‘विश्व भारत’चे मुख्य संपादक आणि अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे अमेरिकेच्या दौऱ्यासाठी …
Read More »दीडशे शेतकऱ्यांना विकायची शेती
गावात रस्त्याची वानवा, दिवसाकाठी एखादी एसटीची फेरी, मोबाइल नेटवर्क तर दुर्लभच, रोजगारासाठी मुंबई-पुण्यात स्थायिक झालेले चाकरमानी आणि गावात मनुष्यबळ नसल्यामुळे ओस पडलेली शेती, रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील ओझरे गाव याच दुष्टचक्रात सापडले आहे. या चक्रातून बाहेर पडण्यासाठी गावतल्या शे-दीडशे शेतकऱ्यांनी आपल्या मालकीच्या एकूण साडेचार हजार एकर क्षेत्रफळाच्या जमिनी चक्क एकत्रितपणे विक्रीला काढल्या आहेत. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प, बारसू-नाणार तेल …
Read More »