* विदर्भातील ग्राहकांचे वीज बिल माफ करावे * विदर्भ आंदोलन समितीची मुख्यमंत्री व ऊर्जामंत्र्यांकडे मागणी चंद्रपूर, दिनांक 7 जून – विदर्भात गेल्या तीन वर्षापासुन असलेली दुष्काळ सदृश स्थिती, कोरोना काळात सर्व व्यवहार ठप्प झाल्याने रोजगार व उत्पन्ना अभावी नागरिक, व्यापारी, शेतकरी वीज बिल भरू शकले नाही, म्हणुन लॉकडाऊन काळातील सर्व वीजबिल माफ करावे यासह …
Read More »क्षणोक्षणी ईश्वराची जाणीव ठेवून स्वत:ला मानवी गुणांनी युक्त करावे- सद्गुरु माता सुदीक्षा जी महाराज
क्षणोक्षणी ईश्वराची जाणीव ठेवून स्वत:ला मानवी गुणांनी युक्त करावे सद्गुरु माता सुदीक्षा जी महाराज दिल्ली, ७ जून, २०२१:“क्षणोक्षणी ईश्वराची जाणीव ठेवून स्वत:ला मानवी गुणांनी युक्त करावे” असे उद्गार निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी रविवार, ३० मे, २०२१ रोजी व्हर्च्युअल रुपात आयोजित निरंकारी संत समागमामध्ये जगभरातील लाखोंच्या संख्येने जुडलेल्या निरंकारी भक्तगणांना व प्रभु-प्रेमी सज्जनांना संबोधित करताना व्यक्त केले. …
Read More »कोरपना,गडचांदूरात काँग्रेसकडून “इंधन दरवाढी” चा निषेध.,केंद्र सरकार विरोधात रोष
कोरपना,गडचांदूरात काँग्रेसकडून “इंधन दरवाढी” चा निषेध. (केंद्र सरकार विरोधात रोष) कोरपना(ता.प्र.):- केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल,डिझेलच्या दरात केलेल्या अवास्तव दरवाढीच्या निषेधार्थ ७ जून रोजी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात आंदोलन करण्यात आले.याच श्रेणीत कोरपना येथील बसस्थानक व गडचांदूर येथील राजीव गांधी चौक येथे राजूराचे आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन करण्यात आले.यावेळी काँग्रेस कार्यकत्यांनी केंद्र …
Read More »शेवटच्या क्षणी दारूच्या कारवाया जोरात, सट्टापट्टीला मात्र खुली छूट.
शेवटच्या क्षणी दारूच्या कारवाया जोरात, सट्टापट्टीला मात्र खुली छूट. (गडचांदूरात क्लब,सुगंधित तंबाखू विक्रिच्या बंदीवर हप्त्याची संक्रांत.) कोरपना ता.प्र.सै.मूम्ताज़ अली:- चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या सहा वर्षांपासून दारूबंदी आहे.मात्र नुकतीच जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दारूबंदी हटवण्यात आल्याची घोषणा केली. “आडवी बाटली,उभी होणार” ही वार्ता अख्ख्या जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरताच काहींनी याचे स्वागत केले तर कहींनी निषेध. “कहीं खुशी तो …
Read More »पशुधनावर आधारित शेळीपालन,कुकूटपालन व दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण
पशुधनावर आधारित शेळीपालन,कुकूटपालन व दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण Ø युवक-युवतींना लाभ घेण्याचे आवाहन चंद्रपूर, दि. 7 जून : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राद्वारे विविध प्रकारचे प्रशिक्षण आयोजित करून जास्तीत जास्त नागरिकांना स्वत:चा उद्योग-व्यवसाय सुरू करण्याकरीता प्रेरित करणे व उद्योजकतेला पूरक असे वातावरण निर्मित करणे हा आहे. महाराष्ट्र उद्योजकता विकास केन्द्र, चंद्रपूरद्वारे 7 वी पास व 18 वर्षे पूर्ण असलेल्या युवक व युवतींकरीता दि. …
Read More »पात्र उमेदवारांनी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा लाभ घ्यावा
