भाग:119) प्रकृति-परमात्म के बिन संसार सब सुन्य है आज्ञाचक्र के भीतर देखने परखने की जरुरत है टेकचंद्र सनोडिया शास्त्री:सह-संपादक की रिपोर्ट मो•9822550220 अष्टावक्र महागीता-(प्रवचन-05 अष्टावक्र उवाच। देहाभिमानपाशेन चिरं बद्धोsसि पत्रक । बोधोsहं ज्ञानखंगेन तन्निष्कृत्य सुखी भव ।।14।। नि:संगो निष्क्रियोउसि त्वं स्वप्रकाशो निरंजन:? अयमेव हि ले बंध: समाधिमनुतिष्ठसि ।।15।। त्वया व्याप्तमिदं विश्व त्वयि प्रोतं यथार्थत: । शुद्धबुद्ध स्वरूपस्त्वं मागम: क्षुद्रचित्तताम् ।।16।। …
Read More »यंदा IT फ्रेशर्स भरती नाही : Infosys ने दिले कारण
भारतीय आयटी (IT) सेवा कंपनी इन्फोसिस (Infosys) या वर्षी फ्रेशर्सची भरती करण्यासाठी कॉलेज कॅम्पसमध्ये जाणार नाही. कारण अमेरिकेसारख्या प्रमुख बाजारपेठेतील मागणी कमी होत आहे. याबाबतचे वृत्त बिझनेस टुडेने दिले आहे. गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत इन्फोसिसचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक सलील पारेख यांनी म्हटले आहे की कंपनीला कर्मचारी अकार्यक्षमतेचा सामना करावा लागत आहे. जनरल AI बाबत प्रशिक्षित होत असलेल्या महत्त्वाच्या फ्रेशर …
Read More »नवरात्रौत्सवासाठी रुग्णवाहिका राज्य सरकारने केली आवश्यक : वाचा
राज्यभरात नवरात्री मोठ्या धूमधडक्यात साजरी केली जाणार आहे. नवरात्रीत मोठ्या प्रमाणात गरबा-दांडियाचे आयोजन केले जाते. यासाठी सरकारने नियमावली जाहीर केली आहे. मुंबईसह राज्यभरात नवरात्रीच्या निमित्ताने रास दांडियाचे आयोजन करणाऱ्या आयोजकांना सहभागी लोकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. राज्यातील सर्व दांडिया आयोजकांना यंदा आयोजनाच्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य सुविधा आणि रुग्णवाहिका तैनात ठेवणे बंधनकारक करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. …
Read More »राज्यात आणखी ६५ IAS अधिकाऱ्यांची आवश्यकता : ताण निवडणुकीचा
राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड आणि मिझोरम या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीसाठी निरीक्षकपदी महाराष्ट्र राज्यातील भारतीय प्रशासन सेवेतील (भाप्रसे) ६५ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचे निरीक्षक म्हणून नेमणूक केली जाते. उमेदवारी अर्ज भरणे, माघार घेणे यापासून ते मतदान पार पाडणे. त्यानंतर मतमोजणी होईपर्यंत या अधिकाऱ्यांना निरीक्षक म्हणून कर्तव्य पार पाडावे लागते. २० ऑक्टोबर ते ३ …
Read More »अजित पवार मुख्यमंत्री होणार?शरद पवार यांचं मोठं विधान
पक्षात फूट पडल्यानंतरच्या पहिल्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवारांवर जहरी टीका केली होती. विशेषत: वयाच्या मुद्द्यावरुन दादांनी शरद पवारांना टार्गेट केलं होतं. अजित पवारांच्या व्यक्तिगत आरोपांनंतरही पवारांनी प्रतिक्रिया दिली नव्हती. अजित पवार गटाच्या आरोपांना शरद पवार फारसं प्रत्युत्तर देत नव्हते. आता मात्र पहिल्यांदाच शरद पवारांनी अजित पवारांना आपल्या खास शैलीत टोला लगावला आहे. विशेष म्हणजे दादांचं स्वप्न असलेल्या मुख्यमंत्रीपदावरुनच …
