[pdfjs-viewer url=”https%3A%2F%2Fvishwbharat.com%2Fwp-content%2Fuploads%2F2020%2F09%2FCHANDRADHUN_19_SEPT.20.pdf” viewer_width=100% viewer_height=800px fullscreen=true download=true print=true]
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वाढदिवसा निमित्य तहसील कार्यालयात सॅनिटायझर मशिनचे लोकार्पण
🔹माजी अर्थ,नियोजन,वन तथा पालक मंत्री आ श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा पुढाकार कोरपना(दि.18सप्टेंबर):-भारताचे लाडके पंतप्रधान मा.नरेंद्रभाई मोदिजीं यांच्या वाढदिवसा निमित्य कोरपना तालुक्यातील कोरोनाच्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रतिबंधित उपाय म्हणून तहसील कार्यालयात सैंनिटायझेर मशीनची गरज लक्षात घेता श्री नारायण हिवरकर भाजपा अध्यक्ष ता कोरपणा व भाजपचे शहर अध्यक्ष सतिश उपलेंचवार यांनी नवनिर्वाचित चंद्रपूर जिल्हाध्यक्ष मा.देवराव भाऊ भोंगळे यांना मागणी केली. …
Read More »वर्धेचे पोलीस अधिक्षक बसवराज तेली यांचे जागेवर नवे पोलीस अधिक्षक प्रशांत होळकर यांची वर्धेत बदली
वर्धा : राज्याच्या गृह विभागाने २२ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे काल सांयकाळी १७ सप्टेंबर रोजी आदेश पारीत केले . वर्धेचे पोलीस अधिक्षक बसवराज तेली यांचे जागेवर प्रशांत होळकर यांची बदली करण्यात आली आहे . प्रशात होळकर सध्या अमरावती येथे पोलीस उपायुक्त ( मुख्यालय ) पदावर कार्यरत आहे.यापुर्वी मुंबई मध्ये राज्य गुप्तवार्ता विभागात उपायुक्त पदावरुन त्यांची बदली अमरावती येथे झाली होती , …
Read More »महाराष्ट्राची लालपरी आज दि.18 पासून पूर्ण क्षमतेने धावणार : मात्र कोरोनासंदर्भातील नियम बंधनकारक राहतील
वर्धा प्रतिनिधी :- मिळालेल्या वृत्तानुसार कोरोनामुळे संकटात सापडलेली महाराष्ट्राची लालपरी अर्थात एसटी बस उद्यापासून पूर्ण आसन क्षमतेने धावणार आहे उद्यापासून म्हणजे 18 सप्टेंबर पासून राज्यभरात पूर्ण आसन क्षमतेने प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ ला राज्य शासनाकडून मिळाली असून मात्र प्रवाशाना कोविड नियम पाळून प्रवास करावा लागेल प्रत्येक प्रवाशाना प्रवासादरम्यान मॉस्क व सॅनिटाईजरचा वापर करणे बंधनकारक असणार आहे …
Read More »देवळी येथे पंतप्रधान मा. श्री. नरेन्द्रजी मोदी यांचा 70 वा वाढदिवस हा ‘‘सेवा सप्ताह’’ अंतर्गत विविध उपक्रम घेऊन साजरा
देवळी मिरन्नाथ मंदिर परिसरात मध्ये स्वच्छता मोहीम, मास्क वाटप, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाची प्रतिज्ञा घेण्यात आली वर्धा प्रतिनिधी : देवळी: भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. जे. पी. नड्डा यांनी आदरणीय लोकप्रीय पंतप्रधान मा. श्री. नरेन्द्रजी मोदी यांचा 70 वा वाढदिवस हा 14 ते 20 सप्टेंबर 2020 पंर्यत ‘‘सेवा सप्ताह’’ साजरा करण्याच्या सुचना केल्या यामध्ये वंचितांना मदत, गरीबांना फळाचे वाटप, प्लाझमा दान, …
Read More »17 सप्टेंबर 2020
[pdfjs-viewer url=”https%3A%2F%2Fvishwbharat.com%2Fwp-content%2Fuploads%2F2020%2F09%2FCHANDRADHUN_17_SEPT.20.pdf” viewer_width=100% viewer_height=800px fullscreen=true download=true print=true]
Read More »वर्धा :- वाबगांवात माझे कुटुंब .माझी जबाबदारी कार्यक्रमाला सहकार्य करा – सरपंच निकीता शेळके
वर्धा प्रतिनिधी :- महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेले *माझे कुटुंब -माझी जबाबदारी* या महत्त्वाचे कार्यक्रमला गावातील नागरीकानी सहकार्य करावे असे आवाहन ग्रामपंचायत वाबगांव सरपंच निकीता शेळके यांनी केले . प्राथमिक आरोग्य केंद्र गौळ अंतर्गत *माझे कुटुंब माझी जबाबदारी* या कार्यक्रमाची पुर्व तयारी वाबगाँव येथील १५ सप्टेंबर रोजी सभेत उदघाटन करताना बोलत होत्या . तर सभेचे अध्यक्षतेस्थानी माजी सरपंच शुभागी गायकवाड होत्या …
Read More »कारंजा पंचायत समितीचे वादग्रस्त गटविकास अधिकारी उमेश नंदागावळी यांची बदली
वर्धा प्रतिनिधी :- कारंजा पंचायत समितीचे वादग्रस्त गटविकास अधिकारी उमेश नंदागावळी यांची बदली गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली येथे करण्यात आली असून ग्रामविकास विभागाने नांदगावळीसह राज्यातील पंचायत समितीत कार्यरत असलेल्या 46 गट विकास विकास अधिकारी यांची बदली करण्यात आली आहे.कारंजा घाडगे येथील गटविकास अधिकारी यांना तातडीने कार्यमुक्त करण्याचे सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आली असल्याचे माहिती मिळाली आहे.
Read More »September 15, 2020
[pdfjs-viewer url=”https%3A%2F%2Fvishwbharat.com%2Fwp-content%2Fuploads%2F2020%2F09%2FCHANDRADHUN-15-SEPT.20-1.pdf” viewer_width=100% viewer_height=800px fullscreen=true download=true print=true]
Read More »वर्धा : कोरोना ब्रेकिंग : वर्धेत 4 दिवस जनता कर्फ्यू ,प्रशासन लागले तयारीला
प्राप्त झालेल्या माहितीनुसार वर्धा येथे चार दिवसाकरिता जनता कर्फ्यु लावण्यासंदर्भात उपविभागीय अधिकारी श्री सुरेश बगळे यांनी आज दि.13/9/20 रोजी रात्री उशिरा नगर परिषद अधिकारी पदाधिकारी व व्यापारी यांची संयुक्त बैठक घेण्यात आली.वर्धेत दररोज वाढत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असलेला मृत्यूदरची संख्या पाहता वर्धा येथे 4 दिवस जनता कर्फ्यु लावण्याचा विचार प्रशासनाने केला आहे.तत्पूर्वी जिल्हा प्रशासन येथील नगर परिषद अधिकारी,पदाधिकारी,तसेच …
Read More »
विश्वभारत News Website