जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल शाखेतील लिपिकाने शासकीय योजनांच्या विविध हेड मधुन घोटाळा केला. यात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. घोटाळ्याचा आकडा 26 कोटींचा असून लिपीकावर कारवाई करण्यात आली आहे. पण वरिष्ठांवर कारवाईचे धाडस दाखविणार काय ? असा प्रश्न आहे. लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल विभागातील लिपिक मनोज नागनाथ फुलेबोयणे याने मागील सात वर्षात तब्बल 26 कोटी रुपयेचा अपहार केल्याची माहिती उघड झाली. …
Read More »भंडारा जिल्ह्यात 150 ग्रामस्थांवर गुन्हा दाखल : वाचा?
भंडारा जिल्ह्यातील खातखेडा या गावातील ईश्वर मोटघरे यांच्यावर हल्ला करून त्यांचा बळी घेतला. त्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी घटनास्थळी पोहचलेल्या वनाधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला करून सहायक वनसंरक्षक यशवंत नागुलवार यांच्यासह शैलेश गुप्ता, दिलीप वावरे या वन कर्मचाऱ्यांना जबर मारहाण केली. ग्रामस्थांच्या मारहाणीत गंभीर जखमी तीघांवर नागपूर येथे उपचार सुरू आहे. शासकीय कामात अडथळा निर्माण करून वनाधिकाऱ्यांना मारहाण करून अन्य वन कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करून …
Read More »नागपूर जिल्हा परिषदेचा अजब कारभार : कंत्राटदारांना दिली २८ कामे, एकही सुरू नाही
जिल्ह्याच्या विकासासाठी जनता जिल्हा परिषदेकडे आशेने बघते. पण नागपूर जिल्हा परिषद अध्यक्षांच्या आदेशाला अधिकारी केराची टोपली दाखवत असतील, तर सामान्य जनतेचे काय? असा प्रश्न आहे. तशी वेळ नागपूर जिल्हा परिषदेत आली आहे. काही कंत्राटदारांना जलजीवन मिशनची २८ कामे देण्यात आल्याचा मुद्दा गेल्या आठवड्यातील सर्वसाधारण सभेत उपस्थित करण्यात आला होता. कामे सुरू न करणाऱ्यांवर कारवाई करून त्यांचे कंत्राट रद्द करण्याचे निर्देश …
Read More »चंद्रपूर जिल्ह्यात ट्रक-बसचा अपघात : अनेक प्रवासी जखमी
चंद्रपूरातील मूल तालुक्यातील चांदापूर फाट्याजवळ बस आणि ट्रकचा अपघात झाला. आज सायंकाळी 6.30 वाजता दरम्यान ही घटना घडली. मूल वरून एम एच-40-9318 क्रमांकाची बस प्रवाशी घेऊन चामोर्शीकडे जात होती. बस चांदापूर फाट्याजवळ येताच खेडी मार्गावरून भरधाव येणाऱ्या ट्रकने बसला जोरदार धडक दिली. ट्रकची धडक असल्याने बस मधील आठ ते दहा प्रवासी किरकोळ जखमी झाले. काही प्रवाशांच्या डोक्याला मार लागला आहे.जखमी …
Read More »नागपूरमध्ये इंजेक्शन घोटाळा : खरेदी केलेले इंजेक्शन परत दुकानात
इंजेक्शन ही अत्यंत नाजूक गोष्ट आहे. एकाचं इंजेक्शन दुसऱ्याला वापरल्याने भयंकर आजार होऊ शकतात. अगदी HIV पर्यंतही पोहोचू शकतात याची कल्पना असतानाही नागपूर सारख्या ठिकाणी सर्वात मोठा इंजेक्शन घोटाळा समोर आला आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून हॉस्पीटल प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. नागपूरच्या एम्स रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार समोर आला. इथे इंजेक्शन खरेदीमध्ये मोठी हेराफेरी केली जात …
Read More »शरद पवार की नई रणनिती : पवार के कुटिल रवैया से महाविकास आघाडी के कार्यकर्ताओं संभ्रम में!
मुंबई : महाविकास अघाडी चीफ शरदचंद्र पवार के अड़ियल रवैये से कांग्रेस राका और उद्धव सेना कार्यकर्ताओं में संभ्रम की स्थिति दिखाई दे रही है।मविअ कार्यकर्ताओं का मानना है कि श्री पवार बोलते कुछ, दिखाते कुछ, घोषणा करते कुछ और अंतत: परिणाम कुछ और निकालता है? इससे मविआ कार्यकर्ताओं में संभ्रम की स्थिति निर्माण हो रही है? NCP चीफ के …
Read More »भारतवर्ष मे नक्सलवाद की समस्या के समाधान मे सरकार की क्या भूमिका है?
यूँ तो सामाजिक जीवन में हर इंसान सुकून भरी जिंदगी जीना चाहता है, लेकिन अंदाजा लगाइये कि उस व्यक्ति की जिंदगी में कितनी पीड़ा होगी जिसकी हर सुबह-शाम डर में ही गुज़रती है। इतना ही नहीं, अगर किसी व्यक्ति को बिना वजह अपनों को खोना पड़े तो, यह न केवल चिंता का विषय है बल्कि, यह बैठकर मंथन करने वाली …
Read More »जाणून घ्या…विठ्ठल देवतेचा इतिहास
आज आषाढी एकादशी. विठ्ठल नामघोषात अवघा महाराष्ट्र दुमदुमून जातो. विठ्ठल देवतेच्या आणि भक्तांच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत. परंतु, विठ्ठल देवतेचे मूळ स्वरूप कोणते आहे, याविषयी कमी चिकित्सा होते. सर्वांची प्रिय अशी विठूमाऊली असली, तरी विठ्ठल हे नामकरण कसे झाले, वैष्णव, शैव आणि बौद्ध संप्रदायाचा विठ्ठलाशी कसा संबंध आहे, विठ्ठल देवतेच्या उत्पत्ती कथा, पंढरपूरची व्युत्पत्ती हे जाणून घेणे माहितीपूर्ण ठरेल. कथा …
Read More »(भाग-15) निष्काम कर्म सिद्धांत पर जीवन को चरितार्थ करने वाला मनुष्य साक्षात देवता के तुल्य माना गया है
श्री मद्भ भगवद गीता मे भगवान श्रीकृष्ण चंद्र ने कहा है कि निष्काम कर्म सिद्धांत पर जीवन को चरितार्थ करने वाला मनुष्य साक्षात देवता के तुल्य माना गया है इसलिए हमारा अधिकार केवल कार्य या कार्रवाई करने के लिए है। न कि उसके परिणामों पर, चाहे वह अच्छा हो या बुरा। हमारे कर्म, हमारी इच्छाएँ “इच्छारहित” होनी चाहिए, हमें …
Read More »सिवनी जिले में बारिश ने कहर बरपाया : घरों में भरा पानी, सड़क में आई दरार, लोग परेशान
मध्यप्रदेश के सिवनी जिले में लगातार 2 दिनों से हो रही भारी बारिश ने कहर बरपा दिया। बैन गंगा नदी ऊफान पर है । बैन गंगा तटवर्तीय गांवों को डूबने का खतरा मंडरा रहा है। जिसके कारण कई नदी नाले उफान पर आ गए हैं। कल जहां केवलारी विकासखंड के खाट खरपड़िया ग्राम में 5 लोग टापू में फंस गए …
Read More »
विश्वभारत News Website