‘विश्व भारत’चे मुख्य संपादक आणि अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे अमेरिकेच्या दौऱ्यासाठी …
Read More »फळपीक विमा योजनेत बोगस अर्ज : काय आहे प्रकरण?
लागवड न करताच सुमारे साडेदहा हजार शेतकऱ्यांनी फळपिक विम्यासाठी अर्ज केल्यामुळे कृषी विभागाची झोप उडाली आहे. मराठवाड्यातील जालना आणि छत्रपती संभाजीनगरमधून सर्वांधिक बोगस अर्ज आल्यामुळे योजनेच्या मूळ हेतूवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले. मृग बहारातील फळपिकांना विमा संरक्षण मिळण्यासाठी कृषी विभागाकडून फळपिक विमा योजना राबविली जाते. यंदा फळपिक विम्यासाठी सोलापूर आणि नगर जिल्हे वगळता राज्यातील अन्य जिल्ह्यांतून सुमारे ७३ हजार ७८७ …
Read More »