Breaking News

Recent Posts

पीपल का पेड़ काटने वाले भेजे गए जैल : ग्रामीणों में आक्रोश

पीपल का पेड़ काटने वाले भेजे गए जैल?ग्रामीणों में आक्रोश टेकचंद्र शास्त्री : सह-संपादक रिपोर्ट खैरागढ़। आस्था से जुड़े पीपल के पेड़ की कटाई के मामले में खैरागढ़ पुलिस ने त्वरित और सख्त कार्रवाई करते हुए दोनों आरोपियों को गिरफ्तार कर जेल भेज दिया है. मामला ग्राम सर्रागोंदी का है, जहाँ सड़क किनारे शासकीय भूमि पर स्थित पीपल का यह …

Read More »

समोसा-कचोरीपेक्षा जास्त घातक ५ हेल्दी पदार्थ

वजन वाढणे ही एक सामान्य पण गंभीर समस्या आहे, जी फक्त तीच व्यक्ती खरी खरी समजू शकते, जिला या परिस्थितीतून जावे लागले आहे. शरीरात वाढणारा चरबी फक्त बॉडी शेप बिगडवतो, तर श्वास घेण्यात त्रास, थकवा आणि सुस्तीसारख्या समस्याही वाढवतो. सामान्य वजन ठरवण्यासाठी बॉडी मास इंडेक्स (BMI) वापरला जातो, जो व्यक्तीच्या उंची आणि वजनाच्या प्रमाणावर आधारित असतो.   जर BMI २५ …

Read More »

मंत्र्याच्या आग्रहावरून जिल्हाधिकाऱ्यांची बदली

उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने एमपीडीए कायद्याचा बेजबाबदारपणे वापर केल्याचा ठपका ठेवल्यापासून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद चांगलेच वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. शासनाने मंगळवारी त्यांची नाशिकला अचानक बदली केल्यानंतर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.   राज्य शासनाने राज्यातील सात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश मंगळवारी काढले. त्यात जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांचाही समावेश आहे. दरम्यान, प्रसाद हे आता नाशिकच्या …

Read More »