांनी सादर केला आहे. या अर्थसंकल्पात ३५१ कोटींचा खर्च दाखविण्यात आला आहे. ६ लाख १९ हजार रुपये शिलकीचे हे अंदाजपत्रक आहे. महापालिकेच्या राणी हिराई सभागृहात …

Read More »

वीज कपात करण्यासाठी आलेल्या कर्मचार्‍यांना डांबले ग्रामपंचायतीत

वीज कपात करण्यासाठी आलेल्या कर्मचार्‍यांना डांबले ग्रामपंचायतीत नागभीड- तालुक्यातील किटाडी (बो.) ग्राम पंचायतचे सरपंच छगन कोलते यांच्या नेतृत्वात पाणीपुरवठा योजनेची वीज कपात करण्यासाठी आलेल्या कंपनीच्या कर्मचार्‍यांना ग्रामपंचायमध्ये डांबण्यात आल्याने कर्मचारी वर्गात एकच खळबळ उडाली आहे. छगन कोलते यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या चार वर्षापासून किटाडी येथे विद्युत रोहित्राची मागणी करण्यात येत होती. परंतु, वीज वितरण कंपनीचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत होते. …

Read More »

चंद्रपूर जिल्हा परिषदेचा 37 कोटी 72 लाखाचा अर्थसंकल्प सादर

चंद्रपूर जिल्हा परिषदेचा 37 कोटी 72 लाखाचा अर्थसंकल्प सादर चंद्रपूर- ग्रामीण विकासाचे मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प शुक्रवार, 26 मार्च नियोजन भवनात पार पडलेल्या आमसभेत अर्थ व बांधकाम सभापती राजू गायकवाड यांनी सादर केला. हा अर्थसंकल्प 34 कोटी 72 लाख 48 हजार 800 रूपयाचा आहे. खर्च वजा जाता 10 लाख 60 हजार रूपयाची शिल्लक राहणार असल्याचे अर्थसंकल्पात नमूद आहे.सार्वजनिक …

Read More »

गत 24 तासात 125 कोरोनामुक्त, 212 पॉझिटिव्ह ; दोन मृत्यू

गत 24 तासात 125 कोरोनामुक्त 212 पॉझिटिव्ह ; दोन मृत्यू Ø  आतापर्यंत 24,542 जणांची कोरोनावर मात Ø  ॲक्टीव पॉझिटिव्ह 1742 चंद्रपूर, दि. 26 मार्च : जिल्ह्यात मागील 24 तासात 125 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 212 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून दोन  बाधितांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 26 हजार …

Read More »

गुणवंत खेळाडूंसाठी पेन्शन योजना

गुणवंत खेळाडूंसाठी पेन्शन योजना चंद्रपूर, दि. 26 मार्च : क्रिडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत भारत सरकार युवा आणि  क्रिडा मंत्रालययांचे दि. 7 जुन 2018 रोजीच्या परिपत्रकनुसारगुणवंत खेळाडु करीता क्रिडा पेन्शनसाठी सुरक्षा पुर्ववत करणे सक्रीय क्रिडा करियरमधुन अतिरिक्त आर्थिक सेवानिवृत्ती प्रदान करणे ही एक महत्वाची योजना केंद्र शासन राबवित आहे. ऑलिम्पिक, कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्समध्ये विश्वचषक स्पर्धेतील विशिष्ट उत्कृष्ट कामगिरी …

Read More »

शेतकरी आत्महत्येची १५ प्रकरणे मदतीसाठी पात्र, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी घेतला आढावा

शेतकरी आत्महत्येची १५ प्रकरणे मदतीसाठी पात्र अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी घेतला आढावा चंद्रपूर, दि. २६ मार्च : नापिकी, कर्जबाजारीपणा व कर्जपरतफेडीचा तगादा या कारणास्तव आत्महत्या केलेल्या शेतकèयांच्या कुटुंबांना शासकीय मदत देण्यासाठी जिल्ह्यातील एकूण १५ प्रकरणे पात्र ठरविण्यात आली असून त्यांचे कुटूंबाला प्रत्येक प्रकरणी एक लक्ष रुपये सानुग्रह मदत त्वरीत देण्यात यावे, असे आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आज दिले …

Read More »

नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी पाणी गुणवत्ता तपासणी आवश्यक-सिईओ राहुल कर्डिले

नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी पाणी गुणवत्ता तपासणी आवश्यक फ्लेम फोटोमीटर संयंत्राचे उद्घाटन प्रसंगी सिईओ राहुल कर्डिले चंद्रपूर, दि. २६ मार्च : फोटोइलेक्टिड्ढक फ्लेम फोटोमीटरमुळे पाण्यातील धातूचे आयनची तपासणी होऊन त्यात सोडियम, पोटॅशियम, लिथियम आणि कॅल्शियम चे प्रमाण किती आहे, याची माहिती त्वरीत मिळते. यामुळे पाण्याची गुणवत्ता सटिकतेने काढता येईल व पाण्यातील दोष माहिती झाल्यास संबंधीत पाणी स्रोतावर आवश्यक उपाययोजना करून दुषित …

Read More »

सार्वजनिक ठिकाणी धुलीवंदन सण साजरा करण्यास मनाई-जिल्हाधिकारी

सार्वजनिक ठिकाणी धुलीवंदन सण साजरा करण्यास मनाई होळीदहनासाठी पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र जमू नये Ø सॅनीटायझर हातावर लावल्याबरोबर होळीच्या पुजनाकरीता आगीजवळ जाऊ नये चंद्रपूर, दि. 26 मार्च : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने खबरदारीची उपाययोजना म्हणुन नागरीकांची धुलीवंदन या सण निमीत्य होणारी गर्दी टाळण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्याचे कार्यक्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी, हॉटेल्स, रिसोर्ट, शेती, फार्म हाऊस, सार्वजनिक सभागृहे, सार्वजनिक व खाजगी मोकळया जागा, …

Read More »

उद्योगपतींकडे लक्ष, शेतक-यांकडे दुर्लक्ष रामू तिवारी यांचा आरोप; केंद्र सरकारविरोधात चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपोषण

उद्योगपतींकडे लक्ष, शेतक-यांकडे दुर्लक्ष रामू तिवारी यांचा आरोप; केंद्र सरकारविरोधात चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपोषण चंद्रपूर : केंद्रातील मोदी सरकार केवळ उद्योगपतींकडे लक्ष देत आहे. देशातील मोठमोठे उद्योग हे खासगी उद्योगपतींना देण्यातच हे सरकार धन्यता मानत आहेत. मात्र, मागील १०० दिवसांपासून कृषी विधेयके रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करीत असलेल्या शेतक-यांकडे या सरकारचे दुर्लक्ष होत आहे. देशातील शेकडो शेतकरी आतापर्यंत …

Read More »