वरील विषयाच्या अनुषंगाने आदरणीय, श्री देवेन्द्रजी फडणवीस साहेब, मुख्यमंत्री( महाराष्ट्र राज्य ) आपणास या …
Read More »पौर्णिमेपर्यंत सदैव व्हावे वृक्षारोपण : बहीण-भावाप्रमाणे पृथ्वीला गरज वृक्षांची
पौर्णिमेपर्यंत सदैव व्हावे वृक्षारोपण : बहीण-भावाप्रमाणे पृथ्वीला गरज वृक्षांची 🪔🌱ज्याप्रमाणे बहीणीला भावाची गरज आहे.त्याचप्रमाणे आज पृथ्वीमातेला आपल्या सर्वांची गरज आहे. त्यामुळे भाऊबीजच्या निमित्ताने पृथ्वीला वाचविण्यासाठी प्रत्येकांनी वृक्षलागवडीकडे जातीने लक्ष देण्याची गरज आहे.बंधुत्व टिकून राहण्यासाठी भाऊबीज ओवाळणीचा कार्यक्रम कार्तिक पौर्णिमेपर्यंत चालतो. भारतीय संस्कृतीत संपूर्ण सणांना आगळे-वेगळे महत्व आहे.आठवीच्या सनापासुन दिवाळीची चाहूल सर्वत्र लागते आणि आठवड्याभरातच दिवाळीला प्रारंभ होतो व लक्ष्मीपूजन येते …
Read More »
विश्वभारत News Website











