दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या अधिकारांवर गदा आणणाऱ्या नव्या विधेयकावरून शिवसेनेनं मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. मुंबई:राष्ट्रीय राजधानी क्षेत्र सुधारणा विधेयकामुळं दिल्लीच्या नायब राज्यपालांना मुख्यमंत्र्यांसारखे अधिकार मिळणार आहेत. ‘सामना‘च्या अग्रलेखातून शिवसेनेनं केंद्राच्या या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. ‘राज्यपाल म्हणजेच सरकार अशी दुरुस्ती नव्या विधेयकात करून केंद्राने दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यावर सूड घेतला आहे. लोकशाही आणि स्वातंत्र्याचा गळा घोटायचा हे मोदी सरकारनं …
Read More »देशात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण महाराष्ट्रात
देशात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या १० जिल्ह्यांपैकी नऊ महाराष्ट्रात नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने चिंता वाढली असताना यामध्ये दोन राज्यांमधील परिस्थिती जास्त चिंताजनक आहे. यामध्ये महाराष्ट्राच पहिल्य क्रमांकावर असून देशात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या १० जिल्ह्यांपैकी नऊ जिल्हे महाराष्ट्रात आहेत. आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांची पत्रकार परिषद …
Read More »पाच अट्टल आरोपींना अटक,सोन्या-चांदीचे दागिने, दुचाकींसह 2 लाखांचा मुद्देमाल जप्त,रामनगर पोलिसांची कारवाई
पाच अट्टल आरोपींना अटक – सोन्या-चांदीचे दागिने, दुचाकींसह 2 लाखांचा मुद्देमाल जप्त – रामनगर पोलिसांची कारवाई चंद्रपूर- दुर्गापूर व रामनगर पोलिस ठाणे हद्दीतील घरफोडी करणार्या पाच अट्टल आरोपींना रामनगर ठाण्यातील गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. सोन्या-चांदीच्या दागिने, तीन मोटारसायकल असा एकूण 2 लाख 1 हजाराचा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त करण्यात आला. ही कारवाई बुधवार, 24 मार्च रोजी केली गेली.रूप उर्फ अबिर …
Read More »चिमुकल्यांंनी दिला पाणी वाचवण्याचा संदेश,पंजरा बोथली येथे जागतिक पाणी दिवस कार्यक्रम साजरा
वर्धा : एसबीआय ग्रामसेवा प्रकल्प दिलासा संस्था घाटंजी यांच्या संयुक्त विधमाणे आर्वी तालुक्यातील पांजरा व बोथली या गावामध्ये जागतिक पाणी दिवस कार्यक्रम साजरा करण्यात आला .यामध्ये प्रथम पांजरा येथे लहान मुलांनी गावामध्ये रॅली काढून पाणी वाचवण्याबाबत जनजागृती केली, यामध्ये पाणी बचतीबाबत नारे देण्यात आले. नन्तर मुलांना पाणी बचतीबाबत महत्व पटवून देण्यात आले. नन्तर बोथली या गावांमध्ये कार्यक्रम घेण्यात आला …
Read More »खासगी रुग्णालयात आजाराच्या अनुषंगाने उपचाराचा खर्च घ्या : खासदार बाळू धानोरकर ,खासदारांनी दिल्या लोकसभेत राष्ट्रीय आयोग बिल २०२० वर लोकाभिमुख सूचना
खासगी रुग्णालयात आजाराच्या अनुषंगाने उपचाराचा खर्च घ्या : खासदार बाळू धानोरकर खासदारांनी दिल्या लोकसभेत राष्ट्रीय आयोग बिल २०२० वर लोकाभिमुख सूचना चंद्रपूर : नागरिक आणि रुग्ण हे महत्वाचे नाते आहे. भारतातील शेवटच्या वर्गाला आरोग्य व्यवस्था माफक दरात मिळावी, इतर देशाच्या तुलनेत भारताच्या हेल्थ बजेट वाढवावा, भारतात १३४२ रुग्णाच्या मागे एक डॉक्टर आहेत, त्यामुळे ती संख्या वाढवावी, त्यासोबतच खासगी रुग्णालयात रोगाच्या उपचारावर …
