Breaking News

Breaking News

पट्टेदार वाघांच्या हल्यात इसम गंभीर जखमी

  गुंजेवाही(७ सप्टेंबर २०२०)—:सिंदेवाही वनपरिक्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या मरेगाव बिटातील कक्ष क्रमांक १४१२ खैरी (चक) गटातील २९० मधील बोंडकू सुरपाम यांच्या शेताजवळ गुरेढोरे चारत असताना दब्बा धरुन बसलेल्या पट्टेदार वाघाने विक्रम जानबा आदे वय ४७,गुंजेवाही (बेघर) याच्यावर हल्ला करून गंभीर जखमी केले आहे. त्याच्या डोक्याला, डाव्या हाताला व डाव्या पायाला जखम झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे उपक्षेत्र अधिकारी …

Read More »

ठाकरे सरकारच्या चिंतेत वाढ; ऐन अधिवेशनात एका मंत्र्यासह आमदाराला करोना

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील आणखी एका मंत्र्याला करोनाचा संसर्ग झाला आहे. नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विट करून याची माहिती दिली. तनपुरे यांच्याबरोबरच अलिबागचे शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांचाही करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे अधिवेशनासाठी निघालेल्या आमदार दळवी यांना रस्त्यातूनच माघारी फिरावे लागले. अधिवेशन सुरू झाल्यानंतर एका मंत्र्यासह आमदाराला करोनाची लागण झाल्यामुळे चिंतेचं …

Read More »

वर्धा : कोविड आजाराची रुग्ण संख्या वाढविण्यासाठी रुग्णालयांना दीड लाख रुपये ?,जिल्हा प्रशासनाचा मोठा खुलासा

कोविड आजाराची रुग्ण संख्या वाढविण्यासाठी रुग्णालयांना दीड लाख रुपये मिळण्याच्या चर्चेवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये – असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. वर्धा, जिल्हा प्रतिनिधी:-  प्रति रुग्णामागे   रुग्णालयाला  दीड लाख रुपये   मिळतात म्हणुन  कोविड  आजाराची  रुग्णसंख्या  वाढवून दाखविण्यात येत आहे.  अशी  चर्चा  समाजमाध्यम व नागरिकांमध्ये  आहे. अशा  प्रकारची कोणतीही तरतुद  राज्य  शासनाने  केलेली नाही.  नागरिकांनी अशा   अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. रुग्णाच्या उपचाराकरीता   दीड लाख रुपये देण्याचे   अथवा  मिळण्याचे  कोणतेही निर्देश शासनाकडून नाही.  वर्धा जिल्हयात …

Read More »

पूरग्रस्तांसाठी सुरू आहे संघाचे प्रशंसनीय कार्य

ब्रह्मपुरी(दि.6सप्टेंबर):-कुठल्याही प्रकारच्या आपत्तीच्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आघाडीवर असतात. याचा प्रत्यय ब्रम्हपूरी तालुक्यातील पूरगस्तांच्या मदत कार्यात सर्वांना येत आहे. गोसेखुर्दचे पाणी मोठ्या प्रमाणात वैनगंगा नदीत सोडल्याने आलेले भविष्यातील संकट ओळखून अगदी सुरूवातीपासूनच स्थानिक संघ स्वयंसेवकांनी पूरग्रस्तांच्या मदत कार्यात कुठल्याही प्रकारची तमा न बाळगता स्वत:ला मदत कार्यात झोकून दिले आहे. पूरस्थिती बिकट होती. गावागावात पूरग्रस्त अडकून पडले होते. त्यांना भर पूरामध्ये …

Read More »

लॉक डाऊन मध्ये काय कमवले व काय गमवले ?

  लाॅकडाऊन मध्ये काय कमवले म्हणाल तर चार भिंतींच्या आत माणूस राहायला शिकला घरातील मनोरंजनाच्या वस्तू वापरणे, एकमेकांना वेळ देणे, समजून घेणे, सहभोजन करणे, स्वच्छता टापटीप शिकला, काहींनी स्वतःचे छंद जोपासले. लाॅकडाऊन मध्ये काय गमवले म्हणाल तर पैसा मागे धावणे,अवास्तव अपेक्षा, बाहेरच खाण,एक दुःखद घटना म्हणजे आपली माणस महामारीत जाणं. दवाखान्यात मध्ये दाखल होताना शेवटचे दर्शन.. इतकी वाईट अवस्था झाली …

Read More »

अर्जून कपूरला करोनाची लागण; नीना गुप्ता, रकुल प्रीत सिंहसोबत करत होता शूटिंग

इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट लिहित खुद्द अर्जुनने याबद्दलची माहिती दिली. अभिनेता अर्जुन कपूरला करोनाची लागण झाली आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट लिहित खुद्द अर्जुनने याबद्दलची माहिती दिली. अर्जुनला कोणतीच लक्षणे नसून सध्या त्याला घरीच क्वारंटाइन करण्यात आलं आहे. आपल्या आगामी चित्रपटाची शूटिंग तो अभिनेत्री नीना गुप्ता व रकुल प्रीत सिंह यांच्यासोबत फिल्म सिटीमध्ये करत होता. अर्जुनला करोनाची लागण होताच या चित्रपटाची शूटिंग …

Read More »

*भातावरील किडी आणि प्रभावी नियंत्रण*

*भातावरील किडी आणि प्रभावी नियंत्रण* “””””””‘””””””””””””””””””””””””””””””””””””””””””” *-श्री. विनोद धोंगडे नैनपुर* *ता.सिंदेवाहि जिल्हा.चंद्रपुर* *1. गाद माशी -* गादमाशी प्रवण क्षेत्रात नियंत्रणासाठी रोवणीनंतर 10 व 30 दिवसांनंतर दाणेदार क्विनॉलफॉस (5 टक्के) 15 किलो प्रतिहेक्‍टरी बांधीत टाकावे. दाणेदार क्विनॉलफॉस टाकताना बांधीत भरपूर ओल असावी व पाणी तीन ते चार दिवस खाचरात बांधून ठेवावे. *2. खोडकीडा -* खोडकिड्याच्या नियंत्रणासाठी रोवणीपूर्वी रोपांची मुळे क्‍लोरपायरीफॉस (20 …

Read More »

लोकप्रतिनिधींशी चर्चा करून जनता कर्फ्यु लावणार – ना. विजय वडेट्टीवार

चंद्रपूर(दि.5सप्टेंबर):- लॉकडाऊनसाठीचे नियम बदलल्यामुळे या आठवड्यात होणारा लॉकडाऊन पुढे ढकलावा लागला. मात्र आता जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे लोक प्रतिनिधीं आणि व्यापारी संघटना यांच्याशी चर्चा करून जिल्ह्यात जनता कर्फ्यु करण्यात येईल, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढत आहे आणि लोक बिनधास्तपणे मास्क न वापरता फिरत आहेत. त्यामुळे संसर्ग आणखी वाढणार …

Read More »