Breaking News

प्रादेशिक

फवारणी करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा शेतातच मृत्यू

गोंडपिपरी तालुक्यातील सुपगाव येथील दुर्दैवी घटना  गोंडपिपरी:- तालुक्यातील सुपगाव येथे शनिवारी  दुर्दैवी घटना घडली आहे. आनंदराव चौधरी वय ५१ वर्षे. यांची शनिवारची  सकाळ शेवटची ठरली. आनंदराव हे ग्राम पंचायत सुपगावचे चपराशी, त्याचा सोबतच आपल्या घरची शेती करायचे. शेतात कापूस लावलेले होते. सतत आठ दिवस मुसळधार पाऊस, यामुळे सर्वच शेतकरी चिंतेत होते. मात्र शनिवारचा  दिवस शेतकऱ्यांसाठी सोन्यासारखा निघाला.  पाण्याने विश्रांती घेतली. …

Read More »

पीककर्ज वितरणासाठी सोमवार पासून भाजप किसान मोर्चातर्फे बँकांमध्ये ठिय्या आंदोलन  

खरीप हंगाम अर्ध्यावर आला असताना सुद्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व राष्ट्रीय बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्याकरीता दिरंगाई करत असून अनावश्यक कागदपत्रांची मागणी करून शेतकऱ्यांना नाहक त्रास देत असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीचे किसान मोर्चाचे अध्यक्ष व माजी कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केला आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे कर्ज मिळावे यासाठी सोमवार 10 ऑगस्ट पासून भाजपा कार्यकर्ता प्रत्येक बँकेत जावून शेतकऱ्यांना …

Read More »

अधिक बिजली बिल यह महावितरण घोटाला

भाजपा नेता किरीट सोमैया का आरोप महावितरण द्वारा राज्य सरकार की सहमति से अधिक बिजली बिल भेज कर आम लोगों के पैसे के अधिकार पर डाका डाला गया है। महावितरण की आर्थिक आवश्यकताओं को साझा करने के लिए यह घोटाला किया गया है। ऐसा आरोप भाजपा नेता और पूर्व सांसद किरीट सोमैया ने शुक्र्वार को पत्रकार परिषद में लगाया है। …

Read More »

आंदोलकांनी गोकुळ दूध संघाचा टँकर फोडला

सांगली : पुणे-बंगळुरु महामार्गावरील वाळवा तालुक्यातील येलूर फाट्याजवळ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी पहाटेच्या सुमारास गोकुळ दूध संघाचा टँकर फोडला असल्याचे समजते. हा टँकर 25 हजार लिटर दूध घेऊन मुंबईला जात होता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज दूध दरवाढीसाठी राज्यभर आंदोलनाची हाक दिली आहे. गायी आणि म्हशीच्या दुधाला प्रतिलिटर 10 रुपयांची वाढ मिळावी, केंद्र सरकारने दूध भुकटी आयात निर्णय बदलावा आदी …

Read More »

शेतकऱ्यांसाठी गोसीखुर्दचे पाणी उपलब्ध

चंद्रपूर : पावसाळा सुरू होऊनही धान उत्पादकांना रोवणीसाठी आवश्यक असणाऱ्या पाण्याची गरज असल्यामुळे राज्याचे मदत पुनर्वसन, मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी गोसीखुर्द प्रकल्पातून शेतकऱ्यांसाठी पाणी सोडण्याचे निर्देश दिले आहेत. पुढील काही दिवसात हे पाणी जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळेल.                                        …

Read More »

धान खरेदी केंद्रातील ग्रेडरविरुद्ध एसीबी कारवाई

भंडारा : कांद्री येथील धान केंद्रातील ग्रेडर संजय नारायण उरकुडे (32 वर्षे) यांनी 1 हजार 500 रुपयांची एसीबी (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) पथकाने रंगेहात पकडले. माहितीनुसार, तक्रारदार हे रा. जांब तह. मोहाडी जि. भंडारा येथील असून त्यांच्या वडिलाचे नावे चार एकर शेतजमीन तसेच काकाचे नावे दोन एकर शेतजमीन मौजा जांब येथे आहे. तक्रारदाराने सदरची शेती ठेक्याने घेऊन उन्हाळी हंगामात 210 पोती …

Read More »

कोरोना उपाययोजनेसाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला २५ हजारांचा निधी

चंद्रपूर : ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित आढळून येत आहेत. संस्थात्मक अलगीकरण ( इन्स्टिट्यूशनल क्वारन्टाईन ) व अन्य कोरोना संदर्भातील उपाययोजनांसाठी गाव पातळीवर येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी ग्रामपंचायतींना मदत करण्याची भूमिका घेतली आहे.                                        …

Read More »

आधुनिक कृषी तंत्रज्ञान बांधापर्यंत पोहोचवा : कृषीमंत्री

यवतमाळ : कृषी विषयक तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार होण्यासाठी राज्यात कृषी संजीवनी सप्ताह राबविला जात आहे. पिकांची उत्पादकता वाढावी, गुणवत्ता सुधारावी याकरीता आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवा, अशा सुचना कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या. मारेगाव तालुक्यातील हटवांजरी येथे महिलांची शेतीशाळा व कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त ज्योती बंडूजी धाने यांच्या शेतावर शेतकऱ्यांशी ते बोलत होते.              …

Read More »

कीटकनाशक फवारणीसंबंधी दिशानिर्देश जारी

यवतमाळ  : सध्या खरीप हंगामाची सुरवात झालेली आहे. पेरणीचे कामकाजही आटोपत आले असून लवकरच शेतीपिकांवर कीटकनाशकांची फवारणी [crop insectcide spray] सुद्धा होईल. शेतकरी, शेतमजूर यांना फवारणी करताना विषबाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यावर नियंत्रण ठेवण्याकरीता सुरक्षित फवारणीबाबत जनजागृती अभियान राबवण्याचे जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी निर्देर्शित केले आहे. सदर जनजागृती अभियान राबविण्याकरीता तालुका व ग्रामस्तरावर समितीची स्थापना करण्यात आली आहे. …

Read More »

माता रुक्मिणीची पालखी पंढरपूरला रवाना

कौंडण्यपूर येथील सव्वाचारशे वर्षांची प्राचीन परंपरा लक्षात घेऊन ही परंपरा अखंडित राहावी यासाठी शासनाची मान्यता मिळविण्यासाठी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी प्रयत्न केले. त्यानुसार शासनाने मान्यता दिली असून, विदर्भातील ही प्राचीन पालखी परंपरा अबाधित राहिली. आई रुक्मिणीची पालखी यंदाही पंढरपूरला रवाना झाल्याने विदर्भातील वारकरी, भाविकांकडून आनंद व्यक्त होत आहे. अमरावती : गत सव्वाचारशे वर्षांची परंपरा असलेल्या कौंडण्यपुरातील रुक्मिणीमातेच्या पालखीचे आज एसटी …

Read More »