Breaking News

क्राईम

कृषी विभागाच्या धाडीत 70 लाखाचे बोगस कापूस बियाणे जप्त

कृषी विभागाच्या धाडीत 70 लाखाचे बोगस कापूस बियाणे जप्त कृषी विभागाने नोंदविला गुन्हा चंद्रपूर दि.3, कृषि विभागाच्या जिल्हास्तरीय भरारी पथकाने गोपणीय माहितीच्या आधारे चंद्रपूर शहराच्या बाबुपेठ परिसरातील समता चौक, गणेश एजन्सी प्लॉट येथे 1 मे रोजी धाड टाकली असता तेथे अनधिकृत मान्यता प्राप्त नसलेले संशयित कापुस (HTBT) बियाणे पॉकिग सुरु असल्याचे आढळून आले. या धाडीमध्ये अभिजीत मानिकचंद्र दुर्गे यांनी आरोपी …

Read More »

टेमुर्डा बँक दरोड्यातील आंतरराज्यीय टोळी गजाआड ,1 कोटी 7 लाखाचा दरोडा जप्त

टेमुर्डा बँक दरोड्यातील आंतरराज्यीय टोळी गजाआड – 1 कोटी 7 लाखाचा दरोडा जप्त चंद्रपूर- वरोडा तालुक्यातील टेंमुर्डा येथील महाराष्ट्र बँकेतील दरोडा प्रकरणाचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या प्रकरणात एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, मुख्य दोन आरोपींना उत्तरप्रदेशातील बदायू ककराला गाावातून, तर अन्य तीन आरोपींना चंद्रपूर, गोंदिया येथून जेेरबंद करण्यात आले आहे. त्यांच्याकडून तब्बल 1 …

Read More »

पाच अट्टल आरोपींना अटक,सोन्या-चांदीचे दागिने, दुचाकींसह 2 लाखांचा मुद्देमाल जप्त,रामनगर पोलिसांची कारवाई

पाच अट्टल आरोपींना अटक – सोन्या-चांदीचे दागिने, दुचाकींसह 2 लाखांचा मुद्देमाल जप्त – रामनगर पोलिसांची कारवाई चंद्रपूर- दुर्गापूर व रामनगर पोलिस ठाणे हद्दीतील घरफोडी करणार्‍या पाच अट्टल आरोपींना रामनगर ठाण्यातील गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. सोन्या-चांदीच्या दागिने, तीन मोटारसायकल असा एकूण 2 लाख 1 हजाराचा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त करण्यात आला. ही कारवाई बुधवार, 24 मार्च रोजी केली गेली.रूप उर्फ अबिर …

Read More »

सोडचिठ्ठी झालेल्या कुटुंबाला त्रास देण्यासाठी आरोपीने लढविली नामी शक्कल;चक्क न्यायालयाचा बनावट आदेश केला तयार,पोलिसांची केली दिशाभूल

वर्धा : कारंजा घाडगे :- कारंजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कारंजा येथील रविकांत सूर्यकांत गाडरे वय 40 या व्यक्तीचे आष्टी तालुक्यातील माणिकवाडा येथील युवतीशी दुसरे लग्न झाले होते तीन ते चार वर्ष दोघांनीही संसाराचा गाडा सुखाने चालविला परंतु कालांतराने त्यांच्यात कौटुंबिक कलह निर्माण झाल्याने त्यांची सोडचिठ्ठी झाली होती परंतु आरोपी हा मुलीकडील लोकांना सोडचिठ्ठी झाल्यानंतरही सतत त्रास द्यायचा यातच आरोपी रविकांत …

Read More »

अवघे 10 मिनिट आधी थांबविला बालविवाह, जिल्हा बाल संरक्षण कक्षाची धडक कार्यवाही।

अवघे 10 मिनिट आधी थांबविला बालविवाह, जिल्हा बाल संरक्षण कक्षाची धडक कार्यवाही। सविस्तर वृत्त असे की जिल्हा बाल संरक्षण अधिकारी वर्धा श्रीमती माधुरी भोयर यांनी आज सकाळी 10 वाजता वर्धा येथील अल्पवयीन मुलीचा विवाह अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे तालुका येथील तरोडा या गावी होत असल्याची माहिती श्री. अजय डबले, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अमरावती यांना दिली, श्री. अजय डबले यांनी …

