चिकित्सालय पंहुच मार्ग पर डांबरीकरण कार्य होने पर नागरिकों मे हर्ष टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट कटनी। बालाघाट जिले के कटनी शहर और ग्रामीण विभाग के रोग व्याधि पीडित नागरिक जनता-जनार्दन को इलाज के लिए अस्पताल आने जाने वाले मरीजों एवं परिजनों को अब कोई परेशानी नहीं होगी. दरअसल मे बाबा माधव शाह चिकित्सालय पहुंच मार्ग के डामरीकरण कार्य …
Read More »आंखों में रोशनी बढाने के लिए रामबाण है आंवला
आंखों में रोशनी बढाने के लिए रामबाण है आंवला टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट नई दिल्ली। भारतीय आयुर्विज्ञान संस्थान के विशेषज्ञों के कथनानुसार आंवला आंखों की रोशनी बढ़ाने के लिए एक उत्कृष्ट उपाय है। यह विटामिन सी और एंटीऑक्सीडेंट से भरपूर होता है, जो आंखों के स्वास्थ्य के लिए बहुत फायदेमंद है। आंवला आंखों की रोशनी बढ़ाने में कैसे …
Read More »वडिलांपेक्षा आई लवकर वयस्कर का दिसू लागते?
आई आणि वडिलांचे वय सारखेच असूनही आईच्या चेहऱ्यावर वृद्धत्वाची लक्षणे लवकर दिसून येतात; पण असे का होते याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? तर यामागे असे सांगितले जाते की, वेळेआधीच रजोनिवृत्तीमुळे जैविक वृद्धत्वाची प्रक्रिया जलद गतीने होते. अशाने आईच्या चेहऱ्यावर वृद्धत्वाची लक्षण वयाआधी दिसू लागतात. पण त्यामागे आणखी काय कारणे आहेत ते जाणून घेऊ… याबाबत इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना फंक्शनल …
Read More »कोणत्या झाडाची पाने चघळल्याने शुगर येईल नियंत्रणात?दिसताच घ्या तोडून
मधुमेह (डायबेटिस) हा शब्द आता बहुतेक सर्वांच्या ओळखीचा झालेला आहे. डायबेटीस ही सध्या अतिशय मोठी समस्या झाली आहे. अगदी लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तींपर्यंत अनेकांना डायबेटीसने ग्रासल्याचे दिसून येते.आजकाल चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि चुकीची जीवनशैली यांमुळे मधुमेह ही एक सामान्य समस्या बनली आहे. रक्तातील साखर नियंत्रणात नसेल, तर विविध अवयवांवर त्याचा परिणाम होतो आणि शरीरिक गुंतागुंत वाढत जाते. उन्हाळ्याच्या दिवसांत उष्णतेमुळे …
Read More »उन्हाळ्यात दररोज काकडी खा!
काकडीचे सेवन करणे हे शरीरासाठी फायदेशीर मानले जाते. शरीरातील पाण्याची कमतरता दूर करण्यापासून ते अनेक पोषक तत्त्वांची प्राप्तता होण्यासाठी काकडी खाणे लाभदायक ठरते. काकडीमध्ये असलेल्या कमी कॅलरीज आणि भरपूर न्यूट्रिशनमुळे काकडी आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. काकडीचे सेवन केल्यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात. काकडी खाण्याचे तुमच्या आरोग्याला कोणते फायदे होतात, याविषयीची माहिती दिल्याचे वृत्त एका दैनिकाने दिले आहे. त्यासंबंधी सविस्तर …
Read More »औषध खरेदी घोटाळ्याचे धागेदोरे गडचिरोलीपर्यंत : चौकशी कधी?
गेल्या वर्षभरापासून गाजत असलेल्या औषध खरेदी घोटाळ्याचे धागेदोरे आता गडचिरोलीपर्यंत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी जिल्हा परिषद व जिल्हा रुग्णालयाने गेल्या दहा वर्षांत खरेदी केलेल्या औषधांची चौकशी करावी, असे निर्देश सहपालकमंत्री ॲड. आशीष जयस्वाल यांनी दिले आहेत. याबाबत त्यांनी आरोग्य उपसंचालकांना पत्र लिहून ११ मुद्यांवर चौकशी करून कारवाई करावी, असे आदेश दिले. राज्यातील काही जिल्ह्यांत औषध खरेदीतील …
Read More »मैद्यामुळे अनेक गंभीर आजार : मैद्याऐवजी कोणते पर्याय?
केक आणि ब्रेडपासून ते समोसा, वडापाव, सँण्डवीचपर्यंत अशा आपल्याला आवडणाऱ्या बहुतेक फास्ट फूडमध्ये मैदा वापरला जातो. मैदा आरोग्यासाठी चांगला नाही हे आपण अनेकदा ऐकतो. एस्टर सीएमआय हॉस्पिटलमधील क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट एडविना राज यांनी याची पुष्टी केली आणि सांगितले की, “मैदा खूप प्रक्रिया केलेला आणि पोषक तत्वांपासून वंचित आहे. मैदा रक्तातील साखरेचे प्रमाण वाढवू शकते आणि पचनाच्या समस्या निर्माण करू शकते,” असे …
Read More »अर्पण फाउंडेशन के तत्वावधान में महिलाओं के स्वास्थ की जांच
अर्पण फाउंडेशन के तत्वावधान में महिलाओं के स्वास्थ की जांच टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट छिन्दवाडा। पूर्व राज्यपाल सुश्री अनुसुइया उइके के मार्गदर्शन में महिलाओं के लिए क्लेरिस हॉस्पिटल, छिंदवाड़ा में फ्री ब्रेस्ट हेल्थ स्क्रीनिंग कैंप का आयोजित किया गया. जिसमें समस्त महिलाओं के जनस्वास्थ्य के प्रति जागरूकता को बढ़ावा देने के उद्देश्य से “अर्पण फाउंडेशन फॉर सोशल एंड …
Read More »आजपासून विदर्भात उष्णतेची लाट
आजपासून २१, २२ आणि २३ एप्रिलला विदर्भात उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. संपूर्ण राज्यातच उन्हाची काहिली आणखी वाढणार आहे. तर काही जिल्ह्यात हवामान विभागाने तुरळक पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. तर मध्य महाराष्ट्रात उष्ण व दमट हवामानाचा अंदाज आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात उन्हाचा चटका कायम असणार आहे. महाराष्ट्रातील बहुतांश भागात उन्हाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या पार गेला आहे. …
Read More »काजू-बादाम से ताकतवर है राजस्थानी ड्राई फ्रूट्स की सब्जियां
काजू-बादाम से ताकतवर है राजस्थानी ड्राई फ्रूट्स की सब्जियां टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट जयपुर। राजस्थान के आयुर्वेदाचार्य डॉक्टर वीरेंद्र शास्त्री ने बताया कि केर और सांगरी के फल प्राकृतिक डिटॉक्सिफायर होते हैं, जो शरीर से विषैले तत्वों को बाहर निकालते हैं.इसके अलावा इसमें एंटीऑक्सिडेंट और विटामिन C जैसे तत्व होते हैं, जो इम्यून सिस्टम को मजबूत करते हैं. …
Read More »
विश्वभारत News Website