Breaking News

Breaking News

महात्मा गांधीजीच्या विचाराने खेडयांकडे वाटचाल करणे काळाची गरज, खासदार रामदास तडस

वर्धा :- हिंगणघाट: मानवसेवा हीच ईश्वरसेवा असल्याची महात्मा गांधी यांची शिकवण होती. गावाकडे चला असा संदेश दिला होता. गांधींचे हे विचार आजही सुसंगत ठरतात. ग्रामराज्याशिवाय रामराज्याची संकल्पना साकार होणार नाही. त्यासाठी आपल्या नियोजनाची दिशा ग्रामीण भागाकडे केंद्रित करणे गरजेचे आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनाचा निधी ग्रामपंचायतींना दिला जातो. वित्त आयोगाद्वारे ग्रामपंचायतीस लोकसंख्या व क्षेत्रफळाच्या आधारावर मोठा निधी …

Read More »

हाथरस घटनेतील नराधमांना फाशीची शिक्षा द्या वर्धेतील विविध पुरोगामी सामाजिक संघटनेची महामहिम राष्ट्रपती यांना निवेदनातुन मागणी

वर्धा प्रतिनिधी :- उत्तर प्रदेशातील हाथरस येथील १९ वर्षीय तरुणीवर सामुहिक बलात्कार करुन तीची जिभ कापण्यात आली . माणेचे हाड मोडण्यात आले . तेव्हा पासुन ती तरुणी मुत्यु शय्येवर होती . हा मंगळवार दिनांक २९  रोजी दिल्ली च्या सफरदजंग रुग्णालयात या तरुणीचा मुत्यु झाला . मुत्युनंतरही तीच्या वर अत्याचार होतच राहीले आणि उत्तर प्रदेश च्या योगी सरकारने या मुलीच्या कुंटुबीयांना …

Read More »

आमदार दादाराव केचे यांचे मंडप डेकोरेटर, साऊंड व बिछायतदारांच्या मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- आर्वी विधानसभा क्षेत्राचे आमदार दादाराव केचे यांच्याकडे आर्वी मंडप डेकोरेटर, साऊंड व बिछायत असोसिएशनचे पदाधिकाऱ्यांनी कोरोना महामारीमुळे सामाजिक, वैवाहिक, धार्मिक व राजकीय कार्यक्रमांना शासनाने स्थगिती दिल्याने गेल्या सहा महिन्यांपासून टेन्ट, मंडप, कॅटरिंग, बँक्वेट हॉल, डी. जे. साऊंड, लाईट, डेकोरेशन, इव्हेंट व्यवस्थापक इत्यादी सेवा देणारे लाखो लोक प्रभावित होऊन आर्थिक अडचणीत आल्याने मानसिक तणावाखाली असल्याबाबतचे गाऱ्हाणे मांडले. …

Read More »

मुख्यमंत्र्याचे हस्ते होणार सेवाग्राम विकास आराखडयातील कामाचे ई लोकार्पण

2 ऑक्टोंबरला सकाळी 7 वाजता  पदयात्रेचे आयोजन महात्मा गांधी यांची 151 जयंती सप्ताह         वर्धा : जिल्हा प्रतिनिधी : राष्ट्रपिता  महात्मा गांधी यांच्या 151 वी जयंतीच्या निमित्ताने सेवाग्राम विकास आराखडा अंतर्गत  झालेल्या कामाचे  मुख्यमंत्री उध्दव ठाकरे  यांचे शुभ हस्ते आणि उपमुख्यमंत्री  अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ई-लाकार्पण होणार आहे.        यावेळी  राज्याचे पशुसंवर्धन , दुग्धव्यवसाय  विकास मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री सुनिल केदार   अपर मुख्यसचिव  नियोजन  देबाशिष चक्रवर्ती,  विभागीय  आयुक्त  डॉ. संजीव कुमार, जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता …

Read More »