Read More »

चंद्रपुरात ब्राऊन शुगरची तस्करी,भिवापूर वॉर्डात पोलिसांची धाड,दोन लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक

 चंद्रपुरात ब्राऊन शुगरची तस्करी * भिवापूर वॉर्डात पोलिसांची धाड * दोन लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक चंद्रपूर- मागील आठवड्यांपासून पोलिसांची ब्राऊन शुगर विक्री व तस्करी करणार्‍यांवर करडी नजर आहे. महानगरातील भिवापूर वॉर्डातील एका घरातून 42.340 ग्रॉम ब्राऊन शुगर जप्त करण्यात आले. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. ही कारवाई शनिवार, 13 मार्च रोजी रात्री शहर पोलिसांनी केली. दरम्यान, दारूबंदी असलेल्या …

Read More »

गडचांदूरात वाहतुक व्यवस्थेचे तीनतेरा.!*

  माणिकगड रोडवर उभ्या वाहनांमुळे नारीकांचा जीव टांगणीला. कोरपना ता.प्र./सैय्यद मूम्ताज़ अली:– कोरपना तालुक्यातील गडचांदूर हे शहर औद्योगिकीकरणामूळे जगप्रसिद्ध असून याठिकाणी इतर समस्यां व्यतिरिक्त वाहतुक व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.वाहतूक व्यवस्थेचे अक्षरशः तीनतेरा वाजले असून येथील पोलिस स्टेशनला लागूनच माणिकगड सिमेंट कंपनी गेट समोरील अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावर दोन्ही बाजूला विविध मोटार ट्रांस्पोर्ट कंपन्यांची मोठमोठी वाहने उभी असतात.त्यामुळे ये-जा करणाऱ्या विविध …

Read More »

*गडचांदूर ठाणेदारांनी तोडले आजपर्यंतचे सर्व “रेकॉर्ड”*

*परिक्षेत्र बनले अवैध धंद्यांचे माहेरघर/दारूचे परवानेच वाटल्याचे चित्र !* गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:- औद्योगिक नगरीच्या नावाने जगप्रसिद्ध कोरपना तालुक्यातील सर्वात मोठे शहर गडचांदूर परिक्षेत्र सध्या अवैध धंद्यांचे माहेरघर बनल्याचे चित्र पहायला मिळत आहे.चंद्रपूर जिल्हा दारूबंदी घोषित झाल्यानंतर गडचांदूर पोलिस स्टेशन येथे बरेच ठाणेदार आले आणि गेले.त्यावेळी सुद्धा दारूविक्री व ईतर अवैध धंदे चालायचे पण कमीप्रमाणात.मात्र आताच्या ठाणेदारांनी तर आजपर्यंतचे सर्व “रेकॉर्ड” …

Read More »

वर्धा : सेवाग्राम विकास आराखड्याचे बांधकाम साहित्य गेले होते चोरी, शहर पोलिसांनी शोध घेऊन आरोपींना साहित्यासह केली अटक

  वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- सेवाग्राम विकास आराखड्या अंतर्गत वर्धा शहरात वेगवेगळ्या ठिकाणी बांधकाम करण्याकरीता लागणारे सर्व साहीत्य विकास भवन गांधी चौक येथील आवारात गोडावुन मध्ये ठेवलेले होते. दि.06/07/2020 रोजी सकाळी 09.00 वा फिर्यादीने गोडावुन मध्ये जावुन साहीत्याची पाहणी केली असता त्यामध्ये 100 लोखंडी शिकंजी दिसुन आले नाही. सदर 100 लोखंडी सिकंजे ज्याची अंदाजे कि.25 रू प्रती नग प्रमाणे 2500 …

Read More »