वरील विषयाच्या अनुषंगाने आदरणीय, श्री देवेन्द्रजी फडणवीस साहेब, मुख्यमंत्री( महाराष्ट्र राज्य ) आपणास या …
Read More »सेवानिवृत्त सनदी अधिकाऱ्यांचे सरन्यायाधीशांना पत्र
वने आणि वन्यजीवांच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाला तांत्रिक सल्ला देण्यासाठी केंद्रीय अधिकारप्राप्त समितीची स्थापना करण्यात आली. मात्र, या समितीच्या कारभारावरच भारतीय नागरी सेवेतील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या समूहाने प्रश्नचिन्ह उभे केले आहे. यासंदर्भात त्यांनी थेट भारताचे सरन्यायाधिश भूषण गवई यांना खुले पत्र लिहिले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पर्यावरण आणि वनमंत्रालयाने २००२ मध्ये एक केंद्रीय अधिकारप्राप्त समिती स्थापन केली. त्यावेळी समितीत केंद्रीय पर्यावरण, वने …
Read More »
विश्वभारत News Website











