Breaking News

प्रादेशिक

ग्रामीण भागात कोविड-19 चाचण्यांचे प्रमाण वाढविणे गरजेचे, डिगडोह येथील {कंटेनमेंट झोन} प्रतिबंधात्मक क्षेत्राला खासदार रामदास तडस यांची भेट

रामदास तडस - वर्धा खासदार

नागरिकांनी घाबरुन न जाता शासनाच्या सुचनेनुसार स्वतःची काळजी घ्यावी.   वर्धा: जिल्हा प्रतिनिधी :- देवळीः शासनाच्या सुचनेनुसार काही विशिष्ट कालावधीकरिता प्रतिबंधात्मक क्षेत्राची निर्मीती केली आहे, नागरिकांची काळजी म्हणून कोविड-19 ला थांबविण्याकरिता नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे व प्रशासनाने देखील नागरिकांना सर्व प्रकारच्या आवश्यक बाबी पोहचविण्याकरिता समन्वय साधावा तसेच असे ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव जास्त प्रमाणात होऊ नये यासाठी प्रशासनाच्या वतीने ग्रामीण …

Read More »

वर्धा जिल्ह्यातील जवळपास सत्तर हजार नोंदणीकृत बांधकाम कामगारांना तीन हजाराचे मिळणार अर्थसाहाय्य

वर्धा : प्रतिनिधी सचिन पोफळी :- कोरोना या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उध्दभवलेल्या स्थितीत राज्य व केंद्र शासनाकडून लॉकडाऊन घोषित करण्यात आलेले होते सुमारे पाच महिन्यापासून राज्यामध्ये लॉकडाऊन सुरु असल्याने जिल्ह्यातील इमारत व इतर बांधकाम कामगारांची कामे पूर्णपणे बंद आहेत बांधकाम कामगारांना काम नसल्याने दररोज रोजगार मिळत नाही त्यामुळे दैनंदिन जीवनातील मुलभूत गरजा भागविण्यासाठी त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते बांधकाम कामगारांची …

Read More »

हिंगणघाट तालुक्यातील संपूर्ण पिक नष्ट झालेल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने ५० हजार रूपये हेक्टरी मदत करा – आमदार समीर कुणावार

जिल्हाधिकारी वर्धा यांच्या मार्फत मुख्यमंत्री ठाकरे यांना मागणी हिंगणघाट : सचिन पोफळी जिल्हा प्रतिनिधी :-  गेल्या काही दिवसांपासून हिंगणघाट व समुद्रपुर तालुक्यासह जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे सोयाबीन पिक संपूर्ण नष्ट झाले असून त्यामुळे  शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे पेरणीच्या सुरूवातीला सुध्दा शेतकऱ्यांना प्रचंड त्रास होत आहे.पेरलेले बियाणे उगवले नव्हते तसेच अनेक शेतकऱ्यांना दुब्बार पेरणी सुध्दा करावी लागली होती आणि आता …

Read More »

थरारक :- उर्जानगर येथे पाच वर्षीय चिमुकलीला केले बिबट्याने ठार.

काल सायंकाळी बिबट्याने चिमुकलीला तिच्या आई समोरून उचलून झुडपात नेले व ठार केल्याने सर्वत्र शोककळा! चंद्रपूर प्रतिनिधी :- येथील महाओष्णीक विद्युत केंद्राच्या वसाहतीत काल सायंकाळी 6.45 वाजताच्या सुमारास बिबट्याच्या हल्ल्यात लावण्या उमाशंकर धांडेकर (५) या मुलीचा मृत्यू झाला.उमाशंकर धांडेकर हे वीज केंद्रातील औद्योगिक सुरक्षा दलात कार्यरत आहे. सायंकाळी त्यांची मुलगी लावण्या खेळत असताना तिथे बिबट आला व हल्ला केला. ही …

Read More »

दुचाकी अपघातात एस.टी वाहनचालकाचा मृत्यू

गोंडपिपरी तालुक्यातील घटना गोंडपिपरी-:चेतन मांदाडे – गोंडपीपरी ते खेडी कामाला मंजुरी मिळाली असून दिड वर्षांपासून रोड च्या एका बाजूला ३ फूट नाली चुकीच्या पद्धतीने कंत्राटदाराने खोदली आहे.दिड वर्षांपासून काम बंद अवस्थेत आहे.रस्त्यावर दिशादर्शक यंत्र नाही.त्यामुळे दुचाकीचालकाचे नियंत्रण सुटून रस्त्याच्या खाली दुचाकी उतरली व अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला.तर एक जण गंभिर जखमी झाला.ही घटना तालुक्यातील वढोली खराळपेठ च्या मधोमध बुधवारी …

