Breaking News

आरोग्य

भरती प्रक्रिया पारदर्शक होणार का?: आरोग्य विभागात 12 हजार पदे भरणार

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात काही तासांमध्ये झालेल्या रुग्ण मृत्यूच्या प्रकरणानंतर आता राज्यशासन सतर्क झाल्याचे बोलले जात आहे. येत्या आठवडाभरातच आरोग्य विभागाकडून मोठी नोकरभरती होणार आहे. त्याला देखील वेग आला आहे. जवळपास 12 हजार जागांसाठी नोकरभरतीची जाहिरात निघणार आहे. यात क आणि ड वर्गाच्या पदांसाठी जाहिरात असणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, दोन वर्षांपूर्वी …

Read More »

चंद्रपूरात नर्सचा मृत्यू

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर येथे वेळेवर वैद्यकीय उपचार न मिळाल्याने परिचारिका लीमा मेश्राम यांना आपला जीव गमवावा लागला. या दुर्दैवी घटनेमुळे आरोग्य कर्मचारी आणि परिचकमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय चंद्रपूर येथे उपचार न मिळाल्याने नर्सचा मृत्यू झाल्याची घटना घडली. लीमा मेश्राम असे मृत परिचारिकेचे नाव आहे. दिनांक 16 ऑगस्ट 2013 रोजी प्रसूती वॉर्डात …

Read More »

शासकीय रुग्णालयाने नि:शुल्क उपचार नाकारल्यास काय कराल? वाचा

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील रुग्णालये, आरोग्य केंद्रात 15 ऑगस्टपासून नि:शुल्क आरोग्य सेवा दिली जाणार आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी विभागाने जिल्हा आणि तालुकास्तरावर संनियंत्रण समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. आरोग्य सेवेसाठी शुल्क आकारणार्‍या संस्थांविरोधात 104 या टोल फ्री क्रमांकावर तक्रारीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अधिकृत केलेल्या ओळखपत्राच्या आधारेच या सुविधा देण्याची सूचना करण्यात आली आहे. बाह्यरुग्ण विभागामध्ये कार्यरत …

Read More »

नागपुरात डेंग्यूचा पहिला बळी! : महापालिका व आरोग्य प्रशासन झोपेत

नागपूर शहरात आणि जिल्ह्यात डेंग्यूचा प्रकोप वाढत आहे. नागपुरात रुग्णांची वाढती संख्या पाहता डेंग्यू हा चिंतेचा विषय बनला आहे. तसेच जिल्ह्यात आय फ्लू आणि डेंग्यू या आजाराने थैमान घातले आहे. हे आजार प्रत्येक क्षेत्रात सर्वत्र पाय पसरत आहेत.अशा परिस्थितीत डेंग्यूने त्रस्त असलेल्या उमरेडच्या एका शिक्षकाचा मृत्यू झाला. त्यामुळे नागपूर शहर आणि ग्रामीण भागात रोगराई वाढत आहे. नागपुरातील उद्यानांमध्ये साफ सफाई …

Read More »

नागपुरात नागाने घेतला तरुणीला चावा : मध्यरात्रीची घटना

आईसोबत ती झोपली होती.मध्यरात्री पायात काहीतरी कुरकुर चालतंय म्हणून तिला जाग आली. वडिलांनी लाईट लावला तर सर्वांना धक्काच बसला. भला मोठा नाग तेथे होता. काय झाले असावे याची कल्पना सर्वाना आली. तोपर्यंत तिच्या अंगात विष पसरले होते. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील नेरी मानकर या गावात मयुरी रामोजी धुर्वे, (वय-२०) ही गुरूवारी तिच्या आईसोबत घरात जमिनीवर झोपली होती. रात्री १:३० वाजताच्या …

Read More »

नागपुरात 400 हून अधिक डोळ्याच्या आजाराने रुग्ण : काय आहेत लक्षणे?

पावसामुळे वातावरणात सुक्ष्म बदल होत असून नागपूर शहरात कंजंक्टिवायटिस (नेत्रश्लेष्मला) हा डोळ्यांचा आजार वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन नागपूर महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. कंजंक्टिवायटिस हा संसर्ग सुक्ष्म जीवाणूंमुळे होतो. डोळ्यांची साथ होणारे रुग्ण सापडत आहेत. कंजंक्टिवायटिस हा डोळ्यांच्या संसर्गामुळे पांढऱ्या भागावरती आणि पापणीच्या आतल्या बाजूस दाह संसर्गामुळे होतो. आजवर या आजाराच्या 380 पेक्षा अधिक रुग्णाची नोंद नागपूर …

Read More »

डिलीवरी के बाद गुड़ और सोंठ के लड्डू खाने से सेहत को मिलते हैं कई फायदे

डिलीवरी के बाद गुड़ और सोंठ के लड्डू खाने से होने वाली समस्याएं दूर होती हैं और रिकवरी में मदद मिलती है आपने अक्सर देखा-सुना होगा कि डिलीवरी के बाद नई मां को गुड़ और सोंठ के लड्डू खाने के लिए दिए जाते हैं। भारतीय परिवारों में दादी-नानी के जमाने से नई मां को गुड़ में सोंठ और ड्राई फ्रूट्स …

Read More »

बंधपत्रित (बॉंडेड) ८०० परिचारिकांना सेवेत कायम करणार : आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची ग्वाही

मागील 8 वर्षांहून अधिक काळ रखडलेल्या राज्यातील बंधपत्रित – परिचारिकांना आरोग्य सेवेत कायम करण्याचा निर्णय राज्याचे आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी मंत्रालयातील बैठकीत घेतला. बंधपत्रित परिचारिकांच्या विविध मागण्यांसंदर्भात मंत्रालयात आरोग्यमंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली. याबाबत परिचारिकांच्या संघटनेने बऱ्याच वर्षांपासून आपल्या प्रलंबित मागण्यासाठी लढा दिला होता. आज त्यांच्या मागण्यावर आरोग्यमंत्र्यांनी सकारात्मक विचार करून त्यांना सेवेत कायम …

Read More »

जानिए कटहल-फनश खाने के 7 अनूठे फायदे

कटहल(फनश) में ढ़ेरों ऐसे तत्व होते हैं जो शरीर की कई आवश्यकताओं को पूरा करते हैं. इसमें विटामिन ए, विटामिन सी, थायमीन, पोटैशियम, कैल्शियम, आयरन और जिंक प्रचुर मात्रा में होता है. कटहल की मसालेदार सब्जी किसी के भी मुंह में पानी ला सकती है. ये दुनिया के सबसे बड़े फलों में से एक है. कटहल का इस्तेमाल न केवल …

Read More »

पाणीपुरीनंतर?मोमोज खाल्ल्याने तरुणाचा मृत्यू : खळबळ

मोमोज खाण्याच्या पैजेमुळे एका तरुणाला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना बिहारमध्ये घडली आहे. बिहारच्या गोपालगंजमध्ये हे प्रकरण उघडकीस आले आहे. विपिन कुमार पासवान असे या तरुणाचे नाव असून मोमोज खाल्ल्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. काय आहे हे संपूर्ण प्रकरण; चला जाणून घेवू… काय आहे संपूर्ण प्रकरण? याबाबत तरुणाच्या …

Read More »