Breaking News

रेल्वे/बस/प्रवास

चहाची तलब आणि अख्ख कुटुंब अपघातातून बचावले…

विश्व भारत ऑनलाईन : देव तारी त्याला कोण मारी आणि काळ आला होता पण वेळ आली नव्हती अशा अनेक म्हणी तुम्ही ऐकल्या असतील. याचा प्रत्यय देणाऱ्या काही घटनाही बऱ्याचदा समोर येत असतात. अशीच एक घटना आता नाशिकमधून समोर आली आहे. या म्हणीचा प्रत्यय मालेगावपासून जवळ असलेल्या जळगावचोंडी या गावातील ग्रामस्थांना आला. याच चहा पिण्यासाठी गेल्याने एका कुटुंबावरील मोठं संकट टळलं. …

Read More »

मराठवाड्यात गाव विक्रीला : वाचा… कारण आणि कुठे?

विश्व भारत ऑनलाईन : परभणीच्या पूर्णा तालुक्यातील माहेर गावात मूलभूत सुविधा मिळत नसल्याने ग्रामस्थांनी संपूर्ण गावच विक्रीला काढले आहे. हे गाव ताडकळस ते पालम राज्य रस्त्यावर पश्चिमेस साडेतीन कि.मी अंतरावर आहे. मात्र या गावाला इतर गावाशी, मुख्यालयाशी तालुका आणि जिल्हा जोडणारा दळणवळणासाठीचा पक्का रस्ता नाही. १६ वर्षापूर्वी म्हणजेच २००५ मध्ये जिल्हा परिषदेच्या वतीने या रस्त्याचे खोदकाम व मातीकाम करण्यात आले …

Read More »

नागपूरजवळ दोन बसेसचा अपघात : 17 जखमी

विश्व भारत ऑनलाईन : प्रवासी वाहतूक करणारी खासगी बस आणि एसटी महामंडळाच्या बसमध्ये धडक होऊन झालेल्या अपघातात दोन्ही वाहनांतील एकूण सतरा प्रवासी जखमी झाले. हा अपघात गुरुवारी सकाळी ११.१५ वाजता पाचगाव बसस्थानकाजवळ घडला. एमएच४९, जे२३९० ही खासगी तर एमएच४०, एन९००८ क्रमांकाची महामंडळाची एसटी ह्या दोन बसेस उमरेड येथून नागपूरकडे निघाल्या होत्या. दोन्ही बसेस पाचगाव बसस्थानकाजवळ आल्या असता एसटी महामंडळाच्या बसने …

Read More »

रेल्वे आरक्षण : दिवाळीसाठी कन्फर्म तिकीट, विदर्भातील कोणत्या गाड्या… वाचा

विश्व भारत ऑनलाईन : सणासुदीचा काळ आणि त्यातच दिवाळीच्या दिवसात शहरातून गावाकडे येणाऱ्यांची संख्या अधीक असते. यामुळे रेल्वे गाड्यांचे आरक्षण फुल्ल हाेते. मात्र, दिवाळीत अमरावती, विदर्भ, सूरत-भुसावळ, हुतात्मा व महाराष्ट्र एक्स्प्रेस या गाड्यांचे काही बर्थ रिकामे आहेत. यामुळे आताच आरक्षण केल्यास या गाड्यांचे कन्फर्म तिकीट प्रवाशांना मिळू शकते. दिवाळीत या गाड्यांमध्ये जागा 🚆अमरावती-मुंबई एक्स्प्रेसमध्ये दि. १८ आॅक्टाेबरला ३३ सीट रिकामे …

Read More »

नागपूर मार्गांवरील 18 रेल्वे रद्द : नेमके कारण काय?

विश्व भारत ऑनलाईन : चौथ्‍या रेल्‍वे लाईनचे काम सुरू असल्याने अनेक गाड्या रद्द होत आहेत. याच चौथ्‍या लाईनच्‍या कामामुळे भुसावळ विभागातून धावणाऱ्या १८ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.रेल्‍वे प्रशासनाकडून पश्चिम बंगालमधील बिलासपूर विभागात सुरू असलेले चौथ्या रेल्वे मार्गाचे काम अद्याप सुरूच आहे. या कामासाठी मागील दोन महिन्यांत तीन वेळा गाड्या रद्द करण्यात आल्या. आता पुन्हा जळगाव रेल्वे मार्गाच्या कामासाठी …

Read More »

आठ हजार विद्यार्थ्यांचे गडकरींना पत्र, यवतमाळ-अमरावती रस्त्याची दैनावस्था

विश्व भारत ऑनलाईन : रस्ते म्हटलं की, नितीन गडकरी यांचे नाव ओठांवर येतेच. अनेक महामार्ग तयार करणारे गडकरी ‘रोडकरी’म्हणूनही ओळखले जातात. तरीही काही रस्त्यांची डागडुजी अजून झालेली नाही. यवतमाळ-अमरावती रस्त्यांवर खड्यांमुळे सध्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या अपघातामध्ये पुढील क्रमांक आपला तर नाही ना? अशी भीती येथील विद्यार्थ्यांना सतावत आहे. यासाठीच यवतमाळ-अमरावती जिल्ह्यातील तब्बल आठ हजार विद्यार्थ्यांनी थेट केंद्रीय परिवहन …

Read More »

भुसावळ-वर्धा पॅसेंजर लवकरच हाेणार सुरु; वेळापत्रकही तयार

विश्व भारत ऑनलाईन : मागील अडीच वर्षांपासून बंद असलेली भुसावळ – वर्धा पॅसेंजर पुन्हा एकदा प्रवाशांच्या सेेवेत रुजू हाेणार आहे. ही रेल्वे मध्यमवर्गीय प्रवाशांना आर्थिक दृष्ट्या लाभदायक ठरणार आहे. मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी ही रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या पॅसेंजरद्वारे विदर्भातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेली संत नगरी शेगाव येथे मोठया संख्येत प्रवासी ये-जा करत असतात. आता ही पॅसेंजर सुरू …

Read More »