🔺नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलापल्ली(दि.5सप्टेंबर):-गडचिरोली जिल्हातील दुर्गम अशा भामरागड तालुक्यातील आंबेडकर नगर, वॉर्ड क्र. 5 मध्ये काही वर्षा अगोदर नाली बांधकाम करण्यात आली. परंतु ती नाली अर्धवट असल्यामुळे त्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना बाराही महिन्यात सांडपाण्याचा, दुर्गंधी चा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रोगराई हि पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे येथील नाली बांधकाम पूर्ण करावी अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे. …
Read More »अभिनेत्री कंगना राणावत चा पुतळा फुकून जाहीर निषेध
🔹अहेरी विधानसभा क्षेत्रातील अल्लापल्ली येथे कार्यकर्त्यांचा उपक्रम आल्लापल्ली(दि.5सप्टेंबर):-कंगना राणावत यांनी केलेल्या महाराष्ट्र सरकार व महाराष्ट्र पोलीस यांच्या बद्दल असभ्य भाषेचा वापर करणाऱ्या कमकुवत अभिनेत्री कंगना राणावत यांची झाशीच्या राणीची तुलना करण्यात आली अशा भाजपाचे भाडोत्री नेते राम कदम यांची शिवसेना विधानसभा क्षेत्रातील गडचिरोली जिल्ह्याचे शिवसेनेचे संपर्कप्रमुख किशोर पोद्दार व शिवसेनेचे उप जिल्हाप्रमुख रियाज शेख व अहेरी विधानसभा क्षेत्र प्रमुख अरुण …
Read More »प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या लाभ मिळण्याकरिता सर्व सोयाबीन उत्पादन शेतक-यांना सहकार्य करावे – खासदार रामदास तडस
खासदारांकडून यांनी मांडवा ता. जि. वर्धा सोयाबीन उत्पादक नुकसानग्रस्त शेतांची पाहणी. वर्धा जिल्हयातील सर्व तालुक्यातील सोयाबीन उत्पादन शेतक-यांच्या शेतात जावून कृषी विभागाने पाहणी करुन मदतीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करावा. वर्धाःजिल्हा प्रतिनिधी:- वर्धा जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. कारण सोयाबीन पिकावर मोठ्या प्रमाणावर उंड अळी, खोड अळी व किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. त्यामुळे शेतक-यांचा पेरणीचा खर्च पण …
Read More »वर्धा : जिल्ह्यात कोरोनाचा कहर : आज 168 कोरोनाबाधित रुग्णांंची नोंद
जिल्ह्यात झपाट्याने वाढत आहे कोरोनाबाधित रुग्णांंची संख्या : खबरदारी घेणे हाच उपाय वर्धा :- गुरुवार दि.4 रोजी आज 1316 कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले आहे.ज्यामध्ये जिल्ह्यात 168 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे.कोरोना रुग्णाचा सर्वात मोठा स्फोट वर्धा येथे झाला आहे. वर्धामध्ये आज 78 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.तर कोरोना चाचणी नेगेटिव्ह असल्यामुळे आज रुग्णालयातून 1129 व्यक्तींना सुट्टी देण्यात आली आहे.आज आलेल्या अहवालात …
Read More »ओबीसी घरकुलाची मर्यादा वाढवून देण्यात यावी खासदार भावनाताई गवळी यांची केंद्र व राज्य सरकारकडे मागणी
ओबीसी घरकुलाची मर्यादा वाढवून देण्यात यावी खासदार भावनाताई गवळी यांची केंद्र व राज्य सरकारकडे मागणी वाशिम(दि.4सप्टेंबर):- संपूर्ण जिल्ह्यामध्ये ओबीसी कुटुंबातील गरजू कुटुंब गेल्या अनेक वर्षापासून घरकुलांच्या प्रतीक्षेत आहे. ओबीसी कुटुंबातील भूमिहीन शेतमजूर गरजू कुटुंबांना घरकुल नसल्यामुळे प्रत्येक गावात गंभीर समस्या निर्माण झाली आहे. मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली आहे. तर मोठ्या प्रमाणात कच्ची घरे शिकस्त झाली आहे. ओबीसी कुटुंबातील घरकुलांच्या …
