Breaking News

Breaking News

मोठा झटका…AstraZeneca ने थांबवली ऑक्सफर्ड लसीची चाचणी

भारतातही या लसीची चाचणी सुरु करण्यात आली होती करोनाविरोधातील लढ्यात मोठा धक्का बसला आहे. करोना संकट रोखण्यासाठी सर्वात जास्त अपेक्षा असणाऱ्या ऑक्सफर्डच्या AZD1222 लसीची तिसरी आणि अंतिम टप्प्यातील चाचणी रोखण्यात आली आहे. ब्रिटनमधील एका व्यक्तीला ऑक्सफर्डची करोना लस देण्यात आली होती. मात्र ही व्यक्ती आजारी पडल्यानंतर करोना लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी रोखण्यात आली आहे. ब्लूमबर्गने यासंबंधी वृत्त दिलं आहे. ब्रिटनमधील …

Read More »

गेवराई पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सानप यांचा सत्कार

गेवराई(दि.8सप्टेंबर):-पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सानप यांचा सत्कार रयत शेतकरी संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला, अनेक गावच्या ग्रामस्थांच्या, मित्र परिवार उपस्थितीत अनेक प्रश्नावरती चर्चा करून काही गावातील जनतेच्या समस्या रस्ता, दिव्यांग बांधवांसाठी विविध योजना राबविण्यात यावी, शेतकऱ्यांना मदताचा धाव मिळावा. हापसा, किराणा साहित्य, निधी वाटप, नाली दुरुस्ती, सिमेंट रस्ता, ग्रामपंचयतीमार्फत भेटणारे सर्व पत्रक, नळ पाणीपुरवठा दुरुस्ती, फिल्टर दुरुस्ती आदी विषयांवर तत्काळ …

Read More »

गरीब रुग्णांना सरकारने वाऱ्यावर सोडल्याचीही फडणीसांची टीका

१० लाखांचं बिल देऊ शकणाऱ्या करोना रुग्णाला कुठेही बेड मिळतो, फडणवीसांचा आरोप १० लाखांचं बिल देऊ शकणाऱ्या करोना रुग्णाला कुठेही बेड मिळतो.जो गरीब आहे त्याला मात्र मरायला सोडून दिलं जातं आहे. असा घणाघाती आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज अधिवेशनात बोलताना केला. राज्य सरकार करोनाबाबत गंभीर नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. खासगी रुग्णालयांमध्ये भरमसाठ बिलं आकारली जात आहेत …

Read More »

विधिमंडळात अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव

भाजपाचा सभागृहात गदारोळ रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी नियम २७३ अन्वये विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव आणला असून त्याला मंजुरी देण्याची मागणी सरनाईक यांनी केली आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी रिपब्लिक भारत या वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी राज्याचे मुख्यमंत्री तसेच नेत्यांचा एकेरी भाषेत उल्लेख करत अवमान केला आहे. …

Read More »

…अन्यथा बेकायदेशीर बांधकाम पाडू, मुंबई महापालिकेची कंगनाला नोटीस

मुंबई महापालिकेने बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी अभिनेत्री कंगना राणौतला नोटीस पाठवली आहे. कंगनाने खार पश्चिम येथील आपल्या कार्यालयात बेकायदेशीर बदल केले असून बांधकाम केल्याचा आरोप महापालिकेने केला आहे. पालिकेने कंगनाला २४ तासांत उत्तर देण्यास सांगितलं आहे. कंगना उत्तर देण्यास अपयशी ठरल्यास बेकायदेशीर बांधकाम पाडलं जाईल असं पालिकेने नोटीसमध्ये कळवलं असल्याचं वृत्त पीटीआयने दिलं आहे. दरम्यान सोमवारी कंगना रणौतने मुंबईबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन …

Read More »

वर्धा :- आज जिल्हाधिकारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून दुपारी 2 वाजता जनतेशी साधणार संवाद / जनतेच्या मनातील प्रश्नांना देणार उत्तरे

वर्धा,सचिन पोफळी जिल्हा प्रतिनिधी:- वर्धा जिल्ह्यात मागील 15 दिवसांपासून सातत्याने रुग्ण संख्येत  वाढ होत आहे. याचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य यंत्रणा, कोविड रुग्णालय आणि जिल्हा प्रशासनाच्या तयारी संदर्भात जिल्हाधिकारी विवेक भीमनवार ‘फेसबुक लाईव्ह’ च्या  माध्यमातून संवाद साधणार आहेत. उद्या 8 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता नागरिक त्यांच्या मनातील प्रश्न थेट विचारू शकतात.      वर्धा जिल्ह्यात 15 ऑगस्टपर्यंत रुग्णसंख्या कमी होती. मात्र 15 ऑगस्टला एकाच …

Read More »

गृहमंत्र्यांनाही धमकीचा फोन

नागपूर(७ सप्टेंबर): मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बंगल्यावर आलेल्या धमकीच्या फोनने सुरक्षा यंत्रणेत खळबळ उडाली असतानाच गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील निवासस्थानीही धमकीचा फोन आल्याने नागपूर पोलिसांची झोप उडाली आहे. या धमकीच्या फोननंतर गृहमंत्र्यांच्या सिव्हिल लाइन्समधील जीपीओ चौकातील निवासस्थानावरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. पोलिसांची गस्तही वाढविण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवास्थानावरील …

Read More »

चंद्रपूर व बल्लारपूरात ४ दिवसाचा जनता कर्फ्यु : जीवनावश्यक वस्तू व शासकीय कार्यालये वगळता सर्व आस्थापने बंद : प्रशासनाचे आवाहन

चंद्रपूर(७ सप्टेंबर २०२०) : कोरोनाच्या वाढत्या संक्रमनाच्या पार्श्वभूमीवर व सतत वाढणाऱ्या रुग्ण संख्येमुळे जिल्हाप्रशासन व आरोग्य यंत्रणा विचारात पडली असून मागील काही दिवसांपूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी चंद्रपूर सह जिल्ह्यात लॉकडाउन राबविण्याचा संकल्प केला होता मात्र अनलॉक च्या प्रक्रियेमुळे तसेच केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार केंद्र सरकारच्या परवानगी शिवाय लॉकडाउन करता येत नाही तरी मात्र सातत्याने वाढणाऱ्या दररोजच्या १५० च्या रुग्णसंख्येचा विचार …

Read More »