Breaking News

विश्व भारत

आदर्श घ्या! IAS वर्षा मीना यांनी आपल्या मुलाचं सरकारी अंगणावाडीत नाव टाकलं

जालना जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यपालन अधिकारी वर्षा मीना यांनी एक नवा आदर्श पालकांसमोर उभा केला आहे. वर्षा मीना या IAS अधिकारी आहेत. तसेच त्यांचे पतीदेखील IAS अधिकारी आहे. असं असताना वर्षा मीना यांनी आपल्या पाल्याला शिक्षणासाठी जिल्हा परिषदेच्या अंगणवाडीत प्रवेश दिला आहे. त्यामुळे जालन्यात वर्षा मीना यांचं कौतुक होत आहे. वर्षा मीना यांनी आपल्या पाल्याला जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश देत …

Read More »

IAS अधिकारी संजीव जयस्वाल श्रीलंकेला जात असताना विमानतळावर रोखले

वरिष्ठ सनदी अधिकारी व म्हाडाचे विशेष कार्यकारी अधिकारी(IAS) संजीव जयस्वाल यांना आठवडाभरापूर्वी विमानतळावर अडवण्यात आले. ते श्रीलंकेला जात होते, असे समजले. करोना केंद्र गैरव्यवहाराप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने(ईडी) जारी केलेल्या लुक आऊट सर्कुलरच्या आधारावर त्यांना विमानतळावर अडवण्यात आले. काय आहे प्रकरण? १९९६ च्या तुकडीचे सनदी अधिकारी असलेले जयस्वाल सध्या म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. यापूर्वी जयस्वाल हे मुंबई महापालिकेत अतिरिक्त …

Read More »

बंधपत्रित (बॉंडेड) ८०० परिचारिकांना सेवेत कायम करणार : आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची ग्वाही

मागील 8 वर्षांहून अधिक काळ रखडलेल्या राज्यातील बंधपत्रित – परिचारिकांना आरोग्य सेवेत कायम करण्याचा निर्णय राज्याचे आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी मंत्रालयातील बैठकीत घेतला. बंधपत्रित परिचारिकांच्या विविध मागण्यांसंदर्भात मंत्रालयात आरोग्यमंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली. याबाबत परिचारिकांच्या संघटनेने बऱ्याच वर्षांपासून आपल्या प्रलंबित मागण्यासाठी लढा दिला होता. आज त्यांच्या मागण्यावर आरोग्यमंत्र्यांनी सकारात्मक विचार करून त्यांना सेवेत कायम …

Read More »

जिल्हाधिकाऱ्यांनी मागितला सविस्तर अहवाल : आई तुळजाभवानीचे मौल्यवान दागिने गायब : जगदंबेच्या दरबारात काळाबाजार

उस्मानाबाद (धाराशिव) जिल्ह्यातील तुळजाभवानी मंदिरातील सोन्या-चांदीचे दागिने, देवीच्या पादुका, माणिक-मोती, वेगवेगळ्या राजे-महाराजांनी देवीचरणी अर्पण केलेली ७१ मौल्यवान दुर्मिळ नाणी अद्यापही गायब असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी तीन अधिकार्‍यांसह पाच जणांवर त्रिसदस्यीय समितीने ठपका ठेवला होता. मात्र त्रिसदस्यीय समितीने दोषी ठरविलेल्या पाचजणांपैकी चार जणांना क्लिनचिट देऊन केवळ एकाच व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात आली होती. सोने-चांदीच्या दागिन्यांचे मोजमाप करताना पुन्हा एकदा …

Read More »

MP पर अमित शाह की नजर!23 जुलाई को करेंगे दौरा: बढेगा कार्यकर्ताओं में उत्साह?

भोपाल : केंद्रीय गृह मंत्री अमित शाह एक बार फिर से मप्र आएंगे। गृहमंत्री का उज्जैन दौरा प्रस्तावित हो गया है। शाह की मौजूदगी में बाबा महाकाल की नगरी से बीजेपी बड़ा मेसेज दे सकते है। अमित के दौरे को लेकर प्रदेश का भाजपा संगठन तैयारियों में जुट गया है। इस दौरान राजधानी भोपाल में 22 और 23 जुलाई को …

Read More »

SC-ST युवकों का नग्न प्रदर्शन : फर्जी प्रमाणपत्र के खिलाफ छत्तीसगढ विधानसभा के सामने का मामला

    रायपुर : छत्तीसगढ़ में इन दिनों फर्जी जाति का मामला गर्माया हुआ है. बता दें छत्तीसगढ़ बनने के बाद से राज्य के विभिन्न विभागों को शिकायतें मिली थी कि गैर आरक्षित वर्ग के लोग आरक्षित वर्ग के कोटे का शासकिय नौकरियों एवं राजनीतिक क्षेत्रों में लाभ उठा रहे है. इस मामले की गंभीरता को देखते हुए राज्य सरकार …

Read More »

अजीत पवार संकट में!मंडरा रहा विधान सभा सदस्यता बर्खास्त का खतरा

अमरनाथ यात्रा 1 जुलाय 2023 सुरु हुई. परंतु कुछ यात्री हेलीकाप्टर से गुफा की और जाना पसंद करते है. हेलीकाप्टर जरिए बुकिंग ऑन लाइन की जाती है. मात्र,अधिकतर ऑनलाइन साइड खुलती ही नहीं. एजंट के जरीए से साइड खोली जाती है. यह सब मामला दर्शन करने आनेवाले के समझ के बाहर है. ऑफ़ लाइन बुकिंग अर्थात 30% बालटाल हेलीपैड से …

Read More »

(भाग-35) गीता के अनुसार भगवन नाम जप तप व्रत तथा एकान्त मे एकाग्र चित्त से ध्यान से शांति संभव?

प्रश्न – मैं गीता अध्याय 6 श्लोक 10 से 15 में वर्णित विधि अनुसार एक आसन पर बैठकर सिर आदि अंगों को सम करके ध्यान करता है, एकादशी का व्रत और जप भी रखते हैं इससे शान्ति को प्राप्त होगी उत्तर – कृप्या आप गीता अध्याय 6 श्लोक 16 को भी पढ़े जिसमें लिखा है कि हे अर्जुन यह योग …

Read More »

400 फूट दरीत कोसळली बस..नेमके काय झाले? वाचा

नाशिक : १२ जुलैला सप्तशृंगीगड घाटातील गणपती टप्प्यावरून तब्बल 400 फूट खोलदरीत बस कोसळली होती. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला होता. अनेक जण जखमी झाले होते. ही बस दरीत तशीच अडकून पडली होती, ही बस बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु होते. अखेर आज दरीत पडलेली ही बस बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले आहे. दोन ते तीन दिवसांपासून ही बस काढण्याचा …

Read More »

(भाग-34) गीता के अनुसार जो मनुष्य शुद्धचित्त एकाग्र होकर में ध्यान करता है वह रोग-शोक से मुक्त हो जाता है

श्रीमद्-भगवत गीता के अनुसार जब हम समर्पण के साथ कार्य करते हैं तब इससे हमारा मन शुद्ध हो जाता है और हमागीरी आध्यात्मिक अनुभूति गहन हो जाती है। फिर जब मन शांत हो जाता है तब साधना उत्थान का मुख्य साधन बन जाती है। ध्यान द्वारा योगी मन को वश में करने का प्रयास करते हैं क्योंकि अप्रशिक्षित मन हमारा …

Read More »