Read More »

दहेगाव गोसावी , तुळजापुर रेल्वे या गांवी बस सेवा सुरू करावी विदर्भ राज्य आघाडीच्या वतीने एस टी प्रबंधक यांना देण्यात आले निवेदन

वर्धा:-सचिन पोफळी-जिल्हा प्रतिनिधी:- दहेगाव गोसावी , तुळजापुर रेल्वे या गांवी बस सेवा सुरू करावी गावा शेजारी धपकी,चारमंडळ , जुनोना या गावाला वर्धा डेपोच्या बस सेवा सुरू आहे . तसेचं बोडसुला , हमदापुर सिंदी रेल्वे या गांवी हिंगणघाट डेपोच्या बस सेवा सुरू आहेत . परंतु आमच्या गांवाला दहेगांव गोसावी , तुळजापुर रेल्वे या गांवाला अजुन बस सेवा नाही आहे.वारंवारं बस सेवेची …

Read More »

जिल्ह्यात आज 10 कोरोनाबाधित रूग्णांची नोंद,30 रुग्ण कोरोनामुक्त तर एकाचा मृत्यू

वर्धा :- बुधवारी 209 कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले, त्यामध्ये 10 व्यक्ती कोरोना बाधित आढळून आले आहे.तर आज एकूण 243 व्यक्तींंना आयसोलेशन मधून सुट्टी देण्यात आली.सध्या 437 लोक आयसोलेशन मध्ये दाखल आहेत.बुधवारी 209 नवीन स्वाँँब्स चाचणीसाठी पाठविण्यात आले आहे. आज आढळून आलेल्या दहा रुग्णांंमध्ये हिंगणघाटातील संत गोमाजी वॉर्ड येथील रहिवासी 60 वर्षीय पुरुष, वर्धा येथील सानेवाडी येथील 51 वर्षीय पुरुष, …

Read More »

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सुचनाचे पालन करा – जिल्हा परिषद अध्यक्षा सरिता गाखरे

वर्धा :- जिल्हयात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनाचे काटेकोरपणे पालन करावे. त्यासोबतच स्वच्छतेवर भर दयावा तसेच गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी जाणे टाळावे असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा सरिता गाखरे यांनी कोरोना मार्गदर्शक सूचनाच्या पुस्तिका व घडी पत्रिकेच्या विमोचन प्रसंगी केले. जिल्हा परिषद, आरोग्य विभाग व आयुष विभागाच्या वतीने कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या …

Read More »

महाराष्ट्र सरकारने ई-पास बद्दल केन्द्रसरकारच्या सुचनांचे पालन करावे, खासदार रामदास तडस यांची मागणी

रामदास तडस - वर्धा खासदार

वर्धा: कोविड-19 महामारीच्या कार्यकाळात सुरुवातीला भारत सरकारने व महाराष्ट्र सरकारने व्यक्तींना व सार्वजनिक परिवहन सेवेला ई-पास अनिवार्य केलेला होता. कालातंराने 29 जुलै 2020 रोजी केन्द्रीय गृह मंत्रालयाने आंतरजिल्हा व आंतरराज्य प्रवासाकरिता अनिवार्य असलेला असलेला ई-पास रद्द करण्याचा निर्णय घेतला. परंतु महाराष्ट्र सरकारने दिनांक 03 आॅगस्ट 2020 रोजी अंतरजिल्हा व अंतरराज्य प्रवासाकरिता संपुर्ण महाराष्ट्र राज्यात केन्द्रसरकारच्या निर्णयाचे अमलबजावणी न करता ई-पास …

Read More »

खोडमाशी मुळे उध्वस्त झालेल्या सोयाबीन पिकाला पंचवीस हजार रुपयाची हेक्टरी मदत शासनाने करावी – आमदार दादाराव केचे यांची मागणी

आमदार व कृषी विभागाने केली शेतकऱ्यांच्या पिकाची पाहणी. आर्वी:- कोरणा संसर्ग आजारामुळे व संचारबंदी यामुळे शेतकरी पुरता मोठा कुटीस आलेल्या असतानाच कसेबसे शेतातील पीक उभे केले मात्र या चार दिवसांमध्ये सोयाबीन पिकावर खोडमाशीचा प्रादुर्भाव झाल्याने आर्वी आष्टी कारंजा तीनही तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक मोठ्या प्रमाणावर उध्वस्त झाल्याने आमदार दादारावजी केचे व संबंधित यंत्रणेने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. सध्याचे …

Read More »