‘विश्व भारत’चे मुख्य संपादक आणि अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे अमेरिकेच्या दौऱ्यासाठी …
Read More »काँग्रेसच्या पराभवासाठी ‘दोन’ नेते जबाबदार : कार्यकर्ते अस्वस्थ
काँग्रेसची महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत चांगलीच पिछेहाट झाली आहे. कोणत्या नेत्यांमुळं काँग्रेसवर नामुष्की ओढवली आहे, याची चर्चा आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विजय वड्डेटीवार यासाठी जबाबदार असल्याची चर्चा काँग्रेस कार्यकर्त्यामध्ये दिसून येत आहे. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने गेल्या सहा महिन्यांपासून राजकीय वर्तुळात वातावरण तापल्याचं पाहायला मिळालं होतं. महाविकास आघाडी व महायुती यांच्यात थेट झालेल्या लढतीमध्ये कोण जिंकून येणार? कुणाची पीछेहाट …
Read More »