नागपूर शहरात आणि जिल्ह्यात डेंग्यूचा प्रकोप वाढत आहे. नागपुरात रुग्णांची वाढती संख्या पाहता डेंग्यू हा चिंतेचा विषय बनला आहे. तसेच जिल्ह्यात आय फ्लू आणि डेंग्यू या आजाराने थैमान घातले आहे. हे आजार प्रत्येक क्षेत्रात सर्वत्र पाय पसरत आहेत.अशा परिस्थितीत डेंग्यूने त्रस्त असलेल्या उमरेडच्या एका शिक्षकाचा मृत्यू झाला. त्यामुळे नागपूर शहर आणि ग्रामीण भागात रोगराई वाढत आहे. नागपुरातील उद्यानांमध्ये साफ सफाई …
Read More »भूमि घोटाले में लिप्त है शरद पवार, बेटी-दामाद
✍️टेकचंद्र सनोडीया शास्त्री:सह-संपादक की रिपोर्ट पुणे की बहुमूल्य जमीन घोटाले का मामला 1989 का है। उस वक्त महाराष्ट्र के मुख्यमंत्री शरद पवार थे। उनके कार्यकाल में 3.26 एकड़ जमीन को सरकारी रिकॉर्ड में फर्जी तरीके से 326 एकड़ दिखाया गया। पुणे जमीन घोटाले का मामला 1989 का है। उस वक्त महाराष्ट्र के मुख्यमंत्री शरद पवार थे। उनके कार्यकाल में …
Read More »80 इमारती धोक्याच्या, नोटीस एकालाच
जळगाव मधील भुसावळ शहरात ८० जीर्ण इमारती उभ्या आहेत. संभाव्य दुर्घटना टाळावी यासाठी पालिकेने संबंधित इमारत मालक, भाडेकरूंना आतापर्यंत दोनवेळा नोटीस बजावली. पण, या नोटीसला संबंधितांनी केराची टोपली दाखवली. आता गेल्या आठवड्यात प्रांताधिकारी तथा पालिका प्रशासक जितेंद्र पाटील यांनी फक्त एकाच जीर्ण, पडावू इमारत मालकास नोटीस बजावली. त्यामुळे इतरांचे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. जीर्ण इमारती पडून जीवित हानी …
Read More »(भाग-58) श्रीमद-भगवद गीता के अनुसार मृत्यू के समय मनुष्य जिस अवस्था में होगा उसमें प्रवेश करेगा
भाग:58) श्रीमद-भगवद गीता के अनुसार मृत्यू के समय मनुष्य जिस अवस्था में होगा उसमें प्रवेश करेगा टेकचंद्र सनोडिया शास्त्री:सह-संपादक की रिपोर्ट भगवद गीता में श्रीकृष्ण ने अर्जुन से अक्षर ब्रह्मं योग के बारे में बताया है।अर्जुन ने कृष्ण से आग्रह किया कि वे स्वयं, भगवान और कर्म की प्रकृति के बारे में बताएं। वह कृष्ण से यह भी पूछता है …
Read More »तलाठ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न : नागपुरात उपचार सुरु
वाळूची अवैध वाहतूक रोखणाऱ्या भंडारा जिल्ह्यातील एका तलाठ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. किरण मोरे (35) असे जखमी तलाठ्याचे नाव आहे. त्यांच्यावर नागपूर येथील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पवनी तालुक्यात वाळूची अवैध तस्करी सुरू असल्याची माहिती प्रशासनाला …
Read More »न्यायाधीशांचा ट्रक-कार भीषण अपघातात मृत्यू
लातूर-अंबाजोगाई महामार्गावर रेणापूर फाटा येथे रात्री ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात कार मधील दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात वाहनांचे नुकसान झाले आहे. पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार या अपघातानंतर कार मधील दोघांचा मृत्यू झाला आहे. यापैकी एकजण न्यायाधीश आहेत. उद्धव वसंत पाटील असे त्यांचे नाव असून ते सध्या डिस्ट्रिक्ट अँड सेशन न्यायालय बीड येथे कार्यरत होते. ते मूळचे चाकूर …
Read More »जनाची नाही तर निदान मनाची तरी…!तासाला दीड कोटी रुपये खर्च : संसदेचे अधिवेशन
महत्त्वाची विधेयके मंजूर होण्यापासून ते अविश्वास प्रस्तावावरील तीन दिवस चाललेल्या चर्चेपासून ते तहकूब आणि निलंबनापर्यंत यंदाचे सन 2023 चे संसदेचे पावसाळी अधिवेशन 17 दिवस चालले. मणिपूर प्रकरणावरुन पंतप्रधान मोदी यांनी भाष्य करावं यासाठी विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर मंगळवारी लोकसभेत चर्चा सुरू झाली होता. चर्चेच्या पहिल्या दिवशी मणिपूरसह विविध मुद्द्यांवरुन विरोधकांनी सरकारला घेरलं होतं. तर विरोधकांना प्रत्युत्तर देताने सत्ताधाऱ्यांनी इंडिया आघाडीला …
Read More »प्रश्न दोन हजारचा : पीएम किसानचे काम ठप्प का?कारण वाचा…!
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी (पीएम किसान) योजनेच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्यात आली आहे. हे काम आता कृषी विभागामार्फत केले जाणार आहे. पीएम किसानची सर्व प्रक्रिया ऑनलाइन असून, कृषी विभागाला हे काम सुरू ठेवण्यासाठी आवश्यक असलेला लॉगिन व पासवर्डच अद्याप न मिळाल्याने अनेक जिल्ह्यात पीएम किसानचे कामकाज ठप्प पडले आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी (पीएम किसान) योजनेच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्यात आली आहे. …
Read More »(भाग-57) गीता के अनुसार मन को एकाग्र करके अंन्त:करण की शुद्धि के लिए योग अभ्यास करें।
भाग:57) गीता के अनुसार मन को एकाग्र करके अंन्त:करण की शुद्धि के लिए योग अभ्यास करें। टेकचंद्र सनोडिया शास्त्री:सह-संपादक की रिपोर्ट भावार्थ : उस आसन पर बैठकर चित्त और इन्द्रियों की क्रियाओं को वश में रखते हुए मन को एकाग्र करके अन्तःकरण की शुद्धि के लिए योग का अभ्यास करे॥ समं कायशिरोग्रीवं धारयन्नचलं स्थिरः । भावार्थ : काया, सिर और …
Read More »CM केजरीवाल निकला विश्वासघाती : जनलोकपाल विधेयक
टेकचंद्र सनोडिया शास्त्री:सह-संपादक की रिपोर्ट दिल्ली के मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ने कहा था कि अगर जनलोकपाल को दिल्ली विधानसभा में पारित नहीं किया गया तो वो पद छोड़ देंगे.जिसे लेकर दिल्ली के CM अरविंद केजरीवाल ने जनता के साथ विस्वास घात किया है? वे अपने वादों से मुकर रहे हैं। उन्होने मुख्यमंत्री पद से स्वीकार दे देना चाहिए। समाचार …
Read More »
विश्वभारत News Website