Read More »करोनाग्रस्त देहाचे अंत्यदर्शन शक्य
नागपूर(दि.4सप्टेंबर):-करोनाग्रस्त व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे अंत्यदर्शन घेणे आप्तेष्टांना कठीण होऊन बसले आहे. आयुष्यभर नातेसंबंध जोपासले, समाजाचे ऋण फेडले अशांनासुद्धा त्यांच्या अंत्यसमयी कुणीच पाहूच शकत नाहीत. इच्छा असूनही देहावर फुले अर्पण करून हात जोडण्याचे दिवस राहिलेले नाहीत. या समस्येवर तोडगा म्हणून शहरातील तीन संशोधकांनी अतिनील किरणावर (अल्ट्रा व्हायलेट रेंज) आधारित उपकरण तयार केले आहे. याद्वारे संक्रमणाच्या भीतीमुळे देहाभोवती गुंडाळलेले प्लास्टिक निर्जंतुक …
Read More »वर्धा : कोरोना :- आज जिल्ह्यात 89 कोरोनाबाधित रुग्णाची नोंद
वर्धा :- दि 3 सप्टेंबर 2020 आज जिल्ह्यात आज 89 नवे कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून यामध्ये 1) वर्धा 38 (पुरुष 19,महिला 16, मुली 2) 2) सेलू 7 (पुरुष 3, महिला 3, मुलगा 1) 3) देवळी 11 (पुरुष 6 महिला 5 ) 4) आर्वी (पुरुष 3, महिला 1) 5) आष्टी 10( पुरुष 5, महिला 2, मुलगी 1, मुलगे …
Read More »युवा परिवर्तन की आवाज सामाजिक संगठणे च्या वतीने गणेश विसर्जन आपल्या दारी राबवण्यात आले उपक्रम
वर्धा प्रतिनिधी :- गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या घोषात युवा परिवर्तन की आवाज सामाजिक संगठणे च्या वतीने गणेश विसर्जन आपल्या दारी हे उपक्रम ३ दिवस राबवण्यात आले असून विसर्जन जलकुंभ वाहन लोकांच्या दारी नेऊन पूर्ण मिळून 81 गणपती चे विसर्जन गणेश रथ जलकुंभ मध्ये करण्यात आले.सर्वांनी आम्हाला प्रत्यक्ष व अपत्यक्ष रित्या मदत करून आमचा उपक्रम चांगल्या पद्धतीने पार …
Read More »वर्धा :- कोरोना रेकॉर्ड ब्रेक:- आज जिल्ह्यात 118 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
*कोरोना अपडेट वर्धा 2 सप्टेंबर 2020 *आज प्राप्त कोरोना चाचणी अहवाल- 771 *118 पॉझिटिव्ह *कोरोना चाचणी नेगेटिव्ह असल्यामुळे आज रुग्णालयातून सुटी मिळालेले व्यक्ती – 724 *आज आयसोलेशन मध्ये असलेले एकूण – 449 *आज पाठवलेले स्त्राव नमुने 782 *आतापर्यंत कोरोना चाचणीसाठी पाठववलेले स्त्राव नमुने – 17548 *अहवाल प्राप्त -17470 *निगेटिव्ह – 16122 *प्रलंबित अहवाल- 78 *जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित संख्या -1205 …
Read More »ठाकरे सरकारने बदल्यांचा धंदा सुरू केला; फडणवीसांचा हल्लाबोल
नागपूर: करोनाच्या संकटाला प्राधान्य देण्याऐवजी ठाकरे सरकारने राज्यात बदल्यांचा धंदा सुरू केला आहे, अशी टीका करतानाच एक वर्ष बदल्या नाही केल्या तर काय फरक पडतो?, असा सवाल राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. पूर्व विदर्भात पूराने थैमान घातलं आहे. पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज विदर्भात आले होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना फडणवीस यांनी राज्यातील ठाकरे …
Read More »
विश्वभारत News Website