सणासुदीच्या काळात चांदीची मागणी सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया (टीओआय)’च्या वृत्तानुसार, या वर्षी धनत्रयोदशीच्या काळात चांदीच्या विक्रीत ३० ते ३५ टक्क्यांनी वाढ झाली असून किमतीतही ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. तेच सोन्याच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत १५ टक्क्यांनी लक्षणीय घट झाली आहे. परंतु, लोक सोन्यापेक्षा चांदीला प्राधान्य का देत आहेत? चांदीची मागणी वाढण्याचे कारण काय? त्याविषयी जाणून घेऊ. …
Read More »दिवाळीपूर्वीच सोने- चांदीच्या दरात घट… आजचे दर?
नवरात्रीनंतर सातत्याने सोने- चांदीच्या दरात वाढ होत आहे. दिवाळी काही दिवसांवर आली असतांनाही दरवाढीचा क्रम कायम असल्याने ग्राहकांमध्ये चिंता होती. परंतु शुक्रवारी (२५ ऑक्टोंबर) नागपुरात सोने- चांदीच्या दरात घट नोंदवली गेली. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. सोने- चांदीच्या दराबाबत सध्या स्थितीत आपण जाणून घेऊ या. हल्ली सोन्याच्या दर उंचीवर गेल्याने ग्राहकांमध्ये चिंता वाढली आहे. दिवाळीपूर्वी नागपुरातील सराफा बाजारात २४ …
Read More »दिवाळीत सीएनजी कार? ‘या’ बजेटमधील टॉप १० सीएनजी कार्स
दिवाळीत जर तुम्हाला कार खरेदी करायची असेल, तर तुमची मोठी बचत होईल. कार खरेदी करताना पैसे कसे वाचवायचे हे ऐकून तुम्हाला थोडेसे विचित्र वाटेल; पण पेट्रोल-डिझेलऐवजी तुम्ही स्वत:साठी सीएनजी, इलेक्ट्रिक किंवा हायब्रिड कार खरेदी करता तेव्हा ही गोष्ट खरी होऊ शकते. मात्र, आता तुम्ही असेही म्हणाल की, या गाड्या जास्त महाग असतात. पण काही सीएनजी कार्स अशा आहेत की, ज्या …
Read More »शेअर बाजार कोसळण्यासाठी PM मोदी जबाबदार?गुंतवणूकदारांचे ६ लाख कोटींचे नुकसान
शेअर बाजारात गुरुवारी मोठी घसरण झाली. बाजार बंद होताना सेन्सेक्समध्ये १००० अंकाची घसरण होऊन सेन्सेक्स ७३ हजारांच्याही खाली आला, तर निफ्टीमध्ये घसरण पाहायला मिळाली. निफ्टीही २२ हजारांच्या खाली आलेले पाहायला मिळाले. बाजार बंद होताना सेन्सेक्समध्ये १०६२ अंकाची घसरण होऊन ७२,४०४ वर बाजार बंद झाला. तर निफ्टीत ३४५ अंकाच्या घसरणीसह २१,९५७ अंकावर बंद झाला. शेअर बाजाराच प्रचंड घसरण झाल्यामुळे गुंतवणूकदारांचे मात्र …
Read More »कारोबारी को शासन का नोटिस? बिना लाइसेंस के संचालित कर रहा था उद्योग
कारोबारी को शासन का नोटिस? बिना लाइसेंस के संचालित कर रहा था उद्योग टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट दुर्ग। पिछले सप्ताह नंदिनी रोड में एसीसी प्लांट के पास स्थित जेएमडी उद्योग में भीषण आग लगी थी। इस आग में टैंकर सहित दो ट्रक और करोड़ों रुपए का कैमिकल जल गया था। इसकी जांच के दौरान एक चौकाने वाली सच्चाई सामने …
Read More »खुशखबर; सोन्याच्या दरात पून्हा घसरण : नागपुरात काय आहेत दर?
