नागपुर : वेेकोलि मुख्यााय सेमिनारी हिल्स नागपुर के अधिनस्थ विदर्भ महाराष्ट्र और मध्यप्रदेश के छिन्दवाडा- वैतूल जिले की कोलयार्डो और वर्कशापों से आये दिन लाखों करोडों रुपए कीमत के लोहा चोरी का मामला एक बार फिर सुर्खियो में है। नागपुर जिले मे सिल्लेवाडा कोयला खदान के चनकापुर वर्कशाप से बेसकीमती कलपुर्जे और लोहा चोरी की घटनाएं प्रकाशमे आ रही है? …
Read More »मधुमेह-शुगर की बिमारी पर नियंत्रण के लिए आयुर्वेदिक प्राकृतिक घरेलू उपचार
डायबिटीज को कंट्रोल करने के लिए आप आयुर्वेदिक उपचार या कई घरेलू उपायों की मदद भी ले सकते हैं. ऐसी कई चीजें हैं जिनके इस्तेमाल से ब्लड शुगर कंट्रोल रहता है. डायबिटीज में लोगों को अपने खाने-पीने को लेकर बहुत सतर्क रहना पड़ता है. खाने में जरा सी लापरवाही से आपका शुगर लेवल बढ़ सकता है. डायबिटीज के मरीज को …
Read More »नागपुरात पावसाची दांडी : नाशिकमध्ये मुसळधार : त्र्यंबकेश्वर डोंगरावरून एकाच वेळी 22 धबधबे वाहू लागले
महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. नाशिकमध्ये शनिवार आणि रविवारी 160 मिमी पावसाची नोंद झाली. पावसामुळे त्र्यंबकेश्वरच्या अंजनेरी आणि ब्रह्मगिरी डोंगरावरून अचानक 22 हून अधिक धबधबे एकाच वेळी कोसळू लागले. हे दृश्य पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. पावसामुळे अहिल्या धरण आणि गंगासागर तलावही पाण्याने भरला आहे. मात्र शहरी भागात ड्रेनेजची योग्य व्यवस्था नसल्यामुळे अनेक …
Read More »(भाग-17) कर्मयोग का अनुकरण से ही संसार का निर्माण निर्देशन और प्रबंधन संभव है!
श्रीमद् भगवत गीता मे कर्म योग के अभ्यास से ही एकता की अद्वैत अनुभूति होती है। इसके बिना स्वयं की एकता की वेदान्तिक अनुभूति की कोई आशा नहीं है। “जनक ने कर्म से पूर्णता प्राप्त की।”-गीता, अध्याय। III, श्लोक 20. संसार के साधारण मनुष्य का हृदय स्वार्थ, ईर्ष्या, पूर्वाग्रह, घृणा और अभिमान के कारण बहुत छोटा संकुचित होता है। स्वार्थ, …
Read More »टायर फुटून बसचा अपघात नाही : RTO चा धक्कादायक अहवाल, कशाने झाला अपघात? वाचा
विदर्भ ट्रॅव्हल्स खासगी बसचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. ही बस एसी बस असल्याची माहिती मिळाली आहे. नागपूरहून ती पुण्याच्या दिशेने येत असताना अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. या अपघातात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला. या अपघातातून ड्रायव्हर वाचला आहे. त्याला पोलिसांनी अटक केली असून चौकशी सुरू आहे. या अपघातानंतर आता तपास सुरू झाला आहे. आरटीओकडून प्राथमिक अहवाल सादर …
Read More »राष्ट्राध्यक्ष द्रौपदी मुर्मु के करकमलों द्धारा 5 जुलाई को कोराडी में रामालय संंस्कृति भवन के लोकार्पण की तैयारियां शुरु
नागपुर : भारतीय विधा भवन द्धारा संचालित कोराडी श्रीक्षेत्र महालक्ष्मी जगदंबा तीर्थ स्थल परिसर मे निर्माणाधीन रामाालय संस्कृति भवन का लोकार्पण राष्ट्राध्यक्ष द्रौपदी मुर्मे के करकमलों द्धारा 5 जुलाई को होना तय है।हालकि राष्ट्राध्यक्ष द्रौपती मुर्मु का वर्धा में 6 जुलाई को उनका दौरा रद्द हो गया है। अब वे नागपुर और गड़चिरोली जिले में आयोजित कार्यक्रमों में ही शामिल …
Read More »नागपूर-मुंबई ‘समृद्धी’ ठरतोय मृत्यूचा मार्ग!उपाययोजना कमी, जाहिरात जास्त : मोकाट जनावरांचा वावर
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या टप्प्याचे चार महिन्यापूर्वी लोकार्पण झाले. आतापर्यंत या महामार्गावर नऊशेहून अधिक अपघात झाले आहेत आणि ३५च्या वर प्रवाशांना प्राण गमवावे लागले. आज शनिवारी नागपूर मार्गे निघालेल्या खासगी बसला बुलढाणा जवळील समृद्धी महामार्गवर अपघात झाला. यात 25 प्रवासी मृत्यूमुखी पडले. त्यामुळे समृद्धी नव्हे तर हा मृत्यूचा मार्ग आहे का? असा प्रश्न आहे. …
Read More »बुलढाण्यात बसला भीषण आग ; 25 लोक जिवंत जळाले
बुलडाण्यातून अपघाताची एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आलेली आहे. यात बसमध्ये आग लागल्याने 25 प्रवासी जिवंत जळाले आहेत. प्राप्त माहितीनुसार, ही बस एका लग्नासाठी जात होती. तेव्हाच पावसामुळे बस रस्त्यावरुन घसरली. या घटनेत बसचा डिझेल टँक फुटला आणि बसला आग लागली. घटनेच बसमधील 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
Read More »‘पीडब्लूडी’मधील वरिष्ठ लिपिक श्रीनिवास वणिकर निवृत्त : निरोप समारंभात गर्दी
सार्वजनिक बाधकाम विभागात (पीडब्लूडी) अधिक्षक अभियंता कार्यालयातील वरिष्ठ लिपिक या पदावर कार्यरत श्रीनिवास वणिकर आज सेवानिवृत्त झाले. त्यांचा सभाव मनमिळाऊ आणि सर्वांना आवडणारा होता. कामाप्रति प्रमाणिक असल्यामुळे लोकाच्या हृदयात त्यांनी स्थान निर्माण केलं होतं. या वेळी अधीक्षक अभियंता जनार्दन भानुसे, अधीक्षक सुनील धन्यवाडकर, कुबडे, मेश्राम मोहड़िकार,यादव,धाडे आदी उपस्थित होते.
Read More »(भाग-16) पृथ्वी पर अधर्म और अन्याय बढता है तब अधर्मियों का नाश करने भगवान अवतरित होते है
श्रीमद् भगवत गीता मे भगवान श्री कृष्णचंद्र ने ये ज्ञान सूर्य को बताया था, और वो बताते है कि ये ज्ञान बहुत ही गुप्त है। ये ज्ञान करोड़ो वर्ष पहले सूर्य को दिया था और “समय के साथ अधर्म के बढ़ते” हुए ये ज्ञान विलुप्त हो गया। ये ज्ञान बहुत ही उत्तम रहस्य है अर्थात गुप्त रखने योग्य विषय है। …
Read More »
विश्वभारत News Website