मृतक आबीद शेख यांच्या पत्नीने आरोपींना अटक केल्याशिवाय पोस्टमार्टम करणार नसल्याचा दिला होता इशारा. अवैध धंद्याला प्रशासनाचे खतपाणी. वरोरा- वरोरा शहरात घडलेल्या बहुचर्चित बंदुकीच्या सहाय्याने गोळ्या झाडून आबीद शेख हत्त्या प्रकरणातील मुख्य आरोपी देवा नौकरकार हा कालपासून फरार होता पण आज आबीद शेख यांच्या पत्नीने जोपर्यंत मुख्य आरोपींना पकडणार नाही तोपर्यंत माझ्या पतीच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम …
Read More »आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने बल्लारपूरकर जनतेच्या सेवेत आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने बल्लारपूरकर जनतेच्या सेवेत आणखी एक रूग्णवाहीका रूजु
बल्लारपूर : कोरोनाच्या लढाईत विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, दानशूर व्यक्ती आपआपल्या परिने योगदान देत आहेत. संकट समयी योगदान देण्यात चंद्रपूर जिल्हा नेहमीच अग्रेसर राहिला आहे. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातुन विविध आरोग्य विषयक उपकरणे आम्ही उपलब्ध करून दिली आहेत. आज जिल्हयात रूग्ण्ावाहीकांची संख्या रूग्णसंख्येच्या तुलनेत कमी आहे. अशा परिस्थीतीत श्री. लकी सलुजा यांनी स्वतःहून पुढाकार घेत बल्लारपूरसाठी एक रूग्णवाहीका उपलब्ध …
Read More »जागेच्या वादातून काकाची हत्या,आरोपीस अटक
जागेच्या वादातून काकाची हत्या – आरोपी पुतण्यास अटक, गुंजेवाही येथील घटना सिंदेवाही- जागेच्या वादातून रागाच्या भरात पुतण्याने सख्या काकाची हत्या केली. ही घटना शुक्रवार, 14 मे रोजी दुपारच्या सुमारास घडली. या प्रकरणी पसार झालेल्या पुतण्यास सिंदेवाही पोलिसांनी रात्री अटक केली. मारोती गोविंदा वाढई असे मृतकाचे नाव आहे. दीपक वाढई असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. मागील काही दिवसांपासून पुतण्या-काकामध्ये घराच्या जागेचा …
Read More »वरोरा येथे साजिद(हाफिज) शेख नावाच्या तरुणाचा गोळ्या झाडून खून.
वरोरा येथे साजिद(हाफिज) शेख नावाच्या तरुणाचा गोळ्या झाडून खून. वरोरा – अगदी दोन दिवसाच्या अंतराने हा दुसरा खून असून अवैध धंदे याचे मूळ कारण असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी गांधी चौकात भर दिवसा निलेश ढोक नावाच्या मुलाने एका 26 वर्षीय अलाम नावाच्या मुलाचा खून केला होता त्याचा तपास सुरू असतांना आता सलग दुसरा खून झाल्याने वरोरा शहरात शांतता सुव्यवस्था …
Read More »हॉटेल व्यवसायिकाची राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या?
