मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांचा विकास व्हावा, यासाठी मराठवाड्यात मंत्रिमंडळ बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार सात वर्षांनी का होईना, छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत राज्य सरकारच्या वतीने मराठवाड्याच्या दृष्ट्रीने काही मत्त्वपूर्ण निर्णय देखील घेतले. विरोधकांनी मात्र, हे सर्व जुनेच निर्णय असल्याचा आरोप केला आहे. या सर्वात आता एक नवा वाद समोर येण्याची शक्यता आहे. राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे …
Read More »विद्युत तारांचा शॉक लागून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू
शेतपिकांचे नुकसान करणाऱ्या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी लावलेल्या विद्युत प्रवाहाने शेतकऱ्यांचा घात केला. एकाचा तर विद्युत मोटार पंप सूरू करताना तर दुसऱ्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. काल बुधवारी एकाच दिवसी दोन शेतकऱ्यांचा मृत्यू चंद्रपूर जिल्ह्यातील नागभिड शेतशिवारात घडली. गुरुदास श्रीहरी पिसे(५२) व देवनाथ रामदास बावनकर वय (४५) असे मृतक शेतकऱ्यांचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सद्या शेतात धानाची लागवड करण्यात आली आहे. …
Read More »महिला आरक्षण बिल पास PM मोदी सरकार की प्रशंसा?तो लाचार विपक्षी INDIA गठबंधन में असंतोष
महिला आरक्षण बिल पास PM मोदी सरकार की प्रशंसा?तो लाचार विपक्षी INDIA गठबंधन में असंतोष टेकचंद्र सनोडिया शास्त्री:सह-संपादक की रिपोर्ट नई दिल्ली। संसद पटल पर महिला आरक्षण विधेयक पास होने से जहां महिला संगठनों में जय जय मोरी हर हर मोदी के नारे गूंजने लगे हैं तो वहीं लाचार विपक्षी INDIA गठबंधन का माथा ठनकने लगा है। वोटरों को साधने …
Read More »दफनाना नहीं अपितु मुझे जलाया जाए?देश के सरन्यायाधीश हिदायतुल्लाह का अभिकथन
टेकचंद्र सनोडिया शास्त्री:संंयुक्त-संपादक की रिपोर्ट नई दिल्ली । भारत के तत्कालीन उच्चतम न्यायालय के प्रधान मुख्य न्यायाधीश आई एम हिदायतुल्लाह की मौत हार्ट अटैक की वजह से हो गई थी, जिसके बाद उन्हें हिंदू रीति रिवाजों से जलाया गया था. बताते है कि उन्होने अपने जीवित अवस्था मे कहा था कि मुझे दफनाया ना जाए बल्कि अग्नि से जलाया …
Read More »भारतातील खासदाराला पाहिजे इंग्रजीत निमंत्रण पत्रिका
आजपासून सुरू होणाऱ्या संसद अधिवेशनापूर्वी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत अनपेक्षित असा हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. एका निमंत्रण पत्रिकेवरून हा ड्रामा घडला. डीएमकेच्या खासदाराने या पत्रिकेवरून संताप व्यक्त केला. त्यामुळे सर्वच जण आवाक झाले. त्यानंतर या खासदाराची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू झाला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी समजूत काढल्यानंतर हा खासदार शांत झाला. …
Read More »आज संसद के विशेष सत्र मे पेश होंगा 15 सूत्रीय बिल
आज की सबसे बडी खबर संसद के विशेष सत्र मे पेश होंगा 15 सूत्रीय बिल टेकचंद्र सनोडिया शास्त्री:संंयुुक्त-संपादक की रिपोर्ट आज भारत की राजधानी नई दिल्ली संसद भवन मे आयोजित विशेष सत्र मे अत्यंत महत्वपूर्ण 15 सूत्रीय बिल पेश होने बाला है?जो निम्नानुसार है *1* संसद के पांच दिवसीय विशेष सत्र का आज से आगाज, कई बिल होंगे पेश; है …
Read More »राज ठाकरे इतने नाराज क्यों है शिंदे सरकार सें?
टेकचंद्र सनोडिया शास्त्री:सह-संपादक की रिपोर्ट मुंबई । महाराष्ट्र में जो हुआ वह दोबारा नही होना चाहिए मनसे अध्यक्ष राज ठाकरे ने महाराष्ट्र सरकार पर निशाना साधा है कल मराठा आरक्षण की मांग को लेकर 17 दिनों से भूख हड़ताल पर बैठे मनोज जारंगे ने अपना अनशन खत्म कर दिया है. इसके बाद मनसे अध्यक्ष राज ठाकरे ने महाराष्ट्र सरकार …
Read More »(भाग:93) शरणागत भक्तवत्सलम् भगवान श्रीकृष्ण की शरण में कभी भी आपात मरण नहीं हो सकता है
टेकचंद्र सनोडिया। शास्त्री:सह-संपादक की रिपोर्ट श्रीमद्भागवत गीता में भगवान कृष्ण के उन उपदेशों का वर्णन है, जो उन्होंने महाभारत युद्ध के दौरान अर्जुन को दिया था. गीता में दिए उपदेश आज भी उतने ही प्रासंगिक हैं और मनुष्य को जीवन जीने की सही राह दिखाते हैं. माना जाता है कि गीता की बातों का अनुसरण करने से जीवन बदल …
Read More »‘पीडब्लूडी’कडून सूचना : पुरामुळे रस्ते बंद
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून गडचिरोली जिल्ह्यात आलेल्या पूरामुळे बंद झालेल्या रस्त्यांची माहिती खालीलप्रमाणे देण्यात आली आहे. 1. अहेरी- मोयाबीनपेठा- वटरा (वटरा नाला) (तालुका अहेरी) 2. वडसा वळण रस्ता (तालुका देसाईगंज) 3. भेंडाळा-गणपुर बोरी (तालुका चामोर्शी) 4. शंकरपुर हेटी-मार्कन्डादेव-फराडा-मोहोली- रामाळा-घारगांव-दोडकुली-हरणघाट रस्ता (तालुका चामोर्शी) 5. गडचिरोली -आरमोरी राष्ट्रीय महामार्ग (तालुका गडचिरोली) 6. गडचिरोली -चामोर्शी-आष्टी ( तालुका गडचिरोली) 7. आलापल्ली -आष्टी-गोंडपिपरी (चामोर्शी तालुका)
Read More »रस्त्यांचे हाल कायम!मराठवाड्याला नेमके मंत्रीमंडळ बैठकीत काय मिळाले?
शनिवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आली होती. अमृत महोत्सवी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर संपन्न झालेल्या या बैठकीत मराठवाडा तसेच राज्याच्या विकासाचे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. पण, मराठवाड्याच्या रस्त्यासाठी एकही पैसा देण्यात आलेला नाही. यातील काही ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे. १. मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर जलसिंचन होणार. ११ जलसंपदा प्रकल्पांना मान्यता. १३ हजार ६७७ कोटींचा सुधारित वाढीव खर्च …
Read More »
विश्वभारत News Website