वरील विषयाच्या अनुषंगाने आदरणीय, श्री देवेन्द्रजी फडणवीस साहेब, मुख्यमंत्री( महाराष्ट्र राज्य ) आपणास या …
Read More »नागपूरजवळ वीज कोसळून दोन महिला ठार : शेतात जेवायला बसलेल्या पाच महिलाही…!
नागपूर जिल्ह्यात मध्यंतरी पावसाने विश्रांती दिली होती. परंतु आता मागील दोन दिवसांपासून पून्हा अधून- मधून पाऊस पडत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात शेतीच्या कामांना चांगलीच गती मिळाली आहे. त्यातच नागपूर जिल्ह्यातील रामटेकमध्ये शेतीचे काम सुरू असतांना शुक्रवारी दुपारी नेहमीप्रमाने जेवणाची सुट्टी झाली. त्यानंतर येथील शेतात काम करणाऱ्या महिलांचा समूह जेवणाला बसला. दरम्यान एक आकस्मिक घटना घडली. त्यामुळे संपूर्ण नागपूर जिल्ह्याच हादरला. …
Read More »
विश्वभारत News Website











