कोणाला कोणतं खातं? देवेंद्र फडणवीस – गृह अजित पवार – अर्थ एकनाथ शिंदे – नगर विकास, गृह निर्माण चंद्रशेखर बावनकुळे – महसूल हसन मुश्रीफ – वैद्यकिय शिक्षण चंद्रकांत पाटील – उच्च तंत्र शिक्षण गणेश नाईक – वन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील – जलसंपदा पंकजा मुंडे – पर्यावरण उदय सामंत – …
Read More »छगन भुजबळ मंत्री असताना निव्वळ पैसे कमवायचा, पुन्हा नव्याने चौकशी करा : मोहन कारेमोरे यांची मागणी
महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीचे (अजित पवार) आणि महाराष्ट्रातील ओबीसींचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना वगळल्याने समर्थकांना धक्का बसला. मराठा आरक्षणावरून घेतलेली आक्रमक भूमिका, पक्षाची झालेली अडचण, मुलास विधान परिषदेत पाठवले असताना पुतणे समीर भुजबळ यांची नांदगावमध्ये बंडखोरी, चौकशीत अडकलेली प्रकरणे आदींचा संबंध भुजबळांना मंत्रिपदापासून दूर ठेवल्याशी जोडला जात आहे. भुजबळ यांना अडचणीत आणणारे सामाजिक कार्यकर्ते आणि अखिल भारत हिंदू महासभेचे …
Read More »CM देवेंद्र फडणवीस खुद कर रहे कॉल : जानें मंत्रिमंडल की लिस्ट में नाम
CM देवेंद्र फडणवीस खुद कर रहे कॉल : जानें मंत्रिमंडल की लिस्ट में नाम टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट मुंबई : महायुति सरकार का पहला मंत्रिमंडल विस्तार सरकार की चाय पार्टी से पहले नागपुर में होने जा रहा है। रविवार की शाम 4 बजे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन महायुति के विधायकों को मंत्रिपद की शपथ दिलाएंगे। देवेंद्र फडणवीस दोपहर …
Read More »लवकरच नरेंद्र मोदी-शरद पवार यांची भेट : घडामोडीना वेग
दिल्ली येथे सात दशकांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची नुकतीच निवड करण्यात आली. आता संमेलनाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदी यांना निमंत्रित करण्याचा विचार आयोजकांकडून सुरू आहे. ३ ऑक्टोबर रोजी केंद्र सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांना संमेलनाच्या उद्घाटनासाठी बोलवावे, शरद पवार स्वागताध्यक्ष असतील तर संमेलनाच्या मंचावर ‘राजकीय संतुलन’ …
Read More »नागपुरात पुन्हा विधानसभा निवडणूक : काँग्रेस उमेदवाराने भरले लाखों पैसे
नागपुरात झालेल्या विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या दिवशी सायंकाळी ५ ते रात्री ११.३० वाजेदरम्यान वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीवरून महाविकास आघाडी आणि इतर विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला आहे. या वाढलेल्या मतदानावरून तसेच अनेक मतदारसंघात अनेक उमेदवारांना समान मते तर कुठे ईव्हीएम अधिक मते आणि प्रत्यक्ष मतदान कमी अशी आकडेवारी समोर आल्याने निवडणूक प्रक्रियेवर संशय निर्माण झाला आहे. तर काँग्रेसने तर निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदवली …
Read More »अंत्यसंस्कारावेळी मधमाशांचा हल्ला : ५० नागरिक जखमी आणि पळापळ
अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या ग्रामस्थांवर मधमाशांनी चढवलेल्या हल्ल्यात ३० ते ५० जण जखमी झाले आहेत. ही घटना अमरावती जिल्ह्यातील टाकरखेडा शंभू या गावात शनिवारी दुपारी घडली. मधमाशांच्या हल्ल्यानंतर नागरिकांची चांगलीच पळापळ झाली होती. टाकरखेडा शंभू या गावातील मोहन लक्ष्मण टवलारे (५५) यांचे शनिवारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यामुळे दुपारी त्यांच्या अत्यंसंस्काराला गावातील तसेच बाहेरगावातील नागरीक हजर झाले होते. गावातील अंबराई येथील स्मशानभूमीत …
Read More »महाराष्ट्रासाठी एक्झिट पोलचा अंदाज?
महाराष्ट्रासाठी पोल डायरीचा एक्झिट पोलचा अंदाज काय सांगतो आहे? महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक संपली आहे. आता पोल डायरीने जो अंदाज वर्तवला आहे त्यानुसार महाराष्ट्रात महायुतीचं सरकार येईल. १२२ ते १८६ जागा महायुती जिंकेल असा विश्वास पोल डायरीने वर्तवला आहे. महाविकास आघाडीला १२१ जागा मिळतील असा त्यांचा अंदाज आहे. महायुतीला १४५ ते १५५ जागा काय सांगतोय न्यूज एक्सचा पोल? महायुतीला १४५ ते …
Read More »नागपुरात ईव्हीएम बंद : मतदारांची दमछाक
मध्य नागपुरातील नाईक तलाव परिसरात दोन मतदान केंद्रात काही ईव्हीएम यंत्रांमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे रांगेत लागल्यावरही मतदान होत नसल्याने बरेच मतदान आल्या पावली परतले. मध्य नागपूर मतदान केंद्रातील नाईक तलावाजवळील संत कबीर प्राथमिक शाळा केंद्रातील खोली क्रमांक २, ३, ४ येथील ईव्हीएम बंद असल्याची मतदारांची तक्रार आहे. तर या परिसरातील महात्मा फुले शाळेतीलही एक ईव्हीएम बंद होती. यंत्रात …
Read More »अनिल देशमुख यांच्यावर कोणी केला हल्ला? मोठा दावा
विधानसभेचा प्रचार थंडावल्यानंतर काल नागपूरमध्ये राज्याच्ये माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते अनिल देशमुख यांच्या वाहनावर अज्ञात लोकांनी हल्ला केला. या हल्ल्यात देशमुख यांच्या डोक्याला दुखापत झाली. या हल्ल्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. विरोधकांनी यासाठी सरकारला जबाबदार धरले आहे. या हल्ल्यानंतर नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी माहिती देताना सांगितले की, सोमवारी रात्री ८ …
Read More »नागपुरात वाढतेय थंडी : राजकीय पारा चढला
राज्यातील विदर्भ वगळता इतर भागात आजदेखील अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्याच्या अधिकांश भागात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे या भागात जाणवू लागलेली थंडी नाहीशी झाली आहे. दरम्यान, रविवारपासून राज्यात पुन्हा एकदा थंडी जाणवू लागेल, असा अंदाज हवामान अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. विदर्भात मात्र गेल्या तीन दिवसांपासून गुलाबी थंडी नाहीशी होऊन हुडहुडी भरवणारी थंडी आधीच जाणवू लागली …
Read More »