Read More »बैठकीतच मारण्याचा होता डाव? : नागपुरात आमदारावर केला आरोप
आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी करण्यासाठी कॉंग्रेसकडून पूर्व विदर्भातील जिल्हानिहाय आढावा बैठक नागपूरच्या महाकाळकर सभागृहात आयोजित करण्यात आली होती. मात्र, या बैठकीत पक्षांतर्गत वाद पुन्हा एकदा उफाळून आला. काँग्रेस नेते नरेंद्र जिचकार व आमदार विकास ठाकरे यांच्यात जोरदार वादावादी आणि बैठकीतच जोरदार राडा झाला. या बैठकीतच माझा घातपात करण्याचा डाव होता, असा धक्कादायक आरोप जिचकार यांनी केला. तर, विकास ठाकरे यांनी …
Read More »शेतकऱ्यांच्या 7/12 वर नोंदी घेण्यास टाळाटाळ : तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांवर कारवाई करा
शेतजमिनीच्या 7/12 वर वारस नोंद करण्याची बरीच प्रकरणे राज्यात प्रलंबित आहेत. माहितीनुसार एखादा माणूस मयत झाला. तर त्याच्या नावावर त्याचे जे – जे वारस असतील संबंधित कुटुंबातील व्यक्ती कागदपत्रे देऊन 7/12 नोंद घेण्याची जबाबदारी तलाठी यांची आहे. त्याची नोंद आता ऑनलाईन होते. ह्या नोंदी घेण्यास तलाठी विलंब लावतात. त्यानंतर मंडळ अधिकारी यांच्या लॅपटॉपवर वारस ठराव मंजुरीसाठी येतो. मंडळ अधिकारी यांच्यावर …
Read More »(भाग:118) हर संसारी मनुष्य माया मोह के आधीन विविध अनिष्ठ पाप ग्रह व्याधियों से ग्रसित है
भाग:118) हर संसारी मनुष्य माया मोह के आधीन विविध अनिष्ठ पाप ग्रह व्याधियों से ग्रसित है टेकचंद्र सनोडिया शास्त्री:सह-संपादक की रिपोर्ट,संपर्क 9822550220, संसार का हर मनुष्य जाति का प्राणी मायाधीन अनेक दोषों से ग्रसित है । हर व्यक्ति जो ❛माया❜ के आधीन है उसमे चार दोष विधमान होते ही हैं। तो अब प्रश्न यह है कि क्यों ये दोष होते …
Read More »नाना पटोले, विजय वडेट्टीवार यांच्यासमोर मारामारी!
नागपुरात आज (दि.१२) महाकाळकर सभागृहात झालेली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची आढावा बैठक चांगलीच वादळी ठरली. मर्यादित प्रवेश असताना या सभागृहात मोठी गर्दी झाली. माध्यम प्रतिनिधींशी देखील कार्यकर्त्यांनी गैरवर्तन केल्याने वातावरण अधिकच तापले. आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात बुधवारी अमरावतीला बैठक झाली. आज पूर्व विदर्भ विभाग बैठक सुरू असताना गोंधळ पाहायला मिळाला. यानिमित्ताने नागपुरातील काँग्रेसची गटबाजी उघड झाली आहे. शहर अध्यक्ष आमदार विकास …
Read More »मोदी सरकार ने केंद्र शासित प्रदेशों के लिए किराएदार-मकान मालिकों के हित में लिया बड़ा फैसला
मोदी सरकार ने केंद्र शासित प्रदेशों के लिए किराएदार-मकान मालिकों के हित में लिया बड़ा फैसला टेकचंद्र सनोडिया शास्त्री:सह-संपादक:संपर्क:9822550220 नई दिल्ली । PM मोदी कैबिनेट ने तीन केंद्रशासित प्रदेशों के लिए किरायेदारी नियमों को मंजूरी दी केंद्रीय मंत्रिमंडल ने अंडमान और निकोबार, दादरा और नगर हवेली तथा दमन के निवासी किराएदार और मकान-मालिकों के हित में काबिले तारीफ बडा फैसला …
Read More »
विश्वभारत News Website