Read More »शेतकऱ्यांनो, बोगस कापूस बियाणे खरेदी करू नका- वाल्मीक प्रकाश – जयंत धात्रक
[आलेख रट्टे]वरोरा :- तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांद्वारे खरीप हंगामामध्ये कापूस पिकाला प्रथम पसंती दिली जाते. पुढील खरीप हंगामाच्या नियोजनासाठी शेतकरी तयारीला लागला आहे. अशावेळेस संधीचा लाभ घेण्यासाठी बोगस कंपन्या अनाधिकृत एजंट/ व्यक्तीद्वारे बोगस बियाणांचा पुरवठा करतात. त्यामुळे बिजी -३, आर.आर.बी.टी. , एच.टी.बी.टी. या नावाने अनोळखी व्यक्तींकडून शेतकऱ्यांना कापूस बियाण्याची विक्री …
Read More »गडचांदूरकरांच्या मानगुटीवर डस्टचा भुत,माणिकगड सिमेंट कंपनी विरोधात निषेध मोर्चा
गडचांदूरकरांच्या मानगुटीवर डस्टचा भुत. माणिकगड सिमेंट कंपनी विरोधात निषेध मोर्चा कोरपना ता.प्र.:- चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टप्प्यात असलेल्या कोरपना तालुक्यातील गडचांदूर शहरातील आंतरराष्ट्रीय दर्जाची “माणिकगड सिमेंट कंपनी” वेगवेगळ्या कारणाणे सतत चर्चेत असते.ही कंपनी ज्या शहरात उभी करून कोट्यावधी रूपये कमावत आहे.नेमकी त्याच शहरातील नागरिकांच्या ही कंपनी जीवावर उठल्याचे सुर उमटत आहे.इतर बाबींकडे दुर्लक्षित केले तरी मुख्यतः …
Read More »ग्रामीण उत्पानाच्या ऑनलाईन मार्केटिंगवर भर द्या-अनुप कुमार
ग्रामीण उत्पानाच्या ऑनलाईन मार्केटिंगवर भर द्या कृषी व पदुम विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार Ø मत्स्य उत्पादन, किसान क्रेडिट कार्ड वाटपात प्रगतीची आवश्यकता Ø कृषी व ग्रामीण उत्पादनाचे रेडिमेट पॅकीगला बाजारात मागणी चंद्रपूर, दि. 20 मार्च : चंद्रपूर भागात उत्पादित होणारा हातसडीच्या तांदुळ तसेच ग्रामीण भागात स्थानिकांडून निर्माण केल्या जाणाऱ्या वस्तुंना राज्याच्या अनेक शहरी भागातील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी आहे. या उत्पादनांना …
Read More »CM ठाकरे यांची महत्त्वाची बैठक; वाझे प्रकरण कुणाला भोवणार?
CM ठाकरे यांची महत्त्वाची बैठक; वाझे प्रकरण कुणाला भोवणार? सचिन वाझे यांच्या अटकेने मुंबई पोलीस दलात एकच खळबळ उडाली असून हे प्रकरण आणखीही काही अधिकाऱ्यांना भोवण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली उच्चस्तरिय बैठक. गृहमंत्री, पोलीस महासंचालकांसोबत केली चर्चा. मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या बदलीची शक्यता. मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्कॉर्पिओ कारमध्ये आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी एनआयएने सचिन …
Read More »जनावर तस्करांचा पोलिस शिपायाला उडविण्याचा प्रयत्न , ट्रक पकडला, एकास अटक,60 जनावरांची सुटका
जनावर तस्करांचा पोलिस शिपायाला उडविण्याचा प्रयत्न , ट्रक पकडला, एकास अटक – कत्तलीसाठी नेणार्या 60 जनावरांची सुटका चंद्रपूर- जनावरांची तस्करी करणार्या ट्रक चालकाने जनता महाविद्यालय चौकातील वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून वाहन समोर नेले. तेव्हा तेथे कार्यरत वाहतूक पोलिसांनी ट्रकला थांबविण्याचा प्रयत्न केला. पण, चालकाने त्यांनाच उडविण्याचा प्रयत्न करीत ट्रक सुसाट वेगाने पळविला. अखेर तेथे उपस्थित काँग्रेस कार्यकर्ते आणि अन्य वाहतूक …
Read More »
विश्वभारत News Website