Breaking News

Recent Posts

पौर्णिमेपर्यंत सदैव व्हावे वृक्षारोपण : बहीण-भावाप्रमाणे पृथ्वीला गरज वृक्षांची

पौर्णिमेपर्यंत सदैव व्हावे वृक्षारोपण : बहीण-भावाप्रमाणे पृथ्वीला गरज वृक्षांची 🪔🌱ज्याप्रमाणे बहीणीला भावाची गरज आहे.त्याचप्रमाणे आज पृथ्वीमातेला आपल्या सर्वांची गरज आहे. त्यामुळे  भाऊबीजच्या निमित्ताने पृथ्वीला वाचविण्यासाठी प्रत्येकांनी वृक्षलागवडीकडे जातीने लक्ष देण्याची गरज आहे.बंधुत्व टिकून राहण्यासाठी भाऊबीज ओवाळणीचा कार्यक्रम कार्तिक पौर्णिमेपर्यंत चालतो. भारतीय संस्कृतीत संपूर्ण सणांना आगळे-वेगळे महत्व आहे.आठवीच्या सनापासुन दिवाळीची चाहूल सर्वत्र लागते आणि आठवड्याभरातच दिवाळीला प्रारंभ होतो व लक्ष्मीपूजन येते …

Read More »

कोळसा क्रशर प्लांट्स शाश्वत : जास्तीत जास्त वीज निर्मितीमध्ये योगदान

कोळसा क्रशर प्लांट्स शाश्वत : जास्तीत जास्त वीज निर्मितीमध्ये योगदान   टेकचंद्र शास्त्री ९८२२५५०२३०   मुंबई. महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व औष्णिक वीज केंद्रांवर विक्रमी वीज निर्मितीमध्ये कोळसा क्रशरचा मोठा वाटा मानला जातो. कोळसा क्रशर मोठ्या, कठीण आणि खडबडीत कोळशाचे लहान तुकडे करतो जेणेकरून ते कोळसा मिलमध्ये सहजपणे बारीक पावडरमध्ये दळता येईल. मोठा कोळसा पूर्णपणे जाळता …

Read More »

Coal Crusher Plants Contribute to Sustainable Maximum Power Generation

Coal Crusher Plants Contribute to Sustainable Maximum Power Generation Tekchandra Shastri 9822550230   Mumbai. Coal crushers have been considered a major contributor to record power generation at all thermal power stations in Maharashtra under the Maharashtra State Power Generation Company Limited. A coal crusher crushes large, hard, and coarse coal into small pieces so that it can be easily ground …

Read More »