जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील हसनाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत हसनाबाद गावाजवळील गिरीजा नदीपात्रावरील पुलावर महसूल विभागाच्या पथकासमोरच वाळू माफीयांनी एकमेकांवर तलवारी आणि लोखंडी रॉड काढून एकमेकांवर हल्ला केला. ही घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली. सुमारे एक तास हा राडा सुरू होता, अशी माहिती समोर आली आहे. गिरजा नदीपात्रामध्ये वाळू माफियाकडून हायवा जेसीबी ट्रॅक्टरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळू उपसा सुरू होता. …
Read More »महसूल विभागात बदलीसाठी 5 लाख ते 25 कोटी! मध्यरात्री 60 हून अधिक अधिकाऱ्यांच्या बदल्या
महसूल विभागातील तब्बल साठहून अधिक अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश सोमवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास काढण्याचे काम सरकारने केले आहे. यामध्ये प्रामुख्याने तहसीलदारांचा समावेश आहे. शासनाच्या विविध विभागांतील बदल्या दिवसाढवळ्या होतात, पण दिवसभर ‘महसूलवाढी’मध्ये व्यस्त असलेल्या महसूल विभागाने पहाटेच्या सुमारास बदल्यांच्या ऑर्डर जारी केल्या. मंत्रालयात झालेल्या या रात्रीच्या खेळाबाबत कमालीची गोपनीयता बाळगण्यात येत आहे. सहसचिव माधव वीर यांनी बदल्यासाठी मोठी रक्कम घेतली आहे. …
Read More »शेतकऱ्यांना मदत ते कंत्राटी ग्रामसेवकांच्या मानधनात वाढ, वाचा…!!!
सततच्या झोडपणाऱ्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सुधारित दराने तत्काळ मदत देण्यात येणार आहे. त्यासाठी १५०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यासाठी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. तसेच कंत्राटी ग्रामसेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. यामुळे आता कंत्राटी ग्रामसेवकांना १६ हजार रुपये मिळणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज …
Read More »बालाजी देवस्थानची 8 एकर जमीन बळकावली : तहसीलदारांचे दुर्लक्ष
✍️मोहन कारेमोरे देवस्थानच्या जमिनीवर अतिक्रमण करण्याचे बेकायदेशीर प्रकार दिवसागणिक वाढत आहेत. असाच धक्कादायक प्रकार अमरावती जिल्ह्यात घडला आहे. वरुड तालुक्यातील वघाळ या 1991 साली पुनर्वसन झालेल्या गावातील बालाजी देवस्थानाच्या शेतजमिनीवर अतिक्रमण करून ताब्यात घेण्याचा प्रकार समोर आलाय. बालाजी देवस्थान या नावाने धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून नोंदणी झालेली आहे. नोंदणी क्रमांक 477 असून कमीत कमी 7 ते 8 एकर शेतजमीन देवस्थानच्या नावावर …
Read More »मुख्यमंत्री लक्ष द्या!रजिस्ट्रीसाठी तुमचे अधिकारी मागतात 1 लाख
शेती, घर, प्लॉटची खरेदी करण्यासाठी रक्कम उघड-उघड मागण्याचे धारिष्ट्य गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील दस्तनोंदणीच्या हवेली क्रमांक 4 आणि 9 या कार्यालयात सुरू आहे. कार्यालयाचे मुख्य अधिकारी असलेले दुय्यम निबंधक मध्यस्थाव्दारे चक्क एक लाख रुपयांची मागणी करीत आहेत. ही रक्कम ऐकून सर्वसामान्य नागरिकांना अक्षरश: घाम फुटू लागला आहे. …सब रजिस्ट्रार जातो रजेवर मागील काही दिवसांपासून नोंदणी विभागात एक नवीन ट्रेण्ड सुरू …
Read More »मुंबईतील वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्याची लवकरच होणार बदली : महसूल सचिवांची उचलबांगडी
मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांचीही लवकरच बदली करण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा आहे. तर, राज्य शासनाने दहा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून, महसूल विभागाच्या अप्पर मुख्य सचिवपदी राजगोपाल देवरा तर नगरविकास विभागाच्या (१) प्रधान सचिवपदी असीम गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासनातील महसूल आणि नगरविकास या दोन महत्त्वाच्या पदांवर नव्याने नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. नगरविकास विभाग -१ चा …
Read More »दोन दिवसांपूर्वीच उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून गौरव आणि आता अचानक बदली : ‘आयएएस’च्या बदलीने धक्का
साताऱ्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची अचानक शासनाने तडकाफडकी बदली केल्याने धक्का बसला आहे. साताऱ्यातील प्रतापगड येथील अफजल खान कबर, महाबळेश्वर येथील व कास पठारावरील अनधिकृत बांधकामे हटविणे आदी संवेदनशील कामांमध्ये खंबीर भूमिका जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली होती. त्याबद्दल राजकीय नाराजीचा सूर होता. मात्र जनतेत ते फारच लोकप्रिय झाले होते. सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र दुडी यांची सातारा जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती …
Read More »पोलीस विभागाची धुरा महिला अधिकाऱ्याकडे : 20 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
आज शुक्रवारी शिंदे-फडणवीस सरकारने प्रशासनात मोठे बदल केले. सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्यासह राज्यातील २० अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. याबाबत शुक्रवारी (२ जून) शासन आदेश काढण्यात आला. यात सामान्य प्रशासन विभागापासून साखर आयुक्तांपर्यंत अनेक पदांवरील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. कुणाची कोठे बदली?👇👇 १. सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदावर नियुक्ती करण्यात आली. …
Read More »वनाधिकाऱ्यांच्या बदल्या
राज्यातील ३९ सहायक वनसंरक्षक तथा उपविभागीय वनाधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश बुधवारी (दि.३१) निर्गमित करण्यात आले असून, त्यात नाशिक वनवृत्तातील सहा एसीएफचा समावेश आहे. या बदल्यामुळे नांदूरमध्येश्वर आणि यावल अभयारण्याला आता पूर्णवेळ अधिकारी मिळाले आहेत. मात्र, गेल्या कित्येक महिन्यांपासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या सहायक वनसंरक्षकांच्या बदल्यांचे आदेश निर्गमित झाल्याने बढतीचा निर्णय काहीसा लांबण्याची शक्यता आहे. नाशिक पूर्व वनविभागात विशेष कामगिरी केलेल्या सहायक वनसंरक्षक …
Read More »विकास कार्यों से भ्रष्टाचार अलग कर दें,तो सपने हो सकते हैं साकार!
रायपुर । बीकेएस रे, पूर्व अपर मुख्य सचिव, रायपुर. छत्तीसगढ़ के सामने सबसे बड़ी समस्या विकास की है। विकास का अर्थ है कि जो भी बने, उसमें उच्च गुणवत्ता हो।उन्होने कहा कि विकास तो हो रहा है, लेकिन इसमें भ्रष्टाचार का बोलबाला है। भ्रष्टाचार और विकास दोनों साथ-साथ नहीं चलना चाहिए। इसके लिए जरूरी है कि विकास के काम में …
Read More »