पात्र उमेदवारांनी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा लाभ घ्यावा चंद्रपूर,दि.7 जून: राज्यामध्ये कोविड-19 या साथीच्या आजारावरील रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पॅरामेडिकल क्षेत्रातील प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता जाणवत आहे. यासाठी पॅरामेडिकल क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 3.0 अंतर्गत हेल्थ केअर सेक्टर स्किल कौन्सिलमधील विविध अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहे. तरी इच्छुक पात्र उमेदवारांनी सदर योजनेचा लाभ घ्यावा, …
Read More »मुल वनपरिक्षेत्रात शरीरातील अंतर्गत जखमांमुळे वाघिणीचा मृत्यू
मुल वनपरिक्षेत्रात शरीरातील अंतर्गत जखमांमुळे वाघिणीचा मृत्यू चंद्रपूर,दि.7 जून: ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत बफर क्षेत्रातील मूल वनपरिक्षेत्र, जानाळा उपक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या डोणी नियतक्षेत्र-1 मध्ये 5 जून रोजीच्या विशेष निरीक्षणादरम्यान क्षेत्रीय वन कर्मचाऱ्यांना सकाळी 10 वाजता वाघिण मृत अवस्थेत आढळली. सदर घटनेची माहिती वनाधिकाऱ्यांना मिळताच घटनेच्या स्थळी भेट देऊन चौकशी केली. तद्नंतर राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाने दिलेल्या एसओपी नुसार दि. 5 …
Read More »चंद्रपूर शहरात ६० हजार ८५९ नागरिकांनी घेतला लसीचा पहिला डोस
२१ हजार २२८ जणांचा दुसरा डोस पूर्ण १८ ते ४४ वर्ष वयोगटातील ४५३३ जणांना पहिला डोस चंद्रपूर, ता. ७ : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत शहरात विविध ठिकाणी लसीकरण केंद्र सुरु करून कोरोना प्रतिबंधक लस दिली जात आहे. आतापर्यंत १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तीना पहिली तर, फ्रंटलाईन वर्करसह ४५ पेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांना पहिली व दुसरी लस देण्यात आली. ७ …
Read More »शिवराज्यभिषेक दिन सोहळा समस्त महाराष्ट्राची अस्मिता – आ. सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन
शिवराज्यभिषेक दिन सोहळा समस्त महाराष्ट्राची अस्मिता – आ. सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन चंद्रपूर, सुमारे साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. तेव्हापासून हा मंगलमय दिवस साजरा केला जात आहे. या सोहळयामुळे महाराजांच्या कर्तृत्वाला राजमान्यता मिळाली. सोनियाचा दिन म्हणून साडेतीन शतकानंतरही हा शिवराज्यभिषेक दिन सोहळा समस्त महाराष्ट्राची अस्मिता म्हणून थाटामाटात साजरा केला जातो, असे प्रतिपादन विधीमंडळ लोकलेखा समितीचे …
Read More »“…याच अतिरेकाचा वापर करून मोदी २०१४ साली विजयी झाले, ते कोणत्या नियमात बसत होते?”
सोशल मीडिया कंपन्यांच्या नियमांवरून केंद्र सरकार आणि ट्विटरमध्ये संघर्ष उभा राहिला आहे. केंद्राने ट्विटरला निर्वाणीचा इशारा दिला असून, त्यावरून शिवसेनेनं मोदी सरकारला सुनावलं… केंद्र सरकारने सोशल मीडिया कंपन्यासाठी नवीन नियमावली लागू केली आहे. याच नव्या माहिती-तंत्रज्ञान नियमांवरून केंद्र सरकार आणि ट्विटर यांच्या सुप्त संघर्ष सुरू असल्याचं दिसत आहे. केंद्र सरकारने फेब्रुवारीमध्ये लागू केलेल्या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार सोशल मीडिया कंपन्यांना २६ …
Read More »