हॉटेल व्यवसायिकाची राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या? भद्रावती प्रतिनिधी :- कोरोना संक्रमण झालेल्या व त्यामुळे रुग्णालयाच्या फी आणि औषधी खर्च याच्या बोझ्याखाली दबून आता आत्महत्या करणाऱ्यांची संख्या वाढत असून त्यात व्यवसायिकांचे लॉक डाऊन मधे आर्थिक कंबरडे मोडले असल्याने हॉटेल भाजीपाला व इतर दुकानदार यांचे मनोधैर्य खचल्याने ते आत्महत्या सारखा मार्ग स्वीकारत आहे अशीच एक घटना भद्रावती शहरातील गौतम नगर इथे …
Read More »आवश्यक औषधी, त्यासंबंधी उपचार पद्धती व जनजागृतीच्या माध्यमातून ‘म्युकरमायकोसिस’ आजारावर मात करणे शक्य: ना.विजय वडेट्टीवार
आवश्यक औषधी, त्यासंबंधी उपचार पद्धती व जनजागृतीच्या माध्यमातून ‘म्युकरमायकोसिस’ आजारावर मात करणे शक्य: ना.विजय वडेट्टीवार कोविड-19 व म्युकरमायकोसिस या आजारविषयक आढावा बैठक संपन्न चंद्रपूर दि.15 मे : जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या संसर्गानंतर मोठ्या प्रमाणात म्युकरमायकोसिस या आजाराचे रुग्ण आढळून येत आहे. त्यामुळे रेमडेसिविर प्रमाणेच म्युकरमायकोसिस या रोगासाठीचे इंजेक्शन व औषध पुरवठा त्वरीत उपलब्ध करून घ्यावा व त्या संबंधीचे प्रस्ताव तातडीने सादर …
Read More »प्राथमिक आरोग्य केंद्रांतून कोरोनावर उपचार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील करणार 16 मे रोजी मार्गदर्शन
प्राथमिक आरोग्य केंद्रांतून कोरोनावर उपचार राज्यातील टास्क फोर्सचा राज्यातील सर्व डॉक्टर्ससमवेत उद्या संवाद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील करणार मार्गदर्शन चंद्रपूर, दि. 15 मे : कोरोनाविरुद्धचा लढा अधिक तीव्र करताना सर्वात महत्त्वाचा घटक असलेल्या डॉक्टर्सना यात अधिकाधिक सहभागी करून घेण्याचे प्रयत्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करीत आहेत. गेल्या काही दिवसात त्यांनी मुंबईतील सुमारे एक हजार डॉक्टर्सशी संवाद साधला होता. उद्या रविवार दि. 16 मे रोजी दुपारी 12 वाजता राज्यातील वैद्यकीय …
Read More »गत 24 तासात 1126 कोरोनामुक्त, 1016 पॉझिटिव्ह तर 21 मृत्यू
गत 24 तासात 1126 कोरोनामुक्त,1016 पॉझिटिव्ह तर 21 मृत्यू Ø आतापर्यंत 64,944 जणांची कोरोनावर मात Ø ॲक्टीव पॉझिटिव्ह 10,725 चंद्रपूर, दि. 15 मे : जिल्ह्यात मागील 24 तासात 1126 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1016 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 21 बाधीतांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 76 हजार 901 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत …
Read More »शिक्षकांसाठी राज्यस्तरीय निबंध स्पर्धा ; महिला शिक्षक भारतीचे आयोजन
शिक्षकांसाठी राज्यस्तरीय निबंध स्पर्धा ; महिला शिक्षक भारतीचे आयोजन मालेगाव : येथील शिक्षक भारती संघटनेच्या महिला आघाडीतर्फे पर्यावरण दिनानिमित्त शिक्षकांसाठी राज्यस्तरीय निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती संयोजक नुतन चौधरी यांनी दिली. या स्पर्धेसाठी :कोरोनाची शिकवण..वाचवा पर्यावरण, वृक्षवल्ली आम्हां सोयरे”,ऑक्सिजनसाठी वृक्ष संवर्धन असे तीन विषय देण्यात आले आहेत. निबंध स्वहस्ताक्षरात लिहिलेला अथवा वर्ड फॉरमॅट मध्ये असावा, बाराशे शब्द मर्यादा …
Read More »वरोऱ्यात चाकूने युवकाचा मर्डर; आरोपी युवकाला अटक
वरोरा : वरोरा शहरात व तालुक्यात अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू असून आपसी स्पर्धेतून व कट काटशह यातून एकमेकांवर खुनी हल्ले होत आहे यातच आज दिनांक 13 मे ला दुपारनंतर 4 वाजता च्या दरम्यान शहराच्या गांधी चौकात निलेश ढोके या 19 वर्षीय माथेफिरू युवकाने सूकराम आलम या 26 वर्षीय युवकाचा चाकूने गळ्यावर वार करून खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. …
Read More »
विश्वभारत News Website