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १ फेब्रुवारीला लोकसभा निवडणुकीपूर्वीचा शेवटचा अर्थसंकल्प सादर केल्यावर दुसऱ्या दिवशी २ फेब्रुवारीला नागपुरात सोन्याचे दर वाढून ६३ हजार ५०० रुपये प्रति दहा ग्रामवर पोहोचले होते. परंतु सोन्याच्या दरात घसरन झाल्याने शुक्रवारी (९ फेब्रुवारी) हे दर २९ हजार ९०० रुपये प्रति दहा ग्रामपर्यंत खाली आले आहे. नागपुरातील सोन्याच्या दरांमध्ये चढ- उतार थांबण्याचे नाव घेत नाही. नागपुरात ९ …
Read More »स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय)ग्राहकांना पाठवणार चॉकलेट, कारण काय?
तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल आणि या बँकेकडून कर्ज घेतलं असेल तर कर्जाचा हप्ता (ईएमआय) थकवू नका. बँकेचा हप्ता थकवला तर बँकेने तुमच्यासाठी एक खास योजना आणली आहे. जे ग्राहक बँकेचे हप्ते थकवतात किंवा एखादा हप्ता चुकवू शकतात अशा ग्राहकांसाठी बँकेने एक योजना तयार केली आहे. या योजनेद्वारे बँक ग्राहकांना थकलेला हप्ता भरण्याची आठवण करून देईल. बँकेला जर …
Read More »‘ईएमआय’ वाढणार?RBI ची महागाईवर मोठी घोषणा
भारतीय रिझर्व्ह बँकने तीन दिवसीय MPC बैठकीतील निर्णय जाहीर केले आहेत. आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या या दुसऱ्या बैठकीतही मध्यवर्ती बँकेने धोरणात्मक दर (रेपो रेट) स्थिर ठेवले आहेत. यापूर्वी एप्रिल महिन्यात झालेल्या बैठकीत रेपो दरात कोणताही बदल करण्यात आला नव्हता. म्हणजेच ते ६.५ टक्क्यांवर स्थिर ठेवलेत, त्यामुळे ईएमआय भरणाऱ्यांवर बोजा वाढणार नाही. ६ जून रोजी बैठक सुरू झाली आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत …
Read More »‘व्हाट्सअँप’द्वारे मिळणार १० लाखांचं कर्ज : फक्त मेसेज करा, मोबाईल क्रमांक जाणून घ्या…!
गरजूला कर्जासाठी बँकेच्या चकरा माराव्या लागतात. तसेच झेरॉक्स आणि विविध कागदपत्रांच्या मूळ प्रती सोबत ठेवाव्या लागतात. मात्र, आता डिजिटल युगात अनेक त्रासातून सुटका होऊ लागली आहे. आता संबंधित बँक किंवा वित्तीय कंपनीच्या मोबाइल अॅप आणि वेबसाइटवर अर्ज करून क्षणार्धात कर्ज घेता येणार आहे. विशेष म्हणजे कर्ज प्रक्रिया सोपी व्हावी म्हणून आणखी एक पाऊल टाकत खासगी फायनान्स कंपनीने ग्राहकांना व्हॉट्सअॅपवर कर्ज …
Read More »२००० रुपयांची नोट घरबसल्या बदलता येणार काय?प्रक्रिया कोणती?
भारतीय रिझर्व्ह बँक ने १९ मे रोजी संध्याकाळी २००० रुपयांच्या नोटेबाबत मोठी घोषणा केली. घोषणेनंतर लोकांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. २०१६ मध्ये जेव्हा सरकारने नोटाबंदीची घोषणा केली. लोकांना नोटा बदलण्यासाठी लांब रांगेत उभे राहावे लागले होते. यावेळी नोटा बदलून घेण्यासाठी ३० सप्टेंबरची मुदत देण्यात आली आहे. आतापर्यंतच्या आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार २००० रुपयांच्या नोटा ३० सप्टेंबरपर्यंत वैध राहतील. जर …
Read More »
विश्वभारत News Website