एकीकडे आम्हाला सत्तेत या म्हणून सांगणार अन् दुसरीकडे काहीही करुन बच्चू कडूला पाडा, असा आदेश द्यायचा हे काही बरोबर नाही, चंद्रशेखर बावनकुळेंना सांगतो, एक नाही तर 10 खासदार पाठवा, मी निवडणुकीत पडणार नाही, असा थेट इशारा प्रहारचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे. वाशिममध्ये एका दिव्यांग मेळाव्यात मार्गदर्शन करताना बच्चू कडू यांनी भाजपला हा थेट इशाराच दिला. ठाकरेंना सोडून …
Read More »PM मोदी वसुंधरा राजे को किनारा कर रहे हैं?
टेकचंद्र सनोडिया शास्त्री:सह-संपादक की रिपोर्ट नई दिल्ली। ऐसी चर्चाएं तो पहले से तेज़ थीं लेकिन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने लगातार दो जनसभाओं में मानो वसुंधरा राजे की विधान सभा उम्मीदवारी पर पर मुहर लगाने का जिक्र नहीं किया है। PM नरेंद्र मोदी जिस खुली जीप पर सवार होकर आए, उनके साथ सिर्फ़ भाजपा के प्रदेश अध्यक्ष और सांसद सीपी …
Read More »… शरद पवार के दिमाग की बत्ती गुल? DCM देवेंद्र फडणवीस
… शरद पवार के दिमाग की बत्ती गुल? DCM देवेंद्र फडणवीस टेकचंद्र सनोडिया शास्त्री:सह-संपादक की रिपोर्ट मुंबई ।महाराष्ट्र के डिप्टी सीएम देवेंद्र फडणवीस ने इंडिया टुडे कॉन्क्लेव में कहा कि राज्य में राष्ट्रपति शासन का आइडिया शरद पवार का ही था. इस दौरान उन्होंने बताया कि अजित पवार के साथ गठबंधन कैसे हुआ.इसका उन्होने खुलासा किया है। महाराष्ट्र के डिप्टी …
Read More »नागपुरात खरंच 25 बालकांचा मृत्यू झाला का? ही बातमी तुमचे डोळे उघडेल… वाचा
नांदेड व छत्रपती संभाजीनगर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात २४ तासांत २४ रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे राज्यभरात संताप व्यक्त होत आहे. त्यातच आता नागपुरातील मेडिकल-मेयो या दोन्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांतही २४ तासांत २५ मृत्यू झाल्याच्या बातम्या सोशल मीडियावर आल्याने खळबळ माजली होती. मात्र वस्तुस्थिती अशी नसून मेयो आणि मेडिकलमध्ये अत्यवस्थ आणि व्हेंटीलिटरवरील रूग्णांचे दिवसाला पाच ते सहा मृत्यू होत …
Read More »शेती प्रकरणात मुख्यमंत्री,महसूल मंत्र्यांना नोटीस
शेतात जाऊन ई-पीक पाहणी करणे शेतकऱ्यांनाच बंधनकारक केले आहे. ई-पीक नोंदणीसाठी शेतकऱ्यांवर दबाव टाकण्यात येत असल्याच्या प्रकरणात मुख्यमंत्री, महसूल, कृषी मंत्र्यांना भारत कृषक समाजाच्यावतीने नोटीस बजावण्यात आली आहे. एक महिन्यात उत्तर न दिल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा भारत कृषक समाजाचे चेअरमन डॉ. प्रकाश मानकर यांनी दिला. गत दोन वर्षांपासून महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्यावतीने ई-पीक नोंदणी मोहीम राबविल्या जाते. …
Read More »DCMअजीत पवार की तबियत सें जुडी खबर!महाराष्ट्र की सियासत में फिर हलचल
क्यों नाराज चल रहे हैं DCMअजीतदादा पवार? महाराष्ट्र की सियासत में फिर हलचल टेकचंद्र सनोडिया शास्त्री:सह-संपादक की रिपोर्ट नई दिल्ली: महाराष्ट्र की सियासत में एक बार फिर हलचल हो रही है। खबर है कि डिप्टी सीएम अजित पवार नाराज हो गए हैं। वहीं सीएम एकनाथ शिंदे और डिप्टी सीएम देवेंद्र फडणवीस की दिल्ली में गृह मंत्री अमित शाह के साथ …
Read More »RSS का गढ नागपुर लोकसभा से लड सकती है प्रियंका गांधी चुनाव!
RSS का गढ नागपुर लोकसभा से लड सकती है प्रियंका गांधी चुनाव! अनुशंसा का दौर शुरु टेकचंद्र सनोडिया शास्त्री:सह-संपादक की रिपोर्ट नई दिल्ली। भारतीय राष्ट्रीय पार्टी कांग्रेस की राष्ट्रीय महााचिव प्रियंका गांधी वाड्रा को कांग्रेस का युवावर्ग भावी प्रधान मंत्री के रुप में देखना चाह रहे है। इसलिए महाराष्ट्र की उपराजधानी और RSS का गढ समझे जाने वाले नागपुर लोकसभा …
Read More »विदर्भ, मराठवाड्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा?मान्सून परतीच्या वाटेवर
देशभरासह काही राज्यांमधून परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. मात्र तरीही, अद्याप महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अजूनही पावसाच्या सरी कोसळत आहे. पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळालं असून बळीराजा सुखावला आहे. त्याचबरोबर धरणांमधील पाणीसाठ्यात देखील किंचित वाढ झाली आहे. आता हवामान खात्याने येत्या २४ तासांत राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. येत्या ४८ तासांत राज्यात मुसळधार पाऊस होईल, …
Read More »तुमचे वाढणारे वय कमी होणार? संशोधन सुरु
वय कमी कसे करता येईल, यावर संशोधन सुरु आहे. ज्ञानाच्या क्षेत्रात होत असलेले संशोधन व सिलिकॉन व्हॅलीचे टेक दिग्गजांचा फोकस सुदृढ आयुष्यासह आता वय वाढण्याचा वेग कमी करण्याकडे आहे. पेपालचे सहसंस्थापक पीटर थिएल, गुगलचे लॅरी पेज व सर्गेई ब्रिन आणि जेफ बेजोस यांनी आयुष्य वाढवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कंपनीत गुंतवणूक केली आहे. ओपन एआयचे प्रमुख सॅम ऑल्टमॅन यांनी रेट्रो बायोसायन्सेसमध्ये १५०० …
Read More »“…तर तुझ्या कुटुंबाला गोळ्या मारू”
प्रसिद्ध अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी हिंदी आणि बंगाली चित्रपटसृष्टीत दमदार भूमिका साकारल्या. अभिनयाच्या जोरावर त्यांनी बॉलीवूडमध्ये वेगळ स्थान निर्माण केलं. आपल्या कारकिर्दित त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले. १९६८ साली शर्मिला यांनी दिवंगत भारतीय क्रिकेटर मंसूर अली खान पतौडी यांच्याबरोबर लग्नगाठ बांधली होती. मात्र, मंसूर अली खान यांच्याबरोबर लग्न करण्याच्या निर्णयानंतर शर्मिला यांना जीवे मारण्याची धमकी आली होती. नुकत्याच एका मुलाखतीत …
Read More »
विश्वभारत News Website