Breaking News

विश्व भारत

मकरसंक्रातीनंतर राज्यात थंडी का वाढली?

उत्तर भारतातील थंडीच्या लाटेचा आणि दाट धुक्याचा परिणाम राज्यातील तापमानावर झाला आहे. उत्तर महाराष्ट्रात किमान तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली गेले आहे. पुढील चार दिवस उत्तर महाराष्ट्रासह राज्याच्या अन्य भागांतही थंडीत वाढ होण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिमालयीन भागांत पश्चिमेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रवाह कायम आहे. त्यामुळे दिल्लीसह उत्तर भारतात थंडीची लाट …

Read More »

नागपूरवरून जाणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या होणार रद्द : प्रवास करण्याआधी वाचा

रेल्वे रुळ आणि सिग्नलिंगचे काम करण्यात येणार असल्याने पुढच्या काळात (१५ जानेवारीनंतर आणि फेब्रुवारी ) काही दिवस अनेक गाड्या रद्द करण्यात येणार तर काही गाड्यांना विलंब होणार आहे. उत्तर मध्य रेल्वेच्या आग्रा विभागातील मथुरा जंक्शन येथे इंटरलॉकिंगचे काम करण्यात येणार आहे. या कामामुळे नागपूरमार्गे धावणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. नागपूरमार्गे धावणाऱ्या व रद्द होणा-या गाड्यांमध्ये १२१७१ एलटीटी- हावडा …

Read More »

(भाग:211) हरि अनंत हरि कथा अनंता:अर्थात प्रभु श्रीराम की कथा भवसागर को पार करने वाली

(भाग:211) हरि अनंत हरि कथा अनंता:अर्थात प्रभु श्रीराम की कथा भवसागर को पार करने वाली है। टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट रामचंद्र के चरित सुहाए, कलप कोटि लगि जाहि न गाए.। ऐसे कई भावपूर्ण भजनों से गुरूवार को गूंज रहा था हेरहंज प्रखंड। अवसर था श्रीहनुमंत प्राण प्रतिष्ठा व श्रीलक्ष्मीनारायण महायज्ञ के तीसरे दिन गुरूवार को यज्ञशाला में पूजन का। …

Read More »

नागपूर जिल्ह्यात महसूल कर्मचाऱ्यांनी का केले लेखणी बंद आंदोलन सुरु? वाचा

नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयातील तृतीय श्रेणी कर्मचारी सध्या लेखणीबंद आंदोलन करीत आहे. कळमेश्वर तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करणाऱ्या स्थानिक नागरिकांवर कारवाई करा ही त्यांची मागणी आहे. मंगळवारी त्यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस होता. कळमेश्वरतहसील कार्यालयात प्रितम शेंडे महसूल सहायक पदावर कार्यरत आहेत. ते कार्यालयात काम करीत असताना त्यांना स्थानिक दोन नागरिकांनी त्रयस्तांच्या कामाबाबत विचारणा केली आणि “ कामकाज जमत नसेल तर राजीनामा …

Read More »

राम मंदिरामुळे कुणाचा उद्धार? देशात १ लाख कोटींचा व्यवसाय होणार

अयोध्येत २२ जानेवारीला राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. संपूर्ण देशात उत्सवाचे वातावरण आहे. याबाबत देशातील व्यावसायिकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. या सणावर देशात १ लाख कोटी रुपयांचा व्यवसाय होण्याचा अंदाज कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने व्यक्त केला आहे. यापूर्वी हा अंदाज ५० हजार कोटी रुपये होता. मात्र दिल्लीसह देशभरातील लोकांमध्ये ज्या प्रकारे राम मंदिराबाबत प्रचंड उत्साह …

Read More »

भूकंपाने नागरिक हादरले : कोणता तालुका? वाचा

मकर संक्रांती सणादिवशी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. आज (दि.१५) सायंकाळी ५ वाजून २३ मिनिटाच्या सुमारास धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यात धक्का जाणवला. दिल्ली येथील भूकंप मापन केंद्रात २. ३ रिस्टर स्केलचा भूकंप झाल्याची नोंद झाली आहे. लोहारा तालुका हा भूकंपग्रस्त तालुका असून भुकंप प्रवण क्षेत्रात येतो. १९९३ साली झालेल्या महाप्रलंयकरी भूकंपाच्या कटू आठवणी अजून नागरिक विसरलेले नाहीत. अधूनमधून तालुक्याला भुकंपाचे धक्के …

Read More »

2 करोड भक्तों के हर हर महादेव और जय जय श्रीराम के नारों से गुंज उठा गंगासागर दीप

2 करोड भक्तों के हर हर महादेव और जय जय श्रीराम के नारों से गुंज उठा गंगासागर दीप टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट कोलकाता। माघ मकर संक्रांति पर्व पर देे के कोने कोने से तथा विदेशों से भी गंगासागर स्नान करने वाले श्रद्धालुओं का हुकुम उमड पडा। भागीरथ गंगातट भूतनाथ बाबूघाट-आउटराम घाट,कागदीप घाट तथा 24 परगना गंगासागर दीप हर हर …

Read More »

नागपुरात नायलॉन मांजाची धास्ती! उपाययोजना कशा कराल?

नागपूर शहरात सोमवारी सकाळपासूनच ‘ओ काट…’ चा सूर उमटत होता. बंदी आणि जीवघेणा नायलॉन मांजाचा सर्रास वापर सुरु आहे. त्यामुळे रस्त्यावरून वाहन चालविणाऱ्यांमध्ये दिवसभर नायलॉन मांजाची धास्ती होती. वाहतूक पोलिसांनी मात्र सतर्कता दाखवत रस्तोरस्ती फिरून झाडावर-खांबावर अडकलेला नायलॉन मांजा काढला. मकरसंक्रांतीनिमित्त शहरातील प्रत्येक घराच्या छतावर लहानांसह मोठ्यांचीही पतंग उडविण्यासाठी गर्दी होती. सकाळपासूनच आकाश रंगबेरंगी दिसत होते. अनेक जण पतंगबाजीचा आनंद …

Read More »

(भाग:210) धरती की पोषण शक्ति अनंत है, धरती की मिट्टी में जीव जन्तू जलवायू वृक्ष और वनौषधि विधमान है

भाग:210) धरती की पोषण शक्ति अनंत है, धरती की मिट्टी में जीव जन्तू जलवायू वृक्ष और वनौषधि विधमान है टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट पृथ्वी में प्राण पोषक तत्व मौजूद है इससे प्राणीजगत को अन्न औषधीय जल वायू मिलती है, जो हमारे शरीर को बनाता है। प्रकृति के साथ जो गंध और ध्वनि है, वह सदैव हमें करुणा और सेवा …

Read More »

पोलीस अधिकाऱ्याची तक्रारदारास मारहाण?

न्याय प्रविष्ट एका कौटुंबिक प्रकरणातील तक्रारदार जितेंद्र आग्रोया यांना तुमसर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात बोलावून उपविभागीय पोलीस अधिकारी रश्मिता राव यांनी शिवीगाळ करीत बेदम मारहाण केल्याचा आरोप आग्रोया यांनी पत्रकार परिषदेतून केला आहे. १० जानेवारी रोजी हा प्रकार घडल्याचे सांगत या महिला पोलीस अधिकाऱ्याने त्यांच्या बँक खात्यातून बळजबरी पैसे काढल्याचा गंभीर आरोपही जितेंद्र आग्रोया यांनी यावेळी केला. संबधित उपविभागीय पोलीस …

Read More »