हिंदू आणि जैन धर्मामध्ये अक्षय्य तृतीया या सणाला विशेष महत्त्व आहे. साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक असणारा हा दिवस ग्रहांच्या स्थितीनुसार पवित्र मानला जातो. अक्षय्य या शब्दाचा अर्थ ‘ज्याचा कधीच क्षय (नष्ट) होत नाही किंवा जे कधीच संपत नाही’ असे मानले जाते. त्यामुळे अक्षय्या तृतीयेच्या दिवशी केलेली कोणतीही गोष्ट चिरंतर फलदायी असते अशी आपल्याकडे मान्यता आहे. या दिवशी शुभ मुहूर्तावर केलेल्या …
Read More »अखिल भारत हिन्दू महासभा का 61वां अधिवेशन हरिद्वार मे सम्पन्न
हरिद्वार। विगत सन 1925 में कलकत्ता नगरी में लाला लाजपत राय की अध्यक्षता में अखिल भारत हिंदू महासभा का अधिवेशन हुआ जिसमें तत्कालीन प्रसिद्ध कांग्रेसी नेता मुकुंदराव आनंदराव जयकर भी सम्मिलित हुए थे।जबकि सन् 1926 में देश में प्रथम निर्वाचन होने जा रहा था। अखिल भारत हिन्दू महासभा के 61 वां अधिवेशन हरिद्वार मे सम्पन्न हुआ। इस अवसर पर महासभा …
Read More »अखिल भारत हिंदू महासभा द्धारा सुप्रीम कोर्ट में वर्शिप एक्ट को दी चुनौती
नई दिल्ली। वर्शिप एक्ट खत्म करने को सुप्रीम कोर्ट में दायर की याचिका। 14 नवंबर को होगी याचिका पर अगली सुनवाई। सुप्रीम कोर्ट में एक याचिका दायर कर इस एक्ट को खत्म करने की मांग की और जिसमें केंद्र सरकार को प्रतिवादी बनाया गया है। श्रीकृष्ण जन्मस्थली मामले में वादी अखिल भारत हिंदू महासभा के राष्ट्रीय उपाध्यक्ष अनिल त्रिपाठी और …
Read More »व्हायरल न्यूज : बेट द्वारका के दो टापू पर सुन्नी वक्फ बोर्ड ने किया दावा, हाई कोर्ट ने कहा-कृष्णनगरी में कैसा हक?
गुजरात में भगवान श्रीकृष्ण की नगरी द्वारका स्थित बेट द्वारिका के दो टापू पर सुन्नी वक्फ बोर्ड ने अपना दावा जताया है। गुजरात उच्च न्यायालय ने इस पर आश्चर्य जताते हुए पूछा कि कृष्ण नगरी पर आप कैसे दावा कर सकते हैं। गुजरात उच्च न्यायालय की न्यायाधीश संगीता विशेन की अदालत में एक ऐसा मामला पहुंचा, जिसे सुनकर वह खुद …
Read More »अकोल्यात मंदिराच्या छतावर वृक्ष कोसळल्याने ५० जण दबले, आठ जणांचा मृत्यू
रविवारी अकोला जिल्ह्याला रात्री वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा तडाखा बसला. बाळापूर तालुक्यातील पारस येथे समर्थ बाबूजी महाराज संस्थान मंदिराच्या छतावर एक मोठे वृक्ष उन्मळून पडले. यात ४० ते ५० जण दबले होते. त्यातील आठ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. जिल्ह्यात रविवारी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. बाळापूर तालुक्यातील पारस गावात बाबूजी महाराज संस्थानामध्ये सायंकाळची आरती सुरू …
Read More »हनुमान जन्मोत्सव : कोराडी के श्रीवासनगर में 11कुण्डीय रुद्र यज्ञ का समापन
नागपूर के कोराडी-महादुला प्रभाग क्र 7 श्रीवासनगर मे हनुमान जन्मोत्सव समिति के तत्वावधान मे हनुमान मंदिर देवस्थान मे आयोजित श्री हनुमान जन्मोत्सव उपलक्ष्य में 11कुण्डीय रुद्र यज्ञ अनुष्ठान विधिवत् वेद मंत्रोच्चार द्धारा सम्पन्न हुआ। रुद्र यज्ञ पूजा अनुष्ठान एवं पूर्णाहूति की कार्यवाई चित्रकूट निवासी आचार्य पं शिवमंगलकर और मैहर निवासी पं लाला मिश्रा ने की। रुद्र यज्ञ मंडप मे सर्वप्रथम …
Read More »रामभक्त हनुमंताच्या सर्वात उंच मूर्ती : बुलढाण्यातील नांदूऱ्याचाही समावेश
बुद्धी, शक्ती आणि भक्ती यांचा सुंदर समन्वय पाहायचा असेल तर ‘श्रीरामभक्त हनुमंता’कडे लक्ष वेधण्यात येते. विद्वत्ता, बलोपासना, शौर्य आणि भक्तीसारख्या असंख्य गुण असलेल्या मारुतीरायाच्या जन्माचा महन्मंगल उत्सव आज देश-विदेशात भक्तिभावाने साजरा होत आहे. देशात आणि परदेशातही मारुतीच्या अनेक उंच मूर्ती आहेत. त्यापैकी भारतातील काही उंच मूर्तींची ही माहिती… मंडपम हनुमान देशातील सर्वात उंच हनुमानाची मूर्ती आंध— प्रदेशातील नरसन्नपेटामधील मंडपमजवळ आहे. …
Read More »रामभक्तांविरोधात वनविभागाची पोलिसात तक्रार
हिंदूंचे श्रद्धास्थान अयोध्येतील राम मंदिरासाठी आलापल्ली येथून सागवान पाठवण्यात येणार आहे. तत्पूर्वी येथील रामभक्तांनी त्या सागवानाचे काष्ठपूजन करून शोभायात्रा काढली. परंतु, या राम भक्तांविरोधात वनविकास महामंडळाने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. प्रशासनाच्या या हेकेखोर वृत्तीवर रामभक्तांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. प्रकरण काय आहे? जगातील सर्वोत्कृष्ट सागवान म्हणून आलापल्ली वनविभागातील सागवान ओळखल्या जाते. ब्रिटनपासून नव्या संसद …
Read More »गजानन महाराजांच्या भक्तांसाठी खूशखबर… वाचा
विदर्भाची पंढरी अशी ओळख असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील शेगावच्या संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांचा प्रवास आणखी सुखकर होणार आहे. कारण, भाविकांसाठी शेगाव स्टेशनला 3 ट्रेनचा थांबा देण्यात आला आहे. अकोला स्थानकावरून जाणाऱ्या नागपूर-पुणे एक्स्प्रेससह तीन एक्स्प्रेस गाड्यांना प्रायोगिक तत्वावर 6 महिने थांबा देण्यात आला आहे. प्रवाशांच्या प्रतिसादानुसार हा थांबा कायमस्वरुपी केला जाऊ शकतो. नागपूर-पुणे-नागपूर एक्स्प्रेस, अमृतसर-नांदेड एक्स्प्रेस, जम्मुतावी-नांदेड हमसफर एक्स्प्रेस …
Read More »गुढीपाडवा : कडूलिंबाच्या पानांचा प्रसाद बनवा घरीच
चैत्र पाडव्याला घरोघरी गुढी उभारून मराठी नववर्षावचे स्वागत करून सुरुवात करतो. यंदाचा गुढीपाडवा आणि मराठी नववर्ष 22 मार्च रोजी सर्वत्र साजरा होत आहे. या दिवशी घरातील वातावरण प्रसन्न ठेवत असून सर्वजण आपआपल्या दारात गुढ्या उभारून त्याचे पूजन करतात. यावेळी खास करून पुरणपोळीचा बेत आखला जातो. सोबतचं नैवेद्यासाठी कडूलिंबाच्या पानांचाही वापर केला जातो. कडूलिंबाच्या पाने आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असल्याने या दिवशी …
Read More »
विश्वभारत News Website