Breaking News

Breaking News

वर्धा : कोविड आजाराची रुग्ण संख्या वाढविण्यासाठी रुग्णालयांना दीड लाख रुपये ?,जिल्हा प्रशासनाचा मोठा खुलासा

कोविड आजाराची रुग्ण संख्या वाढविण्यासाठी रुग्णालयांना दीड लाख रुपये मिळण्याच्या चर्चेवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये – असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. वर्धा, जिल्हा प्रतिनिधी:-  प्रति रुग्णामागे   रुग्णालयाला  दीड लाख रुपये   मिळतात म्हणुन  कोविड  आजाराची  रुग्णसंख्या  वाढवून दाखविण्यात येत आहे.  अशी  चर्चा  समाजमाध्यम व नागरिकांमध्ये  आहे. अशा  प्रकारची कोणतीही तरतुद  राज्य  शासनाने  केलेली नाही.  नागरिकांनी अशा   अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. रुग्णाच्या उपचाराकरीता   दीड लाख रुपये देण्याचे   अथवा  मिळण्याचे  कोणतेही निर्देश शासनाकडून नाही.  वर्धा जिल्हयात …

Read More »

पूरग्रस्तांसाठी सुरू आहे संघाचे प्रशंसनीय कार्य

ब्रह्मपुरी(दि.6सप्टेंबर):-कुठल्याही प्रकारच्या आपत्तीच्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आघाडीवर असतात. याचा प्रत्यय ब्रम्हपूरी तालुक्यातील पूरगस्तांच्या मदत कार्यात सर्वांना येत आहे. गोसेखुर्दचे पाणी मोठ्या प्रमाणात वैनगंगा नदीत सोडल्याने आलेले भविष्यातील संकट ओळखून अगदी सुरूवातीपासूनच स्थानिक संघ स्वयंसेवकांनी पूरग्रस्तांच्या मदत कार्यात कुठल्याही प्रकारची तमा न बाळगता स्वत:ला मदत कार्यात झोकून दिले आहे. पूरस्थिती बिकट होती. गावागावात पूरग्रस्त अडकून पडले होते. त्यांना भर पूरामध्ये …

Read More »

लॉक डाऊन मध्ये काय कमवले व काय गमवले ?

  लाॅकडाऊन मध्ये काय कमवले म्हणाल तर चार भिंतींच्या आत माणूस राहायला शिकला घरातील मनोरंजनाच्या वस्तू वापरणे, एकमेकांना वेळ देणे, समजून घेणे, सहभोजन करणे, स्वच्छता टापटीप शिकला, काहींनी स्वतःचे छंद जोपासले. लाॅकडाऊन मध्ये काय गमवले म्हणाल तर पैसा मागे धावणे,अवास्तव अपेक्षा, बाहेरच खाण,एक दुःखद घटना म्हणजे आपली माणस महामारीत जाणं. दवाखान्यात मध्ये दाखल होताना शेवटचे दर्शन.. इतकी वाईट अवस्था झाली …

Read More »

अर्जून कपूरला करोनाची लागण; नीना गुप्ता, रकुल प्रीत सिंहसोबत करत होता शूटिंग

इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट लिहित खुद्द अर्जुनने याबद्दलची माहिती दिली. अभिनेता अर्जुन कपूरला करोनाची लागण झाली आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट लिहित खुद्द अर्जुनने याबद्दलची माहिती दिली. अर्जुनला कोणतीच लक्षणे नसून सध्या त्याला घरीच क्वारंटाइन करण्यात आलं आहे. आपल्या आगामी चित्रपटाची शूटिंग तो अभिनेत्री नीना गुप्ता व रकुल प्रीत सिंह यांच्यासोबत फिल्म सिटीमध्ये करत होता. अर्जुनला करोनाची लागण होताच या चित्रपटाची शूटिंग …

Read More »

*भातावरील किडी आणि प्रभावी नियंत्रण*

*भातावरील किडी आणि प्रभावी नियंत्रण* “””””””‘””””””””””””””””””””””””””””””””””””””””””” *-श्री. विनोद धोंगडे नैनपुर* *ता.सिंदेवाहि जिल्हा.चंद्रपुर* *1. गाद माशी -* गादमाशी प्रवण क्षेत्रात नियंत्रणासाठी रोवणीनंतर 10 व 30 दिवसांनंतर दाणेदार क्विनॉलफॉस (5 टक्के) 15 किलो प्रतिहेक्‍टरी बांधीत टाकावे. दाणेदार क्विनॉलफॉस टाकताना बांधीत भरपूर ओल असावी व पाणी तीन ते चार दिवस खाचरात बांधून ठेवावे. *2. खोडकीडा -* खोडकिड्याच्या नियंत्रणासाठी रोवणीपूर्वी रोपांची मुळे क्‍लोरपायरीफॉस (20 …

Read More »

लोकप्रतिनिधींशी चर्चा करून जनता कर्फ्यु लावणार – ना. विजय वडेट्टीवार

चंद्रपूर(दि.5सप्टेंबर):- लॉकडाऊनसाठीचे नियम बदलल्यामुळे या आठवड्यात होणारा लॉकडाऊन पुढे ढकलावा लागला. मात्र आता जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे लोक प्रतिनिधीं आणि व्यापारी संघटना यांच्याशी चर्चा करून जिल्ह्यात जनता कर्फ्यु करण्यात येईल, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढत आहे आणि लोक बिनधास्तपणे मास्क न वापरता फिरत आहेत. त्यामुळे संसर्ग आणखी वाढणार …

Read More »

आदर्श शिक्षक पुरस्कार अन् वास्तवता

गुरुर्ब्रह्मा, गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा! गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे :नमः आज 5 सप्टेंबर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस. हा दिवस आपल्या भारतात “शिक्षक दिन” म्हणून साजरा केला जातो. 5 सप्टेंबर 1888 रोजी डॉक्टर राधाकृष्णन यांचा जन्म झाला. डॉक्टर राधाकृष्णन हे एक शिक्षक होते, तसेच ते भारताचे दुसरे राष्ट्रपती हि होते. त्यांचा जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला …

Read More »

सोप्या, सहज व साध्य होणाऱ्या शिक्षणाच्या ऑफलाइन पद्धती…!

कोविड-१९ च्या प्रादुर्भाव मुळे सर्वच क्षेत्रावर परिणाम झाला, त्यातून शाळा-शिक्षण ही सुटले नाही, वर्क फ्रॉम होम ही संकल्पना बोलायला सोपी अन गोंडस वाटते पण प्रत्यक्षात ऑनलाईन शिक्षणात याचा वापर अन परिणामकारकता संशोधनाचा भाग आहे…! ऑनलाईन शिक्षण ग्रामीण, दुर्गम, आदिवासी वाडीवस्तीवरील मुलांपर्यंत पोहचणे तसे दिव्यच, त्याला कारणे ही तशीच आहेत, भारतीय तंत्रज्ञान संस्थेचे ने (आयआयटी) नुकतेच एक सर्वेक्षण प्रसिद्ध केले त्